[11/4, 9:25 PM] +91 73500 45447: *तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने शरीराला होणारे फायदे*
● भाग 1
□हेल्दी स्किन
दररोज रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवावे आणि सकाळी फ्रेश झाल्यावर ते पिल्याने त्वचेशी संबधीत सर्व समस्या दूर होतात,त्याच बरोबर त्वचा,चेहरा उजळतो
● भाग-2
□ सांध्यांना आराम
दररोज सकाळी संध्याकाळी तांब्याच्या भांड्यात पाणी प्याल्याने सांधे दुखी कमी होते,सांध्यांना मोठ्या प्रमाणात आराम मिळतो.
● भाग-3
□ वजन कमी करण्यास सहाय्यभूत
दररोज सकाळी संध्याकाळी तांब्याच्या भांड्यात पाणी प्याल्याने शरीरातील एक्सट्रा फॅट कमी होतात आणि एक्सट्रा फॅटची वाढ न झाल्याने वजन वाढत नाही.
● भाग-4
□ बॅक्टेरिया नष्ट होतात
तांब्यामध्ये अँटी बॅक्टेरिया गुण असतात,या मध्ये पाणी ठेवल्यास बॅक्टेरिया नष्ट होतात,आणि डायरिया,अतिसार,कावीळ यांचा धोका टळतो
● भाग-5
□ कॅन्सरचा धोका कमी होतो
तांब्याच्या भांड्यातील पाण्यामध्ये अँटी ऑक्सिडेंटस् पर्याप्त प्रमाणात असतात,जे कॅन्सरशी लढण्यात सहाय्यक ठरतात,त्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो.
● भाग-6
□ जखम ठिक होते
तांब्यामध्ये असलेले अँटी बॅक्टेरियल गुण जखम ठिक करण्यास मदत करतात,एखादी जखम झाल्यास रोज तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे
● भाग-7
□ थायरॉईडचा धोका कमी होतो
तांब्यामधील कॉपर थारोक्सिन हार्मोनला संतुलित ठेवते, त्यामुळे थायरॉईडचा धोका दूर होतो.
● भाग-8
□ हृदय मजबूत होते
तांब्याच्या भांड्यात ८ ते १० तास ठेवलेले पाणी प्याल्याने कोलेस्ट्रॉल लेव्हल नियंत्रणात राहते आणि हृदय मजबूत होते
● भाग-9
□ अँसिडीटी नष्ट होते
तांब्याच्या भांड्यात कमीतकमी ८ ते १० तास ठेवलेले पाणी प्याल्याने शरीरातील अँसिडीटी आणि गॅस दूर होऊन पचनक्रिया ठिक राहते.
● भाग-10 शेवटचा
□ रक्त वाढण्यास मदत होते
तांब्याच्या भांड्यातील पाणी नियमित पिण्याने तांब्या मधील कॉपर रक्ताची कमतरता दूर करते,त्यामुळे अँनिमियाचा धोका टळतो.
आपण माझी
"तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने शरीराला होणारे फायदे" हि मालिका मन लावून व वेळ देवून वाचली,याचा कोणाला किती फायदा झाला हे मला माहित नाही,पण आपल्या सारख्या चांगल्या माणसांसाठी चांगले देण्याचा माझा हा छोटासा व प्रामाणिक प्रयत्न होता !!!
धन्यवाद
[11/4, 9:26 PM] +91 73500 45447: गुणकारी फळ मोसंबी
मोसंबी हे अत्यंत गुणकारी फळ आहे. मोसंबीत ए, बी, सी ही जीवनसत्त्वे आढळतात. विशेषत: मुलांसाठी मोसंबी फायदेशीर आहे. मोसंबी सौंदर्यवर्धक आहे. मोसंबीच्या रसाने शरीराला शीतलता प्राप्त होते. मोसंबी पौष्टिक, मधुर, स्वादिष्ट, रुचकर, पाचक, दीपक, हृदयास उत्तेजना देणारी, धातुवर्धक आणि रक्तसुधारक आहे. मोसंबीच्या सालीतून सुगंधी तेल प्राप्त होते. सरबतासारखे थंडपेय तयार करण्यासाठी . मोसंबीचा रस उत्साहवर्धक असल्याने अशक्त, आजारी, वृद्ध आणि बालकांसाठी विशेष उपयुक्त ठरतो. अन्नपदार्थांना सुगंध आणि स्वाद आणण्यासाठी मोसंबीचा रस वापरतात. मोसंबीची ताजी साल चेहर्यावरील व्रण आणि मुरुमे घालवण्यासाठी उपयुक्त आहे. मोसंबीची साल वातहारक असते.
