Tuesday, 8 November 2016

*_अतिशय सुंदर रचना आहे. पूर्ण वाचून घ्या. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत._*

*_अतिशय सुंदर रचना आहे. पूर्ण वाचून  घ्या. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत._*

अतीकोपता कार्य जाते  लयाला,
अती नम्रता पात्र होते भयाला ।
अती काम ते कोणतेही नसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १ ।।

अती लोभ आणी जना नित्य लाज,
अती त्याग तो रोकडा मृत्य आज ।
सदा तृप्त नेमस्त सर्वां दिसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। २ ।।

अती मोह हा दु:ख शोकास मूळ,
अती काळजी टाकणे हेही खूळ ।
सदा चित्त हे सद्विचारे कसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ३ ।।

अती ज्ञान अभ्यासल्या क्षीण काया,
अती खेळणे हा भिकेचाच पाया ।
न कष्टाविणे त्वा रिकामे बसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ४ ।।

अती दान तेही प्रपंचात छिद्र,
अती हीन कार्पण्य मोठे दरिद्र ।
बरे कोणते ते मनाला पुसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ५ ।।

अती भोजने रोग येतो घराला,
उपासे अती कष्ट होती नराला ।
फुका सांग देवावरी का रुसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ६ ।।

अती स्नेह तेथे अवज्ञा उदंड,
अती द्वेष भूलोकीचे पंककुंड ।
अती मत्सरे त्वां कशाला कुसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ७ ।।

अती आळशी वाचुनी प्रेतरूप,
अती झोप घे तोही त्याचाच भूप ।
सदा सत्कृतीमाजी आत्मा विसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ८ ।।

अती द्रव्यही जोडते पापरास,
अती घोर दारिद्य्र तो पंकवास ।
धने वैभवे त्वां न केंव्हा फसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ९ ।।

अती भाषणे वीटती बुद्धिवंत,
अती मौन मूर्खत्व ते मूर्तिमंत ।
खरे तत्त्व ते अल्पशब्दे ठसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १० ।।

अती वाद घेता दुरावेल सत्य,
अती `होस हो' बोलणे नीचकृत्य ।
विचारे तुवा ज्ञानमार्गी घुसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ११ ।।

अती औषधे वाढवितात रोग,
उपेक्षा अती आणते सर्व भोग ।
हिताच्या उपायास कां आळसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १२ ।।

अती दाट वस्तीत नाना उपाधी,
अती शून्य रानात औदास्य बाधी ।
लघुग्राम पाहून तेथे वसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १३ ।।

अती शोक तो देतसे दुःखवृद्धी,
अती मानतो हर्ष तो क्षूद्रबुद्धी ।
ललाटाक्षरां सांग कोणी पुसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १४ ।।

अती भूषणे मार्ग तो संकटाचा,
अती थाट तो वेष होतो नटाचा ।
रहावे असे की न कोणी हसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १५ ।।

स्तुतीला अती बोलती श्वानवृत्ती,
अती लोकनिंदा करी दुष्ट चित्ती ।
न कोणा उगे शब्द स्पर्शे डसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १६ ।।

अती भांडणे नाश तो यादवांचा,
हठाने अती वंश ना कौरवांचा ।
कराया अती हे न कोणी वसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १७ ।।

अती गोड खाणे नसे रोज इष्ट,
कदन्ने अती सेवणे हे कनिष्ठ ।
असोनी गहू व्यर्थ खावे न सावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १८ ।।

जुन्याचे अती भक्त ते हट्टवादी,
नव्याचे अती लाडके शुद्ध नादी ।
खरे सार शोधोनिया नित्य घ्यावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १९ ।।

सदा पद्य घोकोनियां शीण येतो,
सदा गद्य वाचोनियां त्रास होतो ।
कधी ते कधी हेही वाचीत जावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। २० ।।

*शांतपणे वाचा आणि प्रत्येक श्लोक जगा !!!*

सुप्रभात ..................

 *भगवान ने पहले*

 *भगवान ने पहले*
 *गधे को बनाया*
 *और कहा तुम गधे होगे* |
 *तुम सुबह से शाम तक*
 *बिना थके काम करोगे |*
 *तुम घास खाओगे और*
 *तुम्हारे पास अक्ल नहीं होगी*
 *और तुम 50 साल जियोगे |”*
 *गधा बोला –*
 *मै 50 साल नहीं जीना चाहता |*
 *ये बहुत ज्यादा है |*
 *आप मुझे 20 साल ही दें |*
 *भगवान ने कहा तथास्तु*
*———————————*
 *भगवान ने फिर कुत्ते को बनाया –*
 *और कहा तुम कुत्ते होगे|*
 *तुम घर की रखवाली करोगे |*
 *तुम आदमी के दोस्त होगे |*
 *तुम वह खाओगे*
 *जो आदमी तुम्हे देगा |*
 *तुम 30 वर्ष जियोगे|”*
 *कुत्ता बोला –*
 *मै 30 साल नहीं जीना चाहता |*
 *ये बहुत ज्यादा है |*
 *आप मुझे 15 साल ही दें |*
 *भगवान ने कहा तथास्तु...*
———————————
 *फिर भगवान ने बन्दर को बनाया –*
 *और कहा तुम बन्दर होगे |*
 *तुम एक डाली से दूसरी में*
 *उछलते कूदते रहोगे |*
 *तुम 20 वर्ष जियोगे |”*
 *तो बन्दर बोला – मै*
 *20 साल नहीं जीना चाहता |*
 *ये बहुत ज्यादा है |*
 *आप मुझे 10 साल ही दें |*
 *भगवान ने कहा तथास्तु……*
 *आखिर में भगवान ने*
 *आदमी को बनाया –*
 *और कहा तुम आदमी होगे |*
 *तुम धरती के सबसे अनोखे जीव होगे*|
 *तुम अपनी अकलमंदी से*
❤ *सभी जानवरों के मास्टर होगे*|
❤ *तुम दुनिया पे राज करोगे |*
❤ *तुम 20 साल जियोगे |”*
💙 *तो आदमी ने जवाब दिया –*
💙 *20 साल तो बहुत कम है|*
💙 *आप मुझे 30 साल दे*
💙 *जो गधे ने मना कर दिए,*
💙 *15 साल कुत्ते को नहीं चाहिए थे,*
💗 *10 साल बन्दर ने मना कर दिए,*
💗 *वह भी दे दें|*
💗 *भगवान ने कहा तथास्तु*…
💗 *और तीनो जानवरों के साल*
💗 *(30 साल, 15 साल, 10 साल),*
💜 *जो की जानवरों ने माना कर दिए थे,*
💜 *आदमी को मिल गए |*
💜 *तब से आज तक आदमी*
💜 *20 साल इन्सान की तरह जीता है|*
💜 *शादी करता है और*
💛 *30 साल गधो की तरह बिताता है|*
💛 *काम करता है और*
💛 *अपने ऊपर सारा भोझ उठाता है |*
💛 *और फिर उसके*
💛 *बच्चे जब बड़े हो जाते है तो*
💖 *वह 15 साल कुत्ते की तरह*
💖 *घर की रखवाली करता है,*
💖 *बच्चे जो उसे दे देते है*
💖 *वह खा लेता है |*
💖 *उसके बाद जब वह*
💚 *रिटायर हो जाता है| तो*
💚 *वह 10 साल बन्दर की तरह*
💚 *जीवन बिताता है*
💚 *एक घर से दूसरे घर या*
💚 *अपने एक बेटे या बेटी के घर से*
❤ *दूसरे बेटा या बेटी के घर पर*
❤ *अता- जाता रहता है और*
❤ *नए – 2 तरीके अपनाता है*
❤ *अपने पोतो को खुश करने मे*
❤ *और कहानी सुनाने में !!!!!!*

👍  *ये ही जीवन की सच्चाई है...*

👌 *BITTER BUT TRUE*
☝ *ये SMS जरुर सबको भेजना*।

वाह रे मानव तेरा स्वभाव....

वाह रे मानव तेरा स्वभाव....




।। लाश को हाथ लगाता है तो नहाता है ...

पर बेजुबान जीव को मार के खाता है ।।
😊😊😊😊😊😊
यह मंदिर-मस्ज़िद भी क्या गजब की जगह है दोस्तो.
जंहा गरीब बाहर और अमीर अंदर 'भीख' मांगता है..
 😔विचित्र दुनिया का कठोर सत्य..👌👌
😊😊😊😊😊😊

     
बारात मे दुल्हे सबसे पीछे
      और दुनिया  आगे चलती है
मय्यत मे जनाजा आगे
        और दुनिया पीछे चलती है..

           यानि दुनिया खुशी मे आगे
          और दुख मे पीछे हो जाती है..!

😊😊😊😊😊😊😊

अजब तेरी दुनिया
गज़ब तेरा खेल


मोमबत्ती जलाकर मुर्दों को याद करना
और मोमबत्ती बुझाकर जन्मदिन मनाना...
Wah re duniya !!!!!


✴ लाइन छोटी है,पर मतलब बहुत बड़ा है ~

उम्र भर उठाया बोझ उस कील ने ...

और लोग तारीफ़ तस्वीर की करते रहे ..
〰〰〰〰〰〰
😊😊😊😊😊😊😊

✴  पायल हज़ारो रूपये में आती है, पर पैरो में पहनी जाती है

और.....

बिंदी 1 रूपये में आती है मगर माथे पर सजाई जाती है

इसलिए कीमत मायने नहीं रखती उसका कृत्य मायने रखता हैं.
😊😊😊😊😊😊😊
〰〰〰〰〰〰

✴  एक किताबघर में पड़ी गीता और कुरान आपस में कभी नहीं लड़ते,

और

जो उनके लिए लड़ते हैं वो कभी उन दोनों को नहीं पढ़ते....

😊😊😊😊😊😊😊😊
〰〰〰〰〰〰〰〰

✴  नमक की तरह कड़वा ज्ञान देने वाला ही सच्चा मित्र होता है,

मिठी बात करने वाले तो चापलुस भी होते है।

इतिहास गवाह है की आज तक कभी नमक में कीड़े नहीं पड़े।

और मिठाई में तो अक़्सर कीड़े पड़ जाया करते है...

😊😊😊😊😊😊😊😊
〰〰〰〰〰〰〰
✴  अच्छे मार्ग पर कोई व्यक्ति नही जाता पर बुरे मार्ग पर सभी जाते है......

*इसीलिये दारू बेचने वाला कहीं नही जाता ,*

*पर दूध बेचने वाले को घर-घर
गली -गली,कोने- कोने जाना पड़ता है*

😊😊😊😊😊😊😊😊
〰〰〰〰〰〰〰〰

✴  दूध वाले से बार -बार पूछा जाता है कि पानी तो नही डाला ?

पर दारू मे खुद हाथो से पानी मिला-मिला कर पीते है ।
😊😊😊😊😊😊😊😊
〰〰〰

💞🎶💞🎶💞💞🎶💞

👇Very nice line 👌


इंसान की समझ सिर्फ इतनी हैं
कि उसे "जानवर" कहो तो
नाराज हो जाता हैं और
"शेर" कहो तो खुश हो जाता हैं!

😊😊😊😊😊😊😊😊

गुडघे* बदलणार्‍यांसाठी एक सुखद बातमी...

*गुडघे* बदलणार्‍यांसाठी एक सुखद बातमी.....
  ही पोस्ट नाॅयडा येथील एका डाॅक्टरने टाकली आहे त्याचे मराठीकरण करून पाठवित आहे.... 🙏🏼
*गुडघे कधीही बदलू नका.* प्राकृतिक चिकीत्सा केंद्र..

साधारणतः वयाची ५० शी ओलांडली की काहिंना हळूहळू गुडघेदुखीचा त्रास सुरू होतो, त्याचे कारण शरीरातील सांध्यांमध्ये लुब्रिकंट, कॅलशियम तयार होण्याची क्रिया मंदावणे.
त्यावर हुकमी उपाय म्हणून गुडघे बदलणे *(कृत्रिम गुडघे)* असे डाॅक्टरांकडून सुचविले जाते.
जे लोक श्रीमंत आहेत त्यांना हा इलाज परवडतो, त्याची कारणे फक्त श्रीमंती असेही नाही, कित्येक वेळा हा खर्च विमा कंपनीकडून वसुलतात. पण सामान्यांचे, मध्यमवर्गीयांचे काय?
अनेक वेळा कुणीतरी सांगितले म्हणून हे लोक अशा महागड्या उपचारासाठी *कर्ज* काढून तयार होतात.
परीणाम.... अपयश!
निसर्गाची किमया अशी की त्याने प्रत्येकाला दोन गुडघे दिले ते त्याच्या आयुष्यभर पुरावे म्हणून; पण आपणच त्याची आयुष्यभर काळजी न घेतल्यामुळे ही परिस्थिती ओढवते.
बरं हे कृत्रिम गुडघे बसविल्यामुळे २-३ वर्षे बरे वाटते आणि पुन्हा हरीदासाची कथा मूळ पदावर.
*यावर एक भारतीय निसर्ग उपचार पद्धती आहे.* जिचा लाभ लाखो गुडघादुखीने त्रस्त व जे भलीमोठ्ठी रक्कम खरंच करू शकत नाहीत त्यांच्यासाठी.....

 शहरात नाही पण खेडोपाडी न लावता कोणत्याही प्रकारचा लागवड खर्च न करता सहजपणे उगवणारी व आपणा सर्वांना परिचित असलेली *बाभूळ* या दुखण्यावरचा सोपा उपाय आहे.
अमेरिकेत हे झाड नाही. नाहीतर आतापर्यंत त्यांनी हर्बल नावाखाली हे औषध आपल्याला देऊन करोडो रूपयांचा चुना लावला असता. असो, *या बाभळीच्या शेंगा वाळवून त्याचे चूर्ण तयार करून रोज सकाळी एक चमचा थोड्या कोमट पाण्याबरोबर घ्या. २-३ महिन्यात गुडघेदुखी गायब. औषध जवळपास फुकट आणि लाखो रूपयांची बचत.* आहे की नाही गंमत....
आपणास पोस्ट आवडल्यास पुढे पाठवा, खरे पुण्य पदरी पाडून घ्या !!! 🙏🏼

*डाॅ.पवन कुमार*(नॅचरोपॅथी) ग्रेटर नाॅयडा हे मूळ लेखक  📞07838037030 💐

महाराष्ट्रातील खनिज संपत्ती व संबंधित जिल्हे : खनिज जिल्हे

महाराष्ट्रातील खनिज संपत्ती व संबंधित जिल्हे :
खनिज जिल्हे
दगडी कोळसा - सावनेर, कामठी, उमरेड (नागपूर), वणी
(यवतमाळ), गुग्गुस, बल्लारपूर (चंद्रपूर)
बॉक्साईट - कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
कच्चे लोखंड - रेड्डी (सिंधुदुर्ग)
मॅग्नीज - सावनेर (नागपूर), तुमसर (भंडारा),
सावंतवाडी (सिंधुदुर्ग)
तांबे - चंद्रपूर, नागपूर
चुनखडी - यवतमाळ
डोलोमाईट - रत्नागिरी, यवतमाळ
क्रोमाई - भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग
कायनाईट - देहुगाव (भंडारा)
शिसे व जस्त - नागपूर
देशाच्या खनिज उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा- ३.९% आहे, १२.३३% क्षेत्र खनिजयुक्त आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख औष्णिक वीजनिर्मिती केंद्रे :
औष्णिक केंद ठिकाण/जिल्हा
पारस - अकोला
एकलहरे - नाशिक
कोराडी, खापरखेडा - नागपूर
चोला (कल्याण) - ठाणे
बल्लारपूर - चंद्रपूर
परळीवैजनाथ - बीड
फेकरी (भुसावळ) - जळगाव
तुर्भे (ट्रॉम्बे) - मुंबई
भिरा अवजल (जलविद्युत) - रायगड
कोयना (जलविद्युत) - सातारा
धोपावे - रत्नागिरी
जैतापूर (अणुविद्युत) - रत्नागिरी
महाराष्ट्रातील प्रमुख लघुउद्योग :
लघुउद्योग ठिकाण
हिमरुशाली - औरंगाबाद
पितांबरी व पैठण्या - येवले (नाशिक)
चादरी - सोलापूर
लाकडाची खेळणी - सावंतवाडी
सुती व रेशमी कापड - नागपूर, अहमदनगर
हातमाग साडय़ा व लुगडी - उचलकरंजी
विडीकाम - सिन्नर (नाशिक), अहमदनगर,
सोलापूर
काचेच्या वस्तू - तळेगाव, ओगलेवाडी
रेशमी कापड - सावळी व नागभीड (चंद्रपूर),
एकोडी (भंडारा)
महाराष्ट्रातील प्रमुख संशोधन संस्था :
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ जिओमॅग्नेटिझम - मुंबई
भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर, - मुंबइ
टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस - मुंबई
इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ पॉप्युलेशन स्टडीज - मुंबई
कॉटन टेक्नॉलॉजिकल रिसर्च लॅबोरेटरी - मुंबई
नॅशमल केमिकल लॅबोरेटरी - पुणे
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजी - पुणे
वॉटर अँड लॅण्ड मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूट (वाल्मी) - औरंगाबाद
भारत इतिहास संशोधन मंडळ, - पुणे
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर - पुणे
सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ कॉटन रिसर्च - नागपूर
महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था (मेरी) - नाशिक
अॅटोमिक एनर्जी कमिशनचे मुख्यालय - मुंबई
खार जमीन संशोधन केंद्र - पनवेल

|| एक कडू सत्य ||

|| एक कडू सत्य ||

नदीत किंवा तलावात आंघोळ
करायला लाज वाटते,
आणि
स्विमींग पूलमध्ये पोहण्याला
फॅशन वाटते.
🏻🏻🏻🏻🏻🏻

गरीबाला एक रुपया दान
नाही करु शकत,
आणि
वेटरला मात्र १०रु.टिप देण्यात
मोठेपणा वाटतो.



पंक्तीत बसून जेवणे ही जुनी
पध्दत वाटते,
आणि
पार्टीत  खाण्यासाठी रांग
लावण्यात छान वाटते.



बहीण काही मागत असेल तर
फालतू खर्च वाटतो,
आणि
गर्लफ्रेंडच्या डिमांडला सौभाग्य
समजले जाते.



गरीबाकडून भाजी घेण्यात
कमीपणा वाटतो,
आणि
शॉपिंग मॉलमध्ये,आपला
खिसा रिकामा करण्यात
अभिमान वाटतो.