[11/4, 9:27 PM] +91 73500 45447: डाळिंब
डाळिंब खाण्यासाठी आपण खूप कंटाळा करतो. कारण त्याला सोला व त्यातील दाणे काढा, मग ते खा. त्यापेक्षा आपल्याला इतर फळे खायला आवडतात. मात्र, हे कंटाळवाणे डाळिंब आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर असते, हे क्वचितच लोकांना माहीत असते. तर चला बघू या या डाळिंबाचे फायदे.डाळिंबाला आयुर्वेद शास्त्रात खूप महत्त्व आहे. हे सर्वात जुने व सर्वांना माहीत असलेले फळ आहे.
१.रंगरूप आणि गुणांनी परिपूर्ण असे रसदार फळ म्हणूनही डाळिंबाला ओळखले जाते.
२.यामध्ये व्हिटामिन्स ए, सी,ई बरोबरच फ्लोरिक अँसिड या रसायनिक घटकाबरोबरच अँटि ऑक्सिडंट मोठय़ा प्रमाणात आहे.
३.फुप्फुस, यकृत, हृदय या रोगांवर उपयुक्त आहे.
४.पोटांचे आजारही डाळिंबामुळे बरे होतात.
५.डाळिंबाचा प्रत्येक भाग शरीरासाठी फायदेशीर ठरणारा आहे.
६.वाळलेल्या डाळिंबाची पावडर दररोज पाण्यात टाकून प्यायल्यास लघवीला त्रास होत नाही.
७.खोकला येत असेल तर डाळिंबाची साल बारीक करून पाण्यासोबत घेतली तर खोकल्याची उबळ येत नाही.
८.डाळिंबाची साल उकळून त्या पाण्याने गुळण्या केल्यास तोंडाची दुर्गंधी जाते.
९.मासिक पाळीच्या वेळेला जास्त रक्तस्राव होत असल्यास डाळिंबाची साल पेस्ट करून पाण्यामध्ये घेतल्यानंतर रक्तस्राव कमी होतो.
१०.डाळिंबाची पेस्ट व दह्याचे मिश्रण करून केसाला लावल्यास केस गळणे थांबते व केस मुलायम होतात.
११.कोलेस्टेरॉल किंवा हृदयाच्या आजारासाठी डाळिंब खाणे फायदेशीर असते.
१२.वाढत्या वयात शरीरातील वाढणारे ऑक्सिडायझिंगचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याचे काम डाळिंब करते.
१३.कॉलरासारख्या आजारावर डाळिंबाचा ज्यूस उपयुक्त ठरतो. शुगर असलेल्या व्यक्तीने डाळिंबाचा ज्यूस प्यायल्यास कोरोनरी नावाच्या आजारापासून बचाव होतो.
१४.डाळिंबाच्या पानांचा चहा करून प्यायल्यास पचनसंस्थेतील अडचणी दूर होतात.
[11/4, 9:27 PM] +91 73500 45447: सीताफळ
सीताफळमध्ये anti-oxidants Vitamin C, असते ते जे आपल्या शरीरात radicals क्लियर ठेवण्यासाती काम करते.
सीताफळमध्ये potassium व magnesium जास्तं प्रमाणात आसते जे आपल्याल रुदय विकारापासून बचाव करण्यास मदत करते.
सीताफळमध्ये आसणार्या Vitamin A चा उपयोग आपली त्वचा व केस चांगले ठेवण्यास मदत होते. हे फळ डोळ्यांना व त्यासोबती होणार्या काळ्या वर्तुळांना क्लियर ठेवण्यास मदेठ करते
सीताफळ हे - थंड असल्याने जास्त सेवन केल्यास सर्दी, खोकला हमखास होतो. कफ व वात प्रकृतीच्या लोकांनी याचा जपून वापर करावा.
ही फळ गोड, थंड, कफवर्धक, पौष्टिक, बलवर्धक, पित्तशामक आहेत.
सीताफळाच्या बिया अतिशय गुणकारी आहेत. या बिया बारीक वाटून रात्री डोक्याला केसांच्या मुळांना लावाव्या.
नंतर डोक्याला घट्ट फडके बांधावे. सकाळी डोक्यावरून नहावे. म्हणजे डोक्यातील उवांचा नायनाट होतो. पण ते केस धुतल्याचे पाणी डोळ्यात अजिबात जाऊ देऊ नये. अपायकारक आहे.
लघवी अडणे, लघवी साफ न होणे, लघवीची आग यावर झाडाची मुळी उगाळून चाटावी. खूप तहान लागणे, कितीही पाणी प्याले तरी समाधान न होणे यावर सीताफळे खावीत.