 जगात श्रीमंत कोण ?
ज्याला आई बाप आहेत तो

जगात यशस्वी कोण ?
ज्याला आई बापाची कींमत कळाली तो

जगात महान कोण ?
ज्याने आई बापाची स्वप्न पुर्ण केली तो

आणि

जगात नालायक कोण ?
ज्याने आईबापाला वृद्धाश्रमात ठेवले.
ञास दिला.
छळले.
तो नालायक.

मेल्यावर मेलेल्या आईबापाच्या मढ्यावर सगळेच बोंबलून रडतात
 खरा पुञ तो जो जिवंतपणी त्यांची सेवा करतो.
तुम्हाला तुमच्या आई वडिलाची  शपत हा मँसेज ३ गुरूप वर पाठवा  वेळ काडून नक्की  वाचा

जेव्हा फुटत होती प्लेट
बालपणी तुमच्या कडुन
आता आई कडुन फुटली
तर तिला काहीही बोलु नका
       
     जेव्हा मागत होते फुगा
     लहानपणी आई जवळ
    आता आई चष्मा मागते
    तर तिला नाही म्हणु नका तुम्ही

जेव्हा मागत होते चॉकलेट
लहानपणी आई जवळ
आता आई औषध मागते
तिला आणायला विसरु नका तुम्ही
     

     आई रागवत होती तुम्हाला
     जेव्हा मस्ती करीत होत तुम्ही
     आता तिला ऐकु येत नाही
     तर तिला रागावु नका तुम्ही


जेव्हा चालत नव्हते तुम्ही
आई बोट धरुन चालवत होती
आता ती चालु शकत नाही
तर तिचा हात पकडुन सहारा द्या तुम्ही
         

         जेव्हा रडत होते तुम्ही
         आई छातीला लावत होती
         आता सहन करा दु:ख तुम्ही
          तिला रडु देवु नका तुम्ही


जेव्हा जन्मले होते तुम्ही
आई तुमच्या जवळ होती
जेव्हा आईचा शेवटचा क्षण येईल
तेव्हा तिच्या जवळ नक्की थांबा तुम्ही.....


* आयुष्यात खुप अडचणी येतील पण त्याच्यासाठी जगा...  जे
तुमच्यासाठी स्वत:चा जिव अर्पण
करतात... *
             I love you aai

तुम्ही आई वर प्रेम करत असाल तरच शेअर करा


             एक शेअर आईसाठी

प्रामाणिक लोकांनी एकदा मन लावून वाचाच

प्रामाणिक लोकांनी एकदा मन लावून वाचाच... ______________________________
कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असताना जसजशी प्रगती सुरु होते तसतसा छुपा विरोध हा वाढू लागतोच;
सुंदर वेलीच्या खोडावर बांडगुळ वाढावा तसा. हा निसर्गाचाच नियम आहे.
पण आपल्याला त्याची पुसटशीही कल्पना नसते.
 मग तुमची प्रगती डोळ्यात सलते आणि डोक्यात भनाणु लागते तेव्हा कारस्थानांच्या बिया पेरल्या जातात.

खुरटय़ा विचारांचे कावळे एकत्र जमू लागतात आणि व्रणार्त शिशूच्या पंखावर चोच मारण्याची संधी शोधू लागतात.
मग तुमच्यावर आरोप होतात- गैरव्यवस्थापनाचे,गैरकारभाराचे, भ्रष्टाचाराचे !

तुम्ही भांबावता, हडबडून जाता. कारण हा हल्ला तुम्हाला अपेक्षित नसतो. आणि मग तुम्ही प्रत्युत्तराची तयारी करू लागता.
शब्दाला शब्द वाढतात.. त्यांची धार तिखट होते.. विरोधकांना आयते खाद्य मिळते. आणि नेमक्या याच क्षणी तुमच्या हातून आजवर न झालेली गफलत होऊ शकते. सत्यनिष्ठ, प्रामाणिक लोक कामाच्या ओझ्याने दबून जात नाही ; पण मिथ्या आरोपांच्या हल्ल्यामुळे खचून जातात. त्यांच्या आत्मविश्वासाला तडा जातो आणि मग प्रत्युत्तरे देण्याच्या घाईगर्दीत तो आजवर सांभाळलेले संतुलन गमावून बसतो. नुकसान हे या क्षणाला होते.
 त्यामुळे जेव्हा तुम्ही अर्थशून्य नौटंकीला सामोरे जाल, विषारी टीकेचे फूत्कार ऐकावे लागतील, तुमच्याबद्दलची व्यक्त होणारी मते चुकीच्या मार्गावर दाखविलेल्या दिशांचे प्रतििबंब ठरू लागतील,
 तेव्हा ताठ मानेने उभे राहायचे आणि एकही शब्द न बोलता तेथून निघून जायचे, यातच खरे शहाणपण आहे. हा पळपुटेपणा नाही. ही पाठ दाखविण्याची प्रवृत्तीही नाही. तर ही शहाणी, समंजसपणाची, सन्मानाची भूमिका आहे. प्रत्युत्तर देणे, आवाज चढवणे म्हणजे एका अर्थी होणाऱ्या आरोपांना स्वीकृती देण्यासारखेच ठरते.

 प्रत्येक प्रत्युत्तराची एक वेळ असते. अपमान विसरायचे नसतात, तर ते मनाच्या हळव्या कोपऱ्यात जपायचे असतात. त्यांची बोच रोज लागता कामा नये ; पण त्यांचा सल मात्र खोलवर दडलेला बरा. कारण तो पुढच्या वाटचालीला मार्गदर्शक ठरतो.

 यश पचविणे एक वेळ सोपे; पण आरोप रिचवणे खूप कठीण. 'हेचि फल काय मम तपाला'? याचा वारंवार मनाच्या खिडकीत येणारा प्रत्यय सहन करणे सोपे नाही.

 कोणत्याही मॅनेजमेन्ट स्कूलमध्ये हे शिकविले जात नाही. मग हे शिकायचे कसे?

 वेळ आणि अनुभव यापेक्षा मोठे गुरू नाहीत.आरडाओरड करायला शक्ती लागत नाही, ती शांत राहायला लागते. अशावेळी बाळगलेले मौन हे तुमच्या दुर्बलतेची निशाणी नसून तुमच्या आत्मिक शक्तीचा तो साक्षात्कार आहे. आणि ही शक्ती एका दिवसात येत नाही. तिचा 'थेंबे, थेंबे' संचयच करावा लागतो. तुमच्या निघून जाण्यात तुमचा पराभव नसतो, तर ती तुमची प्रगल्भता असते. आरोप करणाऱ्यांचे पितळ उघडे पडतेच, आणि कालांतराने इतरांनाही सत्य समजते. तोपर्यंत तुम्ही बरीच प्रगती केलेली असते.

शेवटी काय तर''आपण प्रत्येकाच्या दृष्टीने चांगले असू शकत नाही,, ''पण आपण त्यांच्यासाठी उत्कृष्ट आहोत जे आपल्याला समजतात,,

 ''माणसाने स्वत:च्या नजरेत चांगलं असलं पाहीजे. "

🔹🔶🔶"सुंदर टिपण"🔶🔶🔹

🔹🔶🔶"सुंदर टिपण"🔶🔶🔹

       🙏सर्वांनी लक्षात ठेवावे असे.🙏

🌺◆ देवासमोर लावलेल्या समईची ज्योत
केव्हाही दक्षिणेकडे असू नये.

🌺◆ स्त्रियांनी केव्हाही तुळस तोडू नये.

🌺◆ देव-देवतांना वंदन करताना डोक्यावरील
टोपी काढावी.

🌺◆ शिवपिंडाला अर्धिच प्रदक्षिणा दोन्हीकडून
घालावी. म्हणजे एक प्रदिक्षणा पूर्ण होते.

🌺◆ एकाच घरात दोन शिवलिंगे, दोन शाळिग्राम,
दोन सुर्यकांत, दोन चक्रांक, तीन देवी, गणपती व
दोन शंख पूजेस पुजू नयेत.

🌺◆ गायत्री मंत्र आसनावर बसून जपावा.रस्त्यातून
जाता येता किंवा गाडी जपू नये.

🌺◆ शाळीग्राम पूजावयाचे ते सम पूजावेत. मात्र
समांमध्ये दोन पुजू नयेत. विषमात एक पुजावयास
हरकत नाही.

🌺◆ देवापुढे श्रीफळ (नारळ)
वाढवितांना शेंडीचा भाग नेहमी देवाकडे करावा.

🌺◆ निरंजनात तुप व तेल कधीही एकत्र घालू नये.

🌺◆ देवदेवतांच्या मूर्तीची वा फोटोची तोंडे
कधीही दक्षिणेकडे किंवा एकमेकांसमोर करू नयेत.

🌺◆ संकल्प सोडल्याशिवाय कोणतेही धार्मिक कृत्य
करू नये.

🌺◆ देवाला अर्पण केलेले एकच वस्त्र उदकाने प्रोक्षण करून
तेच प्रतिदिवशी अर्पण केले असता दोष नाही.

🌺◆ विष्णूच्या मस्तकावर वाहिलेले फुल मनुष्याने
आपल्या मस्तकावर कधीही ठेवू नये.

🌺◆ शिव मंदिरात झांज, सुर्य मंदिरात शंख व
देवी मंदिरात बासरी वाजू नये.

🌺◆ द्वादशीस कधीही तुळस तोडू नये. तसेच रविवारी,
दुर्वा तोडू नयेत.

🌺◆ आपली जपमाळ व आसन कधीही दुसऱ्यास
वापरण्यास देवू नये.

🌺◆ देवाला नेहमी करंगळी शेजारील बोटाने गंध
लावावे.

🌺◆ देवाला धूप दाखविताना धुपाचा धुर हाताने न
पसरविता पंख्याने पसरावा.

🌺◆ समईत नेहमी १, ३, ५, ७ अशा विषम
वाती असाव्यात, सम असू नयेत.

🌺◆ अंगावर फाटलेला कपडा कधीही शिवू नये.

🌺◆ उंबऱ्यावर बसून शिंकू नये.

🌺◆ निजलेल्या माणसास कधीही
ओलांडून जावू नये.

🌺◆ मांजराना प्रेत ओलांडून देवू नये.

🌺◆ दक्षिणेकडे पाय करून झोपू नये.

🌺◆ रात्रीच्या वेळी मीठ किंवा उडीद आणू नयेत
किंवा दुसऱ्यास देवू नयेत.

🌺◆ सायंकाळी केर काढू नये व घरची दारे बंद ठेवू नयेत.
कारण त्यावेळी लक्ष्मी घरात येते अशी समजूत आहे.

🌺◆ रस्त्यात प्रेत दिसल्यास नेहमी नमस्कार करावा.

🌺◆ कुणाच्या घरातून परत निघताना जातो असे न
म्हणता येतो असे म्हणून निरोप घ्यावा.

🌺◆ एका हाताने देवाला नमस्कार करू नये.

💠आपल्या हिंदू धर्माची हि माहिती व संस्कृती सर्वांनी लक्षात ठेवा आणि जास्तीत जास्त इतरांना पाठवा.

१. नवरात्रीमागील इतिहास

१. नवरात्रीमागील इतिहास

१. रामाच्या हातून रावणाचा वध व्हावा, या उद्देशाने नारदाने रामाला नवरात्रीचे व्रत करायला सांगितले. नंतर हे व्रत पूर्ण केल्यावर रामाने लंकेवर स्वारी करून शेवटी रावणाला ठार मारले.

२. महिषासुर नावाच्या असुराशी प्रतिपदा ते नवमी असे नऊ दिवस युद्ध करून देवीने नवमीला रात्री असुराला मारले. तेव्हापासून तिला महिषासुरमर्दिनी म्हणू लागले.

२. नवरात्रीमागील महत्त्व

१. `जगात जेव्हा-जेव्हा तामसी, आसुरी व क्रूर लोक प्रबळ होऊन, सात्त्विक, उदारात्मक व धर्मनिष्ठ सज्जनांना छळतात, तेव्हा देवी धर्मसंस्थापनेकरता पुन:पुन्हा अवतार घेते.

`उपांग ललिता' ही जगज्जननी, जगद्धात्री, पालन पोषण करणारी; लक्ष्मी ही संपत्ती दायिनी; काली ही संहारकर्ती, अशा स्वरूपात नवरात्रात उपासना व पूजन होते.

२. नवरात्रीत देवीतत्त्व नेहमीपेक्षा १००० पटीने कार्यरत असते. देवीतत्त्वाचा अधिकाधिक लाभ मिळण्यासाठी नवरात्रीच्या काळात `श्री दुर्गादेव्यै नम: ।'' हा नामजप जास्तीतजास्त करावा.

३. घटस्थापना

        घटस्थापना करतांना ज्या पदार्थांत देवतांकडून सात्त्विक लहरी आकर्षित करून घेण्याची क्षमता जास्त असते, ते पदार्थ घटात वापरतात. त्यामुळे ईश्‍वराकडून आकर्षित झालेली शक्‍ती त्यात साठवली जाऊन ती शस्त्रपूजेच्या वेळी मिळते. शास्त्रानुसार घटस्थापना केली, तर देवतेचे ३० टक्के तत्त्व (शक्‍ती) मिळते.

४ .अखंड दीपप्रज्वलन करणे

           दीप हे तेजाचे प्रतीक आहे व नवरात्रात वायूमंडल शक्‍तीतत्त्वात्मक तेजाने भारित असल्याने सतत तेवत असलेल्या दीपाच्या ज्योतीकडे तेजतत्त्वात्मक लहरी आकृष्ट होतात. अखंड दीपप्रज्वलनाने या लहरींचे वास्तूत सातत्याने संक्रमण होते; म्हणून दीप अखंड तेवत ठेवण्याला नवरात्रात महत्त्व आहे.

५ . नऊही दिवस देवीला नैवेद्य दाखवणे :

      नवरात्रात देवीच्या नैवेद्यासाठी नेहमीसारखेच सात्त्विक पदार्थांचे जेवण बनवावे. नेहमीच्या पदार्थांव्यतिरिक्‍त विशेषकरून पुरण व वरण या पदार्थांचा समावेश करावा.

६ . देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती ?

अ. देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी; कारण या धाग्यांमध्ये देवतेकडून येणार्‍या सात्त्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत अधिक असते.

आ. दोन्ही हातांच्या ओंजळीत साडी, त्यावर खण व त्यावर नारळ (नारळाची शेंडी देवीच्या दिशेने येईल, असा) ठेवून, आपल्या हाताची ओंजळ छातीसमोर येईल, अशा पद्धतीने देवीसमोर उभे रहावे.

इ. देवीकडून चैतन्य मिळावे व आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी, यांसाठी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी
.

ई. साडी, खण व नारळ देवीच्या चरणांवर अर्पण करावा. त्यानंतर तांदळाने तिची ओटी भरावी. तांदूळ हे सर्वसमावेशक असल्याने चैतन्य ग्रहण व प्रक्षेपण करण्यात अग्रेसर असतात. त्यामुळे प्राधान्याने तांदळाचा ओटीत समावेश केला जातो.

उ. त्यानंतर देवीच्या चरणांवरील वस्त्र तिचा प्रसाद म्हणून परिधान करावे व नारळ प्रसाद म्हणून ग्रहण करावा.

७ . कुमारिका-पूजन कसे करावे ?

१. नवरात्रामध्ये नऊ दिवस दररोज एक याप्रमाणे कुमारिकेला मानाने घरी बोलवावे. `नवरात्रामधील कोणत्याही एका दिवशी `नऊ'' या विषम संख्येत कुमारिकांना बोलवण्याचीही पद्धत आहे.

२. कुमारिकांना बसण्यासाठी घोंगडे (आसन) द्यावे.

३. त्यांच्यातील देवीतत्त्व जागृत झाले आहे, या भावाने त्यांची पाद्यपूजा करावी.

४. देवीला आवडणारे भोजन कुमारिकांना केळीच्या पानावर वाढावे. (देवीला खीरपुरी आवडते.)

५. कुमारिकांना नवे वस्त्र देऊन त्यांना आदिशक्‍तीचे रूप मानून भावपूर्ण नमस्कार करावा.'

८. देवीपूजनाच्या वेळी शक्‍तीतत्त्व आकृष्ट करणार्‍या रांगोळया

अध्यात्मशास्त्रदृष्ट्या प्रत्येक देवता म्हणजे विशिष्ट तत्त्व. शक्‍तीतत्त्व आकर्षित करण्यासाठी जसे देवीला शेवंती, निशिगंध, कमळ इत्यादी फुले वहातात, तसे काही आकृतीबंधांमुळेही शक्‍तीतत्त्व आकर्षित होण्यास मदत होते; म्हणून अशा आकृतीबंधांनी युक्‍त रांगोळी काढतात.

९ . `गरबा खेळणे'' म्हणजे काय ?

गरबा खेळणे'' यालाच हिंदु धर्मात टाळयांच्या लयबद्ध गजरात देवीचे भक्‍तीरसपूर्ण गुणगानात्मक भजन करणे, असे म्हणतात. गरबा खेळणे, म्हणजे टाळयांच्या माध्यमातून श्री दुर्गादेवीला ध्यानातून जागृत करून तिला ब्रह्मांडासाठी कार्य करण्यासाठी मारक रूप घेण्यास आवाहन करणे. टाळीच्या आघातातून तेजाची निर्मिती होते. त्यामुळे  देवीच्या मारक रूपाला जागृत करणे शक्य होते. तसेच टाळया वाजवून गोलाकार फेर धरून देवीला आवाहन करणारी भक्‍तीयुक्‍त भजने म्हटल्याने देवीप्रति भाव जागृत होण्यास मदत होते. गरब्याच्या वेळी गोलाकार फेर धरून केलेले मंडल हे घटाचे प्रतीक आहे

संपूर्ण महाराष्ट्रा तिल बस स्टैण्ड चे फ़ोन नंबरस

संपूर्ण महाराष्ट्रा तिल बस स्टैण्ड  चे फ़ोन नंबरस
-----------------------------------
AHMEDNAGAR
Ahmadnagar – Maliwada02412416610
Ahmadnagar - Tarakpur02412416611
Akole02424221224
Sangamner02425223304
Kopargaon02423222258
Rahta02423242228
Shrirampur02422222238
Nevasa02427241230
Shevgaon02429221206
Pathardi02428222331
Shirdi02423255222
Rahuri02426232431
Parner02488221522
Shrigonda02487222334
Karjat02489222322
Jamkhed02421221022
Supa02488243249
Vabhori02426272568
Sonai02426230638
Mirajgoan02489263256