सीताफळाची पाने वाटून त्याचे पोळीस गळवांवर बांधता येते.त्यामुळे गळू लवकर पिकते.तसेच आतली घाण स्वच्छ होण्यास मदत होते.
सीताफळाचे सेवन जपून करावे कारण ते अत्यंत थंड आहे. अति सेवन केल्याने थंडी वाजून ताप येतो.
ज्यांना अपचनाचा त्रास आहे आणि सर्दी झाली असेल त्यांनी सीताफळाचे सेवन जपूनच करावे.
[11/4, 9:27 PM] +91 73500 45447: बहुगुणी आहे नारळ
नारळपाणी आणि ओलं खोबरं आरोग्यासाठी गुणकारी आहे हे आपण जाणतोच, मात्र त्याचबरोबर अन्य काही घटकही परिणामकारक सिद्ध होतात. नारळाचे तूप हा असाच एक घटक.
नारळाचे दूध काढून ते एका मडक्यात ठेवा. तोंडावर पातळ पांढरे फडके बांधा. सकाळी हे दूध ताकासारखे घुसळा. लोणी वर येईल. लोणी कढवून तूप करा. हे नारळाचे तूप सर्व वातविकारांवर अत्यंत गुणकारी आहे. अंगातून चमका येत असल्यास सकाळ संध्याकाळ पिंपळीसवे हे तूप घ्यावे. अर्धांगवायूने पीडित रुग्णांना या तुपाच्या सेवनाने फायदा होतो.
नारळाचे तेल पोटात घेण्यास तसेच मसाजसाठी वापरतात. नारळाचे दूध काढून उरलेला चोथा दुखर्या जागी लावल्यास आराम मिळतो. ठेच लागणे, मुरगळणे, सुजणे आदी तक्रारींवर हळदीमध्ये वाटलेला चव गरम करून लावल्यास आराम मिळतो.
उलटी किंवा उचकी थांबवण्यासाठी नारळाची शेंडी जाळून ती राख मधात कालवून चाटावी. याने उचकी थांबते.
[11/4, 9:27 PM] +91 73500 45447: केळीत असलेले औषधी गुण
भारतात वर्षभर केळं मिळतं. पिकलेल्या केळय़ापेक्षा कच्चं केळं जास्त औषधी असतं. प्राचीन काळापासून आयुर्वेदात पेप्टिक अल्सरच्या इलाजासाठी हिरव्या कच्च्या केळय़ाचा वापर होताना दिसतो.
कच्चं केळं खाणं सोपं नसल्यामुळे ते उकडून खाणं योग्य ठरेल. कच्च्या केळय़ात विशिष्ट प्रकारचं डाएटरी फायबर, व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि स्टार्च असतात. त्यामुळे लाभ होतो.
कच्च्या केळय़ात व्हिटॅमिन बी ६चं प्रमाण जास्त असतं. एक कप उकडलेल्या केळय़ात ३९ टक्के व्हिटॅमिन बी ६ असतं.
कच्च्या केळय़ाच्या नियमित सेवनानं हिमोग्लोबिनची मात्रा वाढते आणि अँनिमियाग्रस्त रुग्णांना फायदा होतो.
हे केळं टॉनिकचं काम करतं. स्मरणशक्ती सुधारण्यासाठीही त्याचा उपयोग होतो. कच्च्या केळय़ातील ट्रिप्टोफेम नामक तत्त्व तणाव कमी करण्यास मदत करतं.
याचबरोबर अँसिडिटी कमी करण्यासाठीही याची मदत होते. कच्च्या केळय़ाच्या नियमित सेवनाने डायबिटीस तथा अल्सरवर नियंत्रण राहतं. यामध्ये पोटॅशियमची पर्याप्त मात्रा असते. त्याचाही फायदा होतो.
[11/4, 9:27 PM] +91 73500 45447: पाचक पेरू
हे सर्वात स्वस्त फळ. बहुतेक सर्व देशांत पेरू आढळतो. पेरूच्या दोन जाती प्रसिद्ध आहेत. एका जातीत पांढरा गर असतो तर दुसर्यात तांबूस रंगाचा गर असतो.
पेरूमधील फिकट रंगाचे लहानसे बी तेलयुक्त असते. या बियांपासून मिळणारे तेल सुवासिक असून आयोडिनयुक्त असते. त्याचा उपयोग औषध तयार करण्यासाठी केला जातो.