AKOLA
Akola 07242435202
Akola - 2 07242433117
Telhara 07258231246
Akot 07258222610
Murtijapur 07256243412
Karnja 07256222024
Magrulpir 07253230344
Washim 07252232090
Risod 07251222336

AMARAVATI
Amravati 07212663221
Dharni 07226224123
Anjangaon Surji 07224242070
Chandurbazar 07227243242
Morshi 07228222259
Warud 07229232057
Teosa 07225222024
Amravati - badnera 07212681222
Daryapur 07224234264
Chandur Railway 07222254027
Dhamangaon Railway 07222237040
Partwada 07223220680

AURANGABAD
Aurangabad 02402240164
Kannad 02435221035
Soegaon 02438234422
Sillod 02430222021
Phulambri 02402633327
Aurangabad - Cidco 02402240149
Vaijapur 02436222037
Gangapur 02433221337
Paithan 02431223047
Pachod02431221339

BHANDARA
Bhandara 07184252234
Tumsar 07183232343
Sakoli 07186236144
Pauni 07185255245
Tirora 07198254161
Gondiya * 07182250063

BEED
Beed02442222328
Ashti02441232522
Patoda02444242527
Shirur (Kasar)02444259450
Georai02447262038
Majalgaon02443234040
Telgoan02443241550
Neknur02442250539
Kej02445252229
Dharur02445244133
Parli02446222068
Ambejogai02446247036
Kada02441239016
Chowsala02442252628
Manjarsuba02442253521

BULDHANA
Buldana 07262242788
Jalgaon (Jamod) 07266221453
Shegaon 07265252028
Nandura 07265221075
Malkapur 07267222170
Motala 07267246020
Khamgaon 07263252224
Mehkar 07268224554
Chikhli 07264242084
Deolgaon Raja 07261232051
Sindkhed Raja 07269234265
Amdapur 07264264032
Lonar 07260221322

CHANDRAPUR
Chandrapur 07172252151
Warora 07176282035
Chimur 07170265542
Nagbhir 07179240032
Brahmapuri 07177272052
Sindewahi 07178288090
Bhadravati 07175266136
Mul 07174220261
Ballarpur 07172240342
Rajura 07173222146
Gondpipri 07171220157

DHULE
Dhule 2562235375
Shirpur 2563255017
Akkalkuva 2567252254
Sakri 2568242202
Sahada 2565223222
Nandurbar 2564222255
Shindkheda 2566222255
Navapur 2569250058
Dhunaicha 2566244503
Pimpalner 2561223040
Taloda 2567232236

GADCHIROLI
Gadchiroli 7132232950
Desaiganj (Vadasa) 7137272060
Aheri 7133272055
Sironcha 7131233208

HINGOLI
Hingoli * 2456221884
Aundha (Nagnath) 2456260036
Kalamnuri 2455220015
Vasmath 2454220050

JALANA
Jalna 2482230301
Sahagad 2483230028
Jafferabad 2485222207
Ambad 2483220034
Partur 2484221070
Mantha 2484270031
Rajur 2485252422
Bhokardan 2485244208

JALGAON
Jalgaon 2572229774
Chopda 2586222027
Yawal 2585261227
Raver 2584250242
Edlabad (Muktainagar) 2583222225
Bhusawal 2582222589
Erandol 2588244232
Amalner 2587222019
Chalisgaon 2589222032
Pachora 2596248061
Jamner 2580230026

KOLHAPUR
Kolhapur2312650620
Kolhapur-22312666674
Sambhajinagar2312622416
Rankala2312543330
Ichalkarnji2302432202
Panhala2328235323
Hatkanangle2302483136
Gaganbavda2326222011
Radhanagari2321234024
Kagal2325244064
Ajra2323246140
Gadhinglaj2327222264
Gargoti2324220022
Malakapur2329224131
Chandgad2320224124
Kurundwad2322244237
Bambavade2329234433
Jaisingpur2322225311
Jyotiba2328239024
Kodoli2328224129
Murgud2325264363
Narsinghwadi2322270103
Pethvadgaon2302471054
Vathar2302407179

LATUR
Latur 2382243015
Ahmadpur 23812623024
Lamjana 2383227626
Chakur 2381252116
Shirur-Tajband 2381220049
Ausa 2383222037
Nilanga 2384242048
Deoni 2385269142
Udgir 2385256610
Murud 2382270025

MUMBAI
Mumbai (Suburban) *
Dadar
Kurla

NAGPUR
Nagpur – Ganeshpet7122726221
Nagpur – Gramin7122729033
Nagpur – Modbhavan7122522334
Nagpur – Ravinagar7122554038
Katol7112222049
Kalameshwar7118271360
Savner7113232244
Ramtek7114255122
Mauda7115281132
Kamathi7109288283
Umred716242028
Konadhali7112258130

NANDED
Nanded 2462234466
Mahoor 2460268424
Kinwat 2469222050
Hadgaon 2468222344
Ardhapur 2462272340
Mukhed 2461222547
Bhokar 2467222633
Umri 2467244039
Dharmabad 2465244268
Biloli 2465223323
Loha 2466242430
Kandhar 2466223435
Deglur 2463255070
The second part is important
Maharashtra 🚙🚘🚗🚕🚖🚛🚚
For information
🚘 MH-01 Mumbai (South)
🚘 MH-02 : Mumbai (West) Andheri West
🚘 MH-03 : Mumbai (East) Anik-Wadala
🚘 MH-04 : Thane
🚘 MH-05 : Kalyan
🚘 MH-06 : Raigad
🚘 MH-07 : Sindhudurg
🚘 MH-08 : Ratnagiri
🚘 MH-09 : Kolhapur
🚘 MH-10 : Sangli
🚘 MH-11 : Satara
🚘 MH-12 : Pune
🚘 MH-13 : Solapur
🚘 MH-14 : Pimpri-Chinchwad
🚘 MH-15 : Nashik
🚘 MH-16 : Ahmednagar
🚘 MH-17 :Shrirampur
🚘 MH-18 : Dhule
🚘 MH-19 : Jalgaon
🚘 MH-20 : Aurangabad
🚘 MH-21 : Jalna
🚘 MH-22 : Parbhani
🚘 MH-23 : Beed
🚘 MH-24 : Latur
🚘 MH-25 : Osmanabad
🚘 MH-26 : Nanded
🚘 MH-27 : Amravati
🚘 MH-28 : Buldhana
🚘 MH-29 : Yavatmal
🚘MH-30 : Akola
🚘 MH-31 : Nagpur
🚘 MH-32 : Wardha
🚘 MH-33 : Gadchiroli
🚘 MH-34 : Chandrapur
🚘 MH-35 : Gondia
🚘 MH-36 : Bhandara
🚘 MH-37 : Washim
🚘 MH-38 : Hingoli
🚘 MH-39 : Nandurbar
🚘 MH-40 : Wadi/Nagpur (rural)
🚘 MH-41 : Malegaon
🚘 MH-42 : Baramati
🚘 MH-43 : Navi Mumbai/Vashi
🚘 MH-44 : Ambejogai
🚘 MH-45 : Akluj
🚘 MH-46 : Panvel
🚘 MH-47 : Borivali, Mumbai
🚘 MH-48 : Thane/Virar
🚘 MH-49 : Nagpur
🚘 MH-50 : Karad (Satara Rural)
🚘 MH-51 : Nashik Rural
🚗🚕🚗🚕🚗🚕🚗🚕
We can now know the ownership details of a vehicle using the Vehicle registration number instantly through SMS.b
 
Send a SMS to 092123 57123 typing:
vahan <space> <regn number without space>

For eg. If you want to find a owner of  a car with no :  MH12TM9999 [any random no. ]
Then send sms vahan MH12TM9999 to 092123 57123. You will get details in seconds.

★नाना पाटेकर यांचे विचार आहेत★

★नाना पाटेकर यांचे विचार आहेत★
XxxxxxxxxxxxxxxxxxxX
 लग्नात आपण वधु-वरांच्या डोक्यावर तांदुळ टाकत
असतो. कारण आपली संस्कृती आपल्याला असे
सांगते की, भटजी ज्या वेळेला मंगलाष्टक
म्हणत असतो, त्या वेळेला अक्षता वधु-वरांच्या
डोक्यावर पडल्या, तर त्यांचा संसार सुखाचा
होतो. भटजीने “शुभ मंगल सावधान” म्हटले की आपण वधु-वरांवर अक्षता
टाकायच्या, एवढं काम करीत असतो.
पण मंडळी, आपण टाकलेल्या अक्षतां पैकी किती
अक्षता त्या वधु - वरांच्या डोक्यावर पडतात ?
१०% सुध्दा नाही.
जवळ जवळ ७०% अक्षता आपण आपल्या समोर उभ्या असलेल्या माणसांच्या डोक्यावर टाकतो.
२०% लोक त्या अक्षतांचा विवीध गोष्टी साठी
वापर करतात, एखाद्या मित्राला किंवा विशषत:
मैत्रीणीला सतविण्यासाठी, कोणा
व्यक्तीविरुध्द राग व्यक्त करण्यासाठी, मुद्दामहून
बायकांकडे जोरात अक्षता फेकून क्षणीक विकृत आनंद मिळविण्यासाठी...
लग्न छान पार पडतं, लग्नाच्या हॉलमधून किंवा
मंडपातून बाहेर येताना बहुतेकजण डोक्यावर हात
फिरवून आपल्या केसांमधील अक्षता काढतात.
सगळी मंडळी गेल्यावर
पूर्ण हॉलभर किंवा मंडपात राहतो तांदळाचा सडा... तोही लोकांनी पायांनी तुडवलेला...
आपल्या संस्कृतीत असं म्हटलं जातं कि “अन्न हे
पुर्णब्रम्ह”.
असे अन्न वाया घालवून व
पायदळी तुडवून आपण अन्नाचा अपमान करीत
नाही का ? एका लग्नामध्ये सुमारे ५ किलो तांदळाच्या अक्षता केल्या जातात.
एकट्या महाराष्ट्रात दरवर्षी अंदाजे ४ लाख लग्न
होतात, म्हणजे सरासरी २० लाख
किलो तांदुळ आपण व्यर्थ
वाया घालवितो.
एकीकडे ठाणे जिल्ह्यातील जव्हार-मोखाडा येथे लहान मुलं अन्न नाही म्हणून कुपोषित होताहेत
आणि आपण सहज
लाखो किलो अन्नाची नासाडी करतो.
तुम्ही म्हणाल की तांदुळ नाही टाकायचे तर
टाकायचे तरी काय ?
१३५ वर्षांपूर्वी महात्मा फुले यांनी लग्नाला तांदळा ऐवजी फुलं वापरण्याचा
विचार मांडला होता. एकतर फुलं आपण खात नाही,
सगळेजण फुले
वापरायला लागल्यावर २० लाख किलो फुलांच
मार्केट तयार होईल, शेतकऱ्यांना , कष्टकर्या ला
काम व पैसा मिळेल. कोणत्याही वधु-वरांला डोक्यावर तांदळाऐवजी
मऊ, मखमली फुले पडली,
त्यात त्यांना आप्तेष्टांचा आशीर्वाद व हळूवार
मायेचा ओलावा जाणवेल.
माझ्या मित्राला त्याच्या लग्नात
अंगावर अलगद फूलांच्या पाकळ्या पडत आहेत हे फारच “रोमॅन्टीक” वाटेल, हो ना? आपल्या सारख्या प्रगल्भ
व्यक्तींनी हा चांगला पायंडा पाडावा ही इच्छा.
सगळ्यांनी असा विचार केल्यास वाचलेले २० लाख
किलो तांदुळ अनाथाश्रमात
किंवा बाबा आमटेंच्या आनंदवनात पाठविले तर
त्याहुन अन्य पुण्य नाही..!!! आपल्यालाही वाटत असेल की हा नवीन विचार
आणि ही नवीन पद्धत सगळ्या महाराष्ट्रभर रुजली
पाहिजे, तर हा मेसेज तुमच्या व्हॉटस्अॅप कॉन्टॅक्ट
लिस्ट मध्ये असणाऱ्या सर्व मित्र - मैत्रीण,
नातेवाईक यांना पाठवा.
चला तर मग, हा चांगला विचार रुजवण्यासाठी आपणही थोडाफार हातभार लावूया.                  
  . 🙏🙏🙏🙏🙏🙏

    वरील संदेश ५ ग्रुप मध्ये पाठवा..जादु वैगेरे काही होणार नाही पण  नक्की चांगली बातमी ... पसरवली चे समाधान मिळेल 🙏🏻

छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर करत असाल तर मना पासून वाचा




मेसेज थोडा मोठा आहे.