पेरू जंतुनाशक तसेच वेदनाहारी आहे. तो तृषाशामकही आहे. पेरूमुळे भ्रमिष्टपणा नाहीसा होतो. वाताचा त्रास होत असल्यास पेरूचा रस द्यावा. पेरूच्या सेवनानेही वात नाहीसा होतो.
पेरूच्या सेवनाने बद्धकोष्ठता नष्ट होते. पेरूमध्ये पाचक गुणधर्मही आहेत. कातडी कमावण्यासाठी पेरूच्या पानांचा उपयोग होतो. कातडी वस्तू तयार करण्यापूर्वी त्यावर पेरूच्या पानांची प्रक्रिया करतात. यामुळे कातडीचा दर्जा उंचावतो.
मळमळ, उलटी किंवा अतिसाराचा त्रास होत असल्यास पेरूच्या कोवळ्या पानांचा काढा उपयुक्त ठरतो. हा काढा पचनशक्ती वाढवण्यासही गुणकारी ठरतो.
[11/4, 9:27 PM] +91 73500 45447: सफरचंद खा लठ्ठपणाला करा बाय बाय
आपल्याला आरोग्यपूर्ण जीवनशैली हवी असेल तर दररोज एक सफरचंद खाणं सुरू करा. सफरचंदातील विशेष तत्त्वामुळं लठ्ठपणाशी संबंधित आजार दूर राहतात. वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी हा शोध लावलाय. ग्रॅनी स्मिथ जातीच्या सफरचंदामध्ये नॉन डायजेस्टर घटक भरपूर मात्रेत असतात. संशोधक ग्युलिना नोरात्तो यांनी सांगितलं की, आम्हाला आढळलं की ग्रॅनी स्मिथ सफरचंदामध्ये असलेल्या नॉन डायजेस्टर घटकांनी लठ्ठ उंदरांच्या विष्ठेतील जीवाणूंना परावर्तित करून बारीक उंदरांसारखं केलं.
ग्रॅनी सफरचंदमध्ये असलेले नॉन डायजेस्टर घटक मोठय़ा संख्येत शरीरात अनुकूल अशा जीवाणूंच्या उत्पत्तीसाठी उपयुक्त ठरतात. सोबतच जेवणात फायबर आणि पॉलिफेनॉल आणि काबरेहायड्रेटचं प्रमाण संतुलित ठेवण्यात मदत होते.
नोरात्ता यांनी सांगितलं की, पोटातील आरोग्यवर्धक जीवाणूंचं संतुलन, पचनक्रियेला ते स्थिर ठेवतं. जे लठ्ठपणा आणि सूज तसंच जेवणातील तृप्तीच्या भावनेसाठी जबाबदार असतात. हा शोध लठ्ठपणाशी निगडित आजार जसे मधुमेह इत्यादींपासून आपल्याला दूर ठेवण्यात मदत करू शकतो. हा अहवाल जर्नल फूड केमेस्ट्रीमध्ये प्रसिद्ध झालाय.
[11/4, 9:27 PM] +91 73500 45447: उन्हाळ्यात मोसंबी खा आणि निरोगी करा जीवन
उन्हामुळे जीव नकोसा होतो त्यामुळे आपल्याला थंड पदार्थ खावेसे वाटतात. मात्र थंड पदार्थांमुळे आजारी पडण्याचा धोका असतो. म्हणून उन्हाळ्यात एकतरी रससशीत मोसंबी खा आणि निरोगी राहा कारण मोसंबी हे अतिशय गुणकारी फळ आहे.
मोसंबीच्या रसाने शरीराला शीतलता प्राप्त होते. मोसंबीमध्ये ए, बी, सी ही जीवनसत्त्वे आढळतात. मोसंबी सौंदर्यवर्धक आहे, पौष्टिक, मधुर, स्वादिष्ट, रुचकर, पाचक, हृदयास उत्तेजना देणारी, धातुवर्धक आणि रक्तसुधारक आहे.
मोसंबीच्या सालीतून सुगंधी तेल प्राप्त होते. सरबतासारखे थंडपेय तयार करण्यासाठी मोसंबीचा रस उत्साहवर्धक असल्याने अशक्त, आजारी, वृद्ध आणि बालकांसाठी विशेष उपयुक्त ठरतो. अन्नपदार्थांना सुगंध आणि स्वाद आणण्यासाठी मोसंबीचा रस वापरतात. मोसंबीची ताजी साल चेहर्यावरील व्रण आणि मुरुमे घालवण्यासाठी उपयुक्त आहे.