पण खात्री आहे किं एकदा वाचायला सूरुवात केलीत तर तूम्ही थांबणार नाही.
~~~~~~~~~~~~~~~~~~



३०० किलोमीटर

         लांबीची भिंत

         बांधायला १५० वर्षे लागली. मात्र

         शिवाजी महाराजांनी अवघ्या ५०

         वर्षांच्या कालावधीत जे किल्ले

         बांधले

         त्यांची एकंदरीत लांबी ४०००

         किलोमीटर भरेल

         चीनच्या भिंतीला आम्ही जगातील एक

         आश्चर्य मानतो तर मग हे काय आहे ... ?

         अरे नुसता गर्वच नाही तर माज आहे

         मला मी

         मराठी असल्याचा

         ब्रिटिश लोक ॐ या शब्दा वर संशोधन

         करातायेत की ॐ बोलल्याने शरीरात

         उर्जा का निर्माण होते...

         पण मला असा वाटतं

         अहो खर संशोधन तर

         "छत्रपती शिवाजी महाराज"

         या नावावर करायला हवे

         ......कारण हे नाव घेताच अंगावर

         काटा उभा राहतो...

         हृदयाचे ठोके वाढतात...

         शरीरात एक वेगळीच उर्जा निर्माण

         होते...छाती अभिमानाने फूलते

         असे का?

         ....जय शिवराय.......

         कुणी विचारलं तर काॅलर ताठ करून सांगा

         मराठे......

         मराठे ह्या शब्दाचा अर्थ काय.....?

         म..... रेपर्यंत

         रा.... जांच्या सेवेसाठी

         ठे..... वलेला

         जगदंब जगदंब जगदंब

         १२ महिने...

         ११ खेळाङू...

         १० बोटे...

         ९ ग्रह...

         ८दिशा...

         ७ आश्चर्य...

         ६ संवेदना...

         ५ महासागर...

         ४ वेद...

         ३ रूतु...

         २ डोळे ...

         आणि....

         फक्त 1 शिवबा....

         मराठा वन मँन शो....||

         "एकच राजे शिवराय माझे"""

         ""

         सुर्य नारायण जर उगवले नसते तर..

         आकाशाचा रंगचं समजला नसता..

         जर छञपती शिवाजी राजे जन्मले नसते तर..

         खरचं हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता..

         हे हिंदु प्रभो शिवाजी राजा

         बांध के पगडी जब शिवाजी महाराज तय्यार

         होते,

         उठाकर तलवार जब घोडे पर सवार होते,

         झुकते सब अल्ला के बंदे और कहते काश हम

         भी मराठा होते.!

         १६ व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहणारे

         संत ज्ञानेश्वर शिकवीले

         पण

         वयाच्या १४ व्या वर्षी संस्कृत मध्ये

         ४ ग्रंथ लिहणारे

         संभाजी राजे

         नाही शिकवीले आम्हाला

         विदेशात शिक्षण घेऊन ईतिहासात

         ढवळा ढवळ

         कराणारे शिकवीले

         पण

         १६ भाषेवर प्रभुत्व असनारे

         संभाजी राजे

         नाही शिकवले

         आम्हाला

         नेपोलीयन बोनापार्ट शिकवला

         पण

         बारा आघाड्यावर दिवसाची २० तास घोडदौड करुन

         १ नव्हे

         २ नव्हे

         ३ नव्हे

         तब्बल १२ आघाड्यावर शत्रुशी छातीझुंज घेणारे

         संभाजी राजे

         नाही शिकवीले

         आम्हाला

         शिवरायांच्या स्वराज्यावर जगलेले पेशवे शिकवले

         पण

         आपल्या शक्तीच्या

         अन

         युक्तीच्या बळावर

         तब्बल ९ वर्ष औरंगजेबा सारख्या बलाढ्य

         बादशाहला एकही विजय मिळवु न देणारे

         संभाजी राजे

         नाही शिकवीले

         आम्हाला

         १४ वर्षाचा वनवास भोगनारे

         राम लक्षमन शिकवीले

         पण

         शत्रुच्या छावनीत ४० दिवस बेफाम आत्याचार सहन

         करणारे

         अन

         मृत्युला आपल्या चरणावर झुकवणारे

         संभाजी राजे

         नाही शिकवले

         छत्रपती संभाजी राजेंना

         मानाचा त्रिवार मुजरा...

         खरच हिंदुची औलाद असाल तर पुढे पाठवाल।।

         आज शौर्यदिन…

         आजच्याच दिवशी इ.स १६६०मध्ये महाराजांचे ७

         मराठे लढले , आदिल शहाच्या १५००

         माणसांबरोबर…

         त्या सात योद्धांची नावे.….

         १) विसाजी बल्लाळ

         २) दीपोजी राउतराव

         ३) विट्ठल पिलाजी अत्रे

         ४) कृष्णाजी भास्कर

         ५) सिद्धि हिलाल

         ६) विठोजी शिंदे

         ७) आणि सरनौबत कुड्तोजी उर्फ़ प्रतापराव

         गुजर

         वेडात मराठे वीर दौडले सात.....

         ह्या वीरांना मानाचा मुजरा ....🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩हा msg जरी परत परत
        येत असेल तर नाव नका ठेऊ प्रत्येकाला जाणीव झाली पाहिजे
                                     शाहिस्तेखानला रोज "डायरी"
लिहिण्याची सवय
होती. त्या डायरीचे नाव "शाहिस्तेखान
बुर्जी"
असे आहे. त्यामध्ये "शिवरायांनी"
केलेल्या हल्ल्याच्या प्रसंग त्याने नमूद
केलेला आहे. आणि याच बुर्जीत खानानं
आणखी एक घटना नोंदवली आहे.
तो असं लिहितो,,,
"शिवराय आले तसे तुफान वाऱ्यासारखे
लालमहालातून निघून गेले. काही वेळाने गोंधळ
थांबला. शाहिस्तेखानाची एक बहिण धावत धावत
खानाकडे आली आणि म्हणाली, 'भाईजान
मेरी बेटी लापता हैं!...मेरी बेटी लापता हैं,
भाईजान!' त्यावेळी आपली बोटं
छाटलेला शाहिस्तेखान स्मितहास्य करत
म्हणाला,...'शिवाजीची माणसं तिला पळवणार
नाहीतच,
पण!
जरी त्यांनी पळवली असेल
तरी "बेफिक्र" राहा.
कारण! तो "शिवाजी राजा"
पोटच्या लेकीसारखी तिची काळजी घेईल.
"अरे! कोण विश्वास
दुश्मनालाही महाराजांच्या चारित्र्यावर...!"
"अर्थात ती मुलगी तिथेच एका पिंपात लपून
बसली होती, नंतर
ती सापडली".
मित्रांनो हि गोष्टं सांगण्याच तात्पर्य एवढचं
कि, " आज या सबंध भारतीय
समाजाला "शिवाजी महाराजांसारख्या"
चारित्र्यवान
महापुरुषाच्या आदर्शाची खरी गरज
आहे".
!!!छत्रपती शिवाजी महाराज कि जय!!!
!!! - जय शिवराय !!! —
👉🔴अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठात
"शिवाजी द मॅनेजमेंट गुरू" हा 100
मार्काचा पेपर
घेतला जातो.

👉🔵पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकात
"आदर्श राजा असा असावा"
हा छत्रपती शिवाजी महाराजांचा धडा शिकवला जातो.

💥अनेक देशांमध्ये आदर्श राजे
छत्रपतींचा इतिहास
अभिमानाने शिकवतात.

😔पण आमचं दुर्दैव.......
आमच्याकडे शिवरायांचा इतिहास पुसण्याचाच प्रयत्न केला जातो.

गर्व असेल
शिवाजी महाराजांच्या भूमीत
जन्म घेतल्याचा तर आदशॆ ठेऊण शेयर करा ..

👉शिवाजी महाराज जर मुसलमानांचे
विरोधक असते
तर …
शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख
कोण होता ?
…. "इब्राहीम खान"...!
…. ,
👉शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रमुख
कोण होता ?
…"दौलत खान"....!
…,
👉शिवाजी महाराजांच्या
घोड-दलाचा प्रमुख कोण होता ?….
"सिद्दी हिलाल"......!
शिवाजी महाराजांचा पहिला
सर-सेनापती कोण होता ?
…. "नूर खान"…. !
👉शिवाजी महाराजांबरोबर
आग्र्याला गेलेला …
"मदारी मेहतर"…. …।
शिवाजी महाराजांचा एकमेव वकील
…."काझी हैदर" …।
👉शिवाजी महाराजांचे एकमेव
चित्र उपलब्ध आहे त्या चित्रकाराचे
नाव
...."मीर मोहम्मद" ……

आणि

👉 शिवाजी महाराजांना
अफझलखानाचा वध
करण्यासाठी वाघनख्या पाठवून
देणारा…
"रुस्तुमे जमाल" हा हि मुसलमान…।

जर एवढे मुसलमान
अधिकारी शिवाजी महाराजांच्या सैन्यात
असू शकतात तर शिवाजी महाराज
मुसलमानाचे विरोधक असू शकतात
काय ?…।❓

👉शिवाजी महाराजांचे 31 बॉडीगार्ड
होते त्यापैकी 10 मुसलमान होते … ….
👉शिवाजी महाराजांनी एकही मस्जिद
पाडली नाही । एकही कुराण जाळले
नाही ….
याचा गांभीर्याने विचार या देशात
झाला पाहिजे ….

रायगड
किल्ला राजधानी बांधल्यानंतर तेथे
जगदीश्वराचे मंदिर बांधले …
महाराजांनी मंत्र्याला विचारले,"जगदीश्
वराचे मंदिर बांधले" पण
माझ्या मुसलमान
सैनिकासाठी मस्जिद कुठे
आहे ?…
मंत्र्याने विचारले महाराज
जागा दाखवा ….??
महाराजांनी आपल्या राजवाड्यासमोरील
जागा दाखवली आणि तेथे
आपल्या मुसलमान
सैनिकासाठी मस्जिद बांधून घेतली

👉🔴… हा इतिहास आपल्या देशात
का सांगितला जात नाही ?….
हा इतिहास जर समाजापुढे गेला तर
या देशात सामाजिक दुरी निश्चित
नाहीशी होईल ….
अफझल खानाला मारल्यानंतर
शिवाजी महाराज प्रतापगडावर गेले
……
जिजाऊनि विचारले ,
अफझल खानाचे काय झाले ?
महाराज उत्तरले,
'मासाहेब'
अफझल खान मारला गेला ….
जिजाऊनि विचारले
त्याचं प्रेत कुठ आहे ?
….
महाराज उत्तरले,
प्रतापगडाच्या पायथ्याशी ….
काय म्हणाल्या जिजाऊ ?
…. शिवबा... अफझल खान जिवंत
असेपर्यंत त्याच्याशी वैर होते, अफझल
खान संपला(मेला ) आता वैरही संपले...
तुझ्या राज्यात
कोण्या प्रेताला कोल्हया-कुत्र्याने
तोडावे हे शोभणार नाही ….
त्याच्या प्रेताचे सन्मानाने दफन कर …