[11/4, 9:27 PM] +91 73500 45447: अंजीर फळाचे फायदे
उन्हाळा व पावसाळा या दोन्ही ऋतुत अंजीराचा सीझन
● भाग 1
□हेल्दी स्किन
दररोज रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवावे आणि सकाळी फ्रेश झाल्यावर ते पिल्याने त्वचेशी संबधीत सर्व समस्या दूर होतात,त्याच बरोबर त्वचा,चेहरा उजळतो
● भाग-2
□ सांध्यांना आराम
दररोज सकाळी संध्याकाळी तांब्याच्या भांड्यात पाणी प्याल्याने सांधे दुखी कमी होते,सांध्यांना मोठ्या प्रमाणात आराम मिळतो.
● भाग-3
□ वजन कमी करण्यास सहाय्यभूत
दररोज सकाळी संध्याकाळी तांब्याच्या भांड्यात पाणी प्याल्याने शरीरातील एक्सट्रा फॅट कमी होतात आणि एक्सट्रा फॅटची वाढ न झाल्याने वजन वाढत नाही.
● भाग-4
□ बॅक्टेरिया नष्ट होतात
तांब्यामध्ये अँटी बॅक्टेरिया गुण असतात,या मध्ये पाणी ठेवल्यास बॅक्टेरिया नष्ट होतात,आणि डायरिया,अतिसार,कावीळ यांचा धोका टळतो
● भाग-5
□ कॅन्सरचा धोका कमी होतो
तांब्याच्या भांड्यातील पाण्यामध्ये अँटी ऑक्सिडेंटस् पर्याप्त प्रमाणात असतात,जे कॅन्सरशी लढण्यात सहाय्यक ठरतात,त्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो.
● भाग-6
□ जखम ठिक होते
तांब्यामध्ये असलेले अँटी बॅक्टेरियल गुण जखम ठिक करण्यास मदत करतात,एखादी जखम झाल्यास रोज तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे
● भाग-7
□ थायरॉईडचा धोका कमी होतो
तांब्यामधील कॉपर थारोक्सिन हार्मोनला संतुलित ठेवते, त्यामुळे थायरॉईडचा धोका दूर होतो.
● भाग-8
□ हृदय मजबूत होते
तांब्याच्या भांड्यात ८ ते १० तास ठेवलेले पाणी प्याल्याने कोलेस्ट्रॉल लेव्हल नियंत्रणात राहते आणि हृदय मजबूत होते
● भाग-9
□ अँसिडीटी नष्ट होते
तांब्याच्या भांड्यात कमीतकमी ८ ते १० तास ठेवलेले पाणी प्याल्याने शरीरातील अँसिडीटी आणि गॅस दूर होऊन पचनक्रिया ठिक राहते.
● भाग-10 शेवटचा
□ रक्त वाढण्यास मदत होते
तांब्याच्या भांड्यातील पाणी नियमित पिण्याने तांब्या मधील कॉपर रक्ताची कमतरता दूर करते,त्यामुळे अँनिमियाचा धोका टळतो.
आपण माझी
"तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने शरीराला होणारे फायदे" हि मालिका मन लावून व वेळ देवून वाचली,याचा कोणाला किती फायदा झाला हे मला माहित नाही,पण आपल्या सारख्या चांगल्या माणसांसाठी चांगले देण्याचा माझा हा छोटासा व प्रामाणिक प्रयत्न होता !!!
धन्यवाद
[11/4, 9:26 PM] +91 73500 45447: गुणकारी फळ मोसंबी
मोसंबी हे अत्यंत गुणकारी फळ आहे. मोसंबीत ए, बी, सी ही जीवनसत्त्वे आढळतात. विशेषत: मुलांसाठी मोसंबी फायदेशीर आहे. मोसंबी सौंदर्यवर्धक आहे. मोसंबीच्या रसाने शरीराला शीतलता प्राप्त होते. मोसंबी पौष्टिक, मधुर, स्वादिष्ट, रुचकर, पाचक, दीपक, हृदयास उत्तेजना देणारी, धातुवर्धक आणि रक्तसुधारक आहे. मोसंबीच्या सालीतून सुगंधी तेल प्राप्त होते. सरबतासारखे थंडपेय तयार करण्यासाठी . मोसंबीचा रस उत्साहवर्धक असल्याने अशक्त, आजारी, वृद्ध आणि बालकांसाठी विशेष उपयुक्त ठरतो. अन्नपदार्थांना सुगंध आणि स्वाद आणण्यासाठी मोसंबीचा रस वापरतात. मोसंबीची ताजी साल चेहर्यावरील व्रण आणि मुरुमे घालवण्यासाठी उपयुक्त आहे. मोसंबीची साल वातहारक असते.
[11/4, 9:27 PM] +91 73500 45447: डाळिंब
डाळिंब खाण्यासाठी आपण खूप कंटाळा करतो. कारण त्याला सोला व त्यातील दाणे काढा, मग ते खा. त्यापेक्षा आपल्याला इतर फळे खायला आवडतात. मात्र, हे कंटाळवाणे डाळिंब आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर असते, हे क्वचितच लोकांना माहीत असते. तर चला बघू या या डाळिंबाचे फायदे.डाळिंबाला आयुर्वेद शास्त्रात खूप महत्त्व आहे. हे सर्वात जुने व सर्वांना माहीत असलेले फळ आहे.
१.रंगरूप आणि गुणांनी परिपूर्ण असे रसदार फळ म्हणूनही डाळिंबाला ओळखले जाते.
२.यामध्ये व्हिटामिन्स ए, सी,ई बरोबरच फ्लोरिक अँसिड या रसायनिक घटकाबरोबरच अँटि ऑक्सिडंट मोठय़ा प्रमाणात आहे.
३.फुप्फुस, यकृत, हृदय या रोगांवर उपयुक्त आहे.
४.पोटांचे आजारही डाळिंबामुळे बरे होतात.
५.डाळिंबाचा प्रत्येक भाग शरीरासाठी फायदेशीर ठरणारा आहे.
६.वाळलेल्या डाळिंबाची पावडर दररोज पाण्यात टाकून प्यायल्यास लघवीला त्रास होत नाही.
७.खोकला येत असेल तर डाळिंबाची साल बारीक करून पाण्यासोबत घेतली तर खोकल्याची उबळ येत नाही.
८.डाळिंबाची साल उकळून त्या पाण्याने गुळण्या केल्यास तोंडाची दुर्गंधी जाते.
९.मासिक पाळीच्या वेळेला जास्त रक्तस्राव होत असल्यास डाळिंबाची साल पेस्ट करून पाण्यामध्ये घेतल्यानंतर रक्तस्राव कमी होतो.
१०.डाळिंबाची पेस्ट व दह्याचे मिश्रण करून केसाला लावल्यास केस गळणे थांबते व केस मुलायम होतात.
११.कोलेस्टेरॉल किंवा हृदयाच्या आजारासाठी डाळिंब खाणे फायदेशीर असते.
१२.वाढत्या वयात शरीरातील वाढणारे ऑक्सिडायझिंगचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याचे काम डाळिंब करते.
१३.कॉलरासारख्या आजारावर डाळिंबाचा ज्यूस उपयुक्त ठरतो. शुगर असलेल्या व्यक्तीने डाळिंबाचा ज्यूस प्यायल्यास कोरोनरी नावाच्या आजारापासून बचाव होतो.
१४.डाळिंबाच्या पानांचा चहा करून प्यायल्यास पचनसंस्थेतील अडचणी दूर होतात.
[11/4, 9:27 PM] +91 73500 45447: सीताफळ
सीताफळमध्ये anti-oxidants Vitamin C, असते ते जे आपल्या शरीरात radicals क्लियर ठेवण्यासाती काम करते.
सीताफळमध्ये potassium व magnesium जास्तं प्रमाणात आसते जे आपल्याल रुदय विकारापासून बचाव करण्यास मदत करते.
सीताफळमध्ये आसणार्या Vitamin A चा उपयोग आपली त्वचा व केस चांगले ठेवण्यास मदत होते. हे फळ डोळ्यांना व त्यासोबती होणार्या काळ्या वर्तुळांना क्लियर ठेवण्यास मदेठ करते
सीताफळ हे - थंड असल्याने जास्त सेवन केल्यास सर्दी, खोकला हमखास होतो. कफ व वात प्रकृतीच्या लोकांनी याचा जपून वापर करावा.
ही फळ गोड, थंड, कफवर्धक, पौष्टिक, बलवर्धक, पित्तशामक आहेत.
सीताफळाच्या बिया अतिशय गुणकारी आहेत. या बिया बारीक वाटून रात्री डोक्याला केसांच्या मुळांना लावाव्या.
नंतर डोक्याला घट्ट फडके बांधावे. सकाळी डोक्यावरून नहावे. म्हणजे डोक्यातील उवांचा नायनाट होतो. पण ते केस धुतल्याचे पाणी डोळ्यात अजिबात जाऊ देऊ नये. अपायकारक आहे.
लघवी अडणे, लघवी साफ न होणे, लघवीची आग यावर झाडाची मुळी उगाळून चाटावी. खूप तहान लागणे, कितीही पाणी प्याले तरी समाधान न होणे यावर सीताफळे खावीत.
सीताफळाची पाने वाटून त्याचे पोळीस गळवांवर बांधता येते.त्यामुळे गळू लवकर पिकते.तसेच आतली घाण स्वच्छ होण्यास मदत होते.
सीताफळाचे सेवन जपून करावे कारण ते अत्यंत थंड आहे. अति सेवन केल्याने थंडी वाजून ताप येतो.
ज्यांना अपचनाचा त्रास आहे आणि सर्दी झाली असेल त्यांनी सीताफळाचे सेवन जपूनच करावे.
[11/4, 9:27 PM] +91 73500 45447: बहुगुणी आहे नारळ
नारळपाणी आणि ओलं खोबरं आरोग्यासाठी गुणकारी आहे हे आपण जाणतोच, मात्र त्याचबरोबर अन्य काही घटकही परिणामकारक सिद्ध होतात. नारळाचे तूप हा असाच एक घटक.
नारळाचे दूध काढून ते एका मडक्यात ठेवा. तोंडावर पातळ पांढरे फडके बांधा. सकाळी हे दूध ताकासारखे घुसळा. लोणी वर येईल. लोणी कढवून तूप करा. हे नारळाचे तूप सर्व वातविकारांवर अत्यंत गुणकारी आहे. अंगातून चमका येत असल्यास सकाळ संध्याकाळ पिंपळीसवे हे तूप घ्यावे. अर्धांगवायूने पीडित रुग्णांना या तुपाच्या सेवनाने फायदा होतो.
नारळाचे तेल पोटात घेण्यास तसेच मसाजसाठी वापरतात. नारळाचे दूध काढून उरलेला चोथा दुखर्या जागी लावल्यास आराम मिळतो. ठेच लागणे, मुरगळणे, सुजणे आदी तक्रारींवर हळदीमध्ये वाटलेला चव गरम करून लावल्यास आराम मिळतो.
उलटी किंवा उचकी थांबवण्यासाठी नारळाची शेंडी जाळून ती राख मधात कालवून चाटावी. याने उचकी थांबते.
[11/4, 9:27 PM] +91 73500 45447: केळीत असलेले औषधी गुण
भारतात वर्षभर केळं मिळतं. पिकलेल्या केळय़ापेक्षा कच्चं केळं जास्त औषधी असतं. प्राचीन काळापासून आयुर्वेदात पेप्टिक अल्सरच्या इलाजासाठी हिरव्या कच्च्या केळय़ाचा वापर होताना दिसतो.
कच्चं केळं खाणं सोपं नसल्यामुळे ते उकडून खाणं योग्य ठरेल. कच्च्या केळय़ात विशिष्ट प्रकारचं डाएटरी फायबर, व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि स्टार्च असतात. त्यामुळे लाभ होतो.
कच्च्या केळय़ात व्हिटॅमिन बी ६चं प्रमाण जास्त असतं. एक कप उकडलेल्या केळय़ात ३९ टक्के व्हिटॅमिन बी ६ असतं.
कच्च्या केळय़ाच्या नियमित सेवनानं हिमोग्लोबिनची मात्रा वाढते आणि अँनिमियाग्रस्त रुग्णांना फायदा होतो.
हे केळं टॉनिकचं काम करतं. स्मरणशक्ती सुधारण्यासाठीही त्याचा उपयोग होतो. कच्च्या केळय़ातील ट्रिप्टोफेम नामक तत्त्व तणाव कमी करण्यास मदत करतं.
याचबरोबर अँसिडिटी कमी करण्यासाठीही याची मदत होते. कच्च्या केळय़ाच्या नियमित सेवनाने डायबिटीस तथा अल्सरवर नियंत्रण राहतं. यामध्ये पोटॅशियमची पर्याप्त मात्रा असते. त्याचाही फायदा होतो.
[11/4, 9:27 PM] +91 73500 45447: पाचक पेरू
हे सर्वात स्वस्त फळ. बहुतेक सर्व देशांत पेरू आढळतो. पेरूच्या दोन जाती प्रसिद्ध आहेत. एका जातीत पांढरा गर असतो तर दुसर्यात तांबूस रंगाचा गर असतो.
पेरूमधील फिकट रंगाचे लहानसे बी तेलयुक्त असते. या बियांपासून मिळणारे तेल सुवासिक असून आयोडिनयुक्त असते. त्याचा उपयोग औषध तयार करण्यासाठी केला जातो.
पेरू जंतुनाशक तसेच वेदनाहारी आहे. तो तृषाशामकही आहे. पेरूमुळे भ्रमिष्टपणा नाहीसा होतो. वाताचा त्रास होत असल्यास पेरूचा रस द्यावा. पेरूच्या सेवनानेही वात नाहीसा होतो.
पेरूच्या सेवनाने बद्धकोष्ठता नष्ट होते. पेरूमध्ये पाचक गुणधर्मही आहेत. कातडी कमावण्यासाठी पेरूच्या पानांचा उपयोग होतो. कातडी वस्तू तयार करण्यापूर्वी त्यावर पेरूच्या पानांची प्रक्रिया करतात. यामुळे कातडीचा दर्जा उंचावतो.
मळमळ, उलटी किंवा अतिसाराचा त्रास होत असल्यास पेरूच्या कोवळ्या पानांचा काढा उपयुक्त ठरतो. हा काढा पचनशक्ती वाढवण्यासही गुणकारी ठरतो.
[11/4, 9:27 PM] +91 73500 45447: सफरचंद खा लठ्ठपणाला करा बाय बाय
आपल्याला आरोग्यपूर्ण जीवनशैली हवी असेल तर दररोज एक सफरचंद खाणं सुरू करा. सफरचंदातील विशेष तत्त्वामुळं लठ्ठपणाशी संबंधित आजार दूर राहतात. वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी हा शोध लावलाय. ग्रॅनी स्मिथ जातीच्या सफरचंदामध्ये नॉन डायजेस्टर घटक भरपूर मात्रेत असतात. संशोधक ग्युलिना नोरात्तो यांनी सांगितलं की, आम्हाला आढळलं की ग्रॅनी स्मिथ सफरचंदामध्ये असलेल्या नॉन डायजेस्टर घटकांनी लठ्ठ उंदरांच्या विष्ठेतील जीवाणूंना परावर्तित करून बारीक उंदरांसारखं केलं.
ग्रॅनी सफरचंदमध्ये असलेले नॉन डायजेस्टर घटक मोठय़ा संख्येत शरीरात अनुकूल अशा जीवाणूंच्या उत्पत्तीसाठी उपयुक्त ठरतात. सोबतच जेवणात फायबर आणि पॉलिफेनॉल आणि काबरेहायड्रेटचं प्रमाण संतुलित ठेवण्यात मदत होते.
नोरात्ता यांनी सांगितलं की, पोटातील आरोग्यवर्धक जीवाणूंचं संतुलन, पचनक्रियेला ते स्थिर ठेवतं. जे लठ्ठपणा आणि सूज तसंच जेवणातील तृप्तीच्या भावनेसाठी जबाबदार असतात. हा शोध लठ्ठपणाशी निगडित आजार जसे मधुमेह इत्यादींपासून आपल्याला दूर ठेवण्यात मदत करू शकतो. हा अहवाल जर्नल फूड केमेस्ट्रीमध्ये प्रसिद्ध झालाय.
[11/4, 9:27 PM] +91 73500 45447: उन्हाळ्यात मोसंबी खा आणि निरोगी करा जीवन
उन्हामुळे जीव नकोसा होतो त्यामुळे आपल्याला थंड पदार्थ खावेसे वाटतात. मात्र थंड पदार्थांमुळे आजारी पडण्याचा धोका असतो. म्हणून उन्हाळ्यात एकतरी रससशीत मोसंबी खा आणि निरोगी राहा कारण मोसंबी हे अतिशय गुणकारी फळ आहे.
मोसंबीच्या रसाने शरीराला शीतलता प्राप्त होते. मोसंबीमध्ये ए, बी, सी ही जीवनसत्त्वे आढळतात. मोसंबी सौंदर्यवर्धक आहे, पौष्टिक, मधुर, स्वादिष्ट, रुचकर, पाचक, हृदयास उत्तेजना देणारी, धातुवर्धक आणि रक्तसुधारक आहे.
मोसंबीच्या सालीतून सुगंधी तेल प्राप्त होते. सरबतासारखे थंडपेय तयार करण्यासाठी मोसंबीचा रस उत्साहवर्धक असल्याने अशक्त, आजारी, वृद्ध आणि बालकांसाठी विशेष उपयुक्त ठरतो. अन्नपदार्थांना सुगंध आणि स्वाद आणण्यासाठी मोसंबीचा रस वापरतात. मोसंबीची ताजी साल चेहर्यावरील व्रण आणि मुरुमे घालवण्यासाठी उपयुक्त आहे.
[11/4, 9:27 PM] +91 73500 45447: अंजीर फळाचे फायदे
उन्हाळा व पावसाळा या दोन्ही ऋतुत अंजीराचा सीझन
No comments:
Post a Comment