आणि तुझ्या विजयाचे प्रतिक म्हणून
तेथे स्मारक बांध …। .👏

शिवाजी महाराजांनी अफझल
खानच्या प्रेताचे
प्रतापगडाच्या पायथ्याशी दफन केले
व तेथे त्याची कबर बांधली ….

"जय शिवराय "
""16 व्या शतकात शिवनेरीवर एक
तारा चमकला ...
जिजाऊंच्या पोटी सिंह जन्मला,
पुढे हाच सिंह रयतेचा वाली झाला ,

ज्याच्या हातुन महाराष्ट्र घङला .""

👍कृपा करुन
हा आपल्या राजाचा इतिहास
लोकांसमोर आणून
जगाला दाखवा की,
"
आपला राजा कुठल्याही धर्माविरुद्ध
नसुन तो फक्त अन्यायाविरुद्ध होता"!!
सर्वाना विनंती आहे कि,
काळजीपूर्वक वाचा व विचार करा .
शक्य तेवढा फोरवर्ड करा..
लाईक आणी कमेंटx करण्यापेकश्या शेयर
केले तर खुप आनंद होईल...

💥!! जय जिजाऊ-जय शिवराय !!💥

संपूर्ण आयुर्वेद एकाच मेसेज मध्ये

संपूर्ण आयुर्वेद एकाच मेसेज मध्ये.....

1)चरबी कमी करा
> शरीरात जास्त चरबी वाढलेली असणाऱ्यांसाठी चरबी कमी करण्याचा खात्रीशीर रामबाण उपाय येथे देत आहोत.
> साहित्य : १०० ग्राम मेथी, ४० ग्राम ओवा, २० ग्राम काळे जीरे हे एका व्यक्तीसाठीचे प्रमाण आहे. यात फरक करू नये. प्रमाण वजन करूनच घ्यावे.
> कृती : वरील तीनही वस्तू लोखंडाच्या कढईत सौम्य तापमानात (साधारण लालसर होईपर्यंत) वेगवेगळ्या भाजून घ्याव्यात. नंतर तीनही वस्तू एकत्र करून मिक्सरमधून पावडर करावी. रात्री झोपताना एक चमचा (टी स्पून) पावडर एक कप कोमट पाण्याबरोबर घ्यावी. पाणी कोमट घेणे आवश्यक आहे.
> हे चूर्ण रोज घेतल्यामुळे शरीरात कुठेही कानाकोपऱ्यात साचलेली घाण मळाद्वारे अथवा लघवीद्वारे बाहेर निघून जाते. तीन महिन्यानंतर शरीरात अनावश्यक साचलेली चरबी किंवा चरबीच्या गाठी आपोआप विरघळायला लागतात. सुरकुतलेली त्वचा ताणली जाते. शरीर सुंदर होते.
> फायदे :
> ०१) जुनाट वातविकार कायमचा जातो.
> ०२) हाडे मजबूत होतात.
> ०३) काम करण्यास स्फूर्ती येते.
> ०४) डोळे तेजस्वी होतात.
> ०५) केसांची वाढ होते.
> ०६) जुनाट वायुविकारापासून कायमची सुटका होते.
> ०७) रक्ताभिसरण चांगले होते.
> ०८) कफ प्रवृत्ती असलेल्यांना तर कायमचा फायदा होतो.
> ०९) हृदयाची कार्यक्षमता वाढते.
> १०) बहिरेपणा दूर होतो.
> ११) बाळंतपणानंतर बेडौल होणारे स्त्रियांचे शरीर सुडौल होते.
> १२) अॅलोपॅथीच्या औषधांमुळे होणारा साईड इफेक्ट कमी करतो.
> १३) दात बळकट होतात व त्यावरील इनॅमल टिकून राहते.
> १४) रक्तवाहिन्या स्वच्छ राहतात म्हणजे रक्त शुद्ध होते व रक्तातील गुणधर्म टिकून राहतात.
> १५) नपुंसकता असेल तर ती दूर होते.
> १६) ज्यांना मुल हवे असेल तर त्यांचे होणारे मुल तेजस्वी होते.
> १७) मलेरिया, कावीळ, टाईफॉइड, कॉलरा इ. रोगांना प्रतिकार करण्याची शक्ती येते.
> १८) त्वचेवर सुरकुत्या लवकर पडत नाहीत. वृद्धापकाळामुळे येणाऱ्या सुरकुत्या पडण्याचा कालावधी लांबतो म्हणजे दीर्घायुष्य लाभते.
> १९) स्त्रियांना तरूणपणी किंवा लग्नानंतर येणारी मरगळ, मेनोपॉजचा त्रास दूर होण्यास मदत मिळते.
> २०) शरीरात पाण्याद्वारे, हवेद्वारे, तापमानामुळे होणारे जुनाट आजार कायमस्वरूपी नष्ट होतात.
> २१) शरीरात वाढलेले कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत मिळते. हार्टअॅटॅक येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात कमी होते.
> २२) त्वचेचा रंग काळवंडत नाही. त्वचेचे आजार, त्वचा सुकणे, खाज येणे हे बंद होते.
> २३) कोणत्याही वयाची व्यक्ती, स्त्री / पुरूष सर्वांसाठी अतिशय फायदेशीर
कृपया वाचा आणि लिहुन ठेवा
●●●● उपयोग होईल ●●●●
▪▪..आरोग्य टिप्स..▪▪
१) अम्लपित्त वाढलले असता ऊस खावे अथवा ऊसाचा रस प्यावा त्वरीत पोट साप होते. तसेच ऊस जेवना पुर्वी खाल्यास पित्त वाढ होत नाही.
2) आवाज बसला असता बारीक वस्त्रगाळ केलेला कात दोन घोट पाण्या सोबत घ्यावा त्वरीत घसा साफ होतो.
3) काविळ झाला असल्यास एक आठवडाभर रोज एक-दोन ऊस चाऊन खावे, किंवा दिवसातून ३/४ ग्लास ऊसाचा रस घेतल्याने रक्त तयार होण्याची क्रिया चालु होउन रूग्न बरा होतो. तसेच ताज्या गुळवेलीचा रस २० ग्रॅम खडीसाखर घालुन घेतल्यास सुध्दा काविळ बरा होतो.
४) सतत कान फुटत आसल्यास ऊसाचे कांडे गरम करून नंतर त्याचा रस काढून दोन- तिन चमचे कानात पिळल्यास कान फुटने कायमचे बंद होते.
५) केस येण्यासाठी व कोंडा नाहीसा होन्यासाठी :– वडाच्या कवळ्या पारंब्या वाटुन १०० ग्रॅम लगदा करावा त्यात एक लिटर तिळाचे तेल व ५० मि.ली. लिंबरस घालुन मंदाग्नीवर कढवावे. नुसते तेल राहीले असता ते गाळुन घ्यावे हे तेल नियमीत लावल्याने नविन केस यायला सुरूवात होते. व कोंडा सुध्दा नाहिसा होतो.
६) मुख दुर्गंधी :- तुरटिच्या पाण्याने गुळण्या केल्याने मुख दुर्गंधी तर जातेच व तोडाचे सर्व आजार सुध्दा दुर होतात.
७) दात दुखी :- वडाच्या पारंबिचे दातवन केल्याने दाताचे सर्व आजार बरे होतात. दाताचे किडने थांबते, दाताचे कवच पुन्हा तयार होते.
८) दमा :- दम्याचा त्रास असनाऱ्या रूग्नाने लवंग तोंडात ठेउन ति नरम झाल्यास खावी, असे एक-एक तासाने एक-एक लवंग खात रहावे दमा कमी कमी होत जाउन १/२ महिन्यात कायमचा नाहिसा होतो.
९) पोट साफ होण्यासाठी :- लसणच्या ८/१० पाकळ्या वाटुन तुपात तळुन सैधव लावुन दिवसातुन १/२ वेळेस खाल्याने पोट साप होते. तसेच तिळाचे तेल रोज अनशा पोटी २० मिली घेतल्याने पोट साप तर होतेच पण पोटाचे आन्सर सुध्दा बरे होतात.
१०) पोट दुखी :- आल्याचा रस, लिंबाचा रस व सैधव किंवा पादेलोन घालुन घेतल्याने पोट दुखायचे थांबते. तसेच हे मिश्रन रोज जेवना पुर्वी घेतल्याने अन्न पचन होन्यास मदत होते. हा उपक्रम जर एक वर्ष चालु ठेवला तर घशा पासुन गुद्दव्दारा पर्यत कॅन्सरची बाधा कधीच होनार नाही.
११) बल्डप्रेशर :- ६/७ लसणाच्या पाकळ्या आर्धा लिटर पाण्याच्या बाटलित टाकुन ति बाटलित हालवावी व नंतर दोन तास ठेवावी व त्या नंतर जेव्हा जेव्हा तहान लागेल तेव्हा हे पाणी प्यावे याने हाय बल्डप्रेशर कमी होउन नॉर्मल होतो.
१२) मुळव्याध :- रोज सकाळी तुळशीची पाने खल्याने मुळव्याध बरा होतो.
१३) मुतखडा :- पानफुटिचे पान व सोबत एक काळा मिरा असे दिवसातुन तिन वेळा खाल्याने मुतखडा १५ दिवसात गळुन पडतो.
▪नोट :-▪
 मुतखडा असलेल्या व्यक्तीनी खालील वस्तु खावु नये –
१) आवळा २) चिकु ३) भेंडी
४) पालक ५) गोबी ६) काकडी
७) स्ट्रॉबेरी ८) वाटान्याच्या शेंगा
९) टोमॅटो १०) काळी द्राक्षे ११) काजु १२) कॉफी पिउ नये १३) मशरूम १४) वांगे.
कारण यात खूप कॅल्शियम जास्त असते.
▪माहीती संकलन  व प्रसारण ▪ हिन्दवी चँरिटेबल ट्रस्ट
- इंद्रायणीनगर-भोसरी - पुणे
✅हार्ट अटॅक..???
घाबरू नका..!!!
सहज सुलभ उपाय...!
99 टक्के  ब्लॉकेजेसना काढून टाकणारे पिंपळाचे पान...💚15 पिपळळाची पाने जी  गुलाबी  नसावीत,पण हिरवी,
कोवळी, चांगली वाढलेली असावीत...प्रत्येक पानांचे
 वरचे टोक व खालचा जाड देठ पानाचा थोडाश्या भागासकट कापून टाका, मग सर्व पंधरा पाने
स्वच्छ धुवून घ्या. एका भांड्यात ही पाने व एक ग्लास पाणी घालून मंद आचेवर उकळत ठेवा.जेव्हा पाणी(1/3)
एक त्रितीयांश उरेल तेव्हा उकळवणे बंद करा व गाळून घ्या...नंतर थंड जागी ठेवा.झाले आपले औषध तयार...!
 ☕...☕...☕हा काढा 'तीन भागात' प्रत्येक तीन तासांनी
 सकाळपासून घ्यावयाचा आहे.💔हार्ट अटॅक नंतर लागोपाठ पंधरा दिवस अशा प्रकारे पिंपळकाढा घेतल्याने
 ह्रदय पुनः स्वस्थ होते💝 व पुन्हा हा दौरा पडण्याची
 शक्यता राहात नाही...ह्रदय विकारी व्यक्तींनी ह्या ईलाजाचा प्रयोग अवश्य करून पहावा.. यातून कोणताही
साईड इफेक्ट होत नाही..!
💚पिंपळाच्या पानात ह्रदयाला शक्ति आणि शांती देण्याची अदभूत क्षमता आहे..!💚ह्या पिंपळकाढ्याचे
 तीन डोस सकाळी 8.00वा., 11.00वा., व 2.00वा. म्हणजे दर तीन तासांनी घ्यावयाचे आहेत....💙डोस घेण्यापूर्वी
पोट रिकामी असता कामा नये. हलका, पाचक नाश्ता किंवा आहार केल्यानंतरच काढ्याचे डोस घ्यावयाचा आहे.
💜सदरच्या पंधरा दिवसांत तळलेले पदार्थ,भात व्यर्ज आहेत...तसेच मांस, अंडी, दारु, धुम्रपान पूर्णतः बंद करावीत... मीठ व तेलकट पदार्थ सेवन करू नये...
💖डाळींब, पपई, आवळा, लसूण, मेथी, सफरचंद,मोसंबी, रात्री भिजवलेले काळे चणे,  गुगूळ,
मनुका,दही, ताक इ. घ्यावे...
"पिंपळकाढा घेऊन तर बघा..!"भगवंताने पिंपळाचे पान
💚ह्रदयाच्या आकाराचे कां बनविले आहे..?
हे आर्टीकल आपल्या पर्यंत Dr.Devendra Sathe
 यांनी पाठवले आहे..!!!
🌴  आरोग्य वार्ता🌴

 "पाणी पिण्याची योग्य वेळ"
● 3 ग्लास सकाळी झोपेतुन उठल्यानंतर शरीरातील उर्जेला Activateकरतो.
● 1 ग्लास अंघोळ केल्यानंतर -ब्लड प्रेशर त्रास संपवतो.
● 2 ग्लास जेवणाआधी 30 मिनीटे -पचनक्रिया सुधारतो.
● अर्धा ग्लास झोपण्यापुर्वी -हार्ट अटैक पासुन वाचवतो.

जर तुम्ही घरी एकटे असाल, आणि अचानक तुमच्या छातीतदुखायला लागले,हे दुखणे जर तुमच्या डाव्या हातापासून तुमच्या जबड्या पर्यंतजाणवत असेल..तर हा हृदय विकाराचा झटका असू शकतो....जर आजू-बाजूला कोणीच मदत करण्यासाठी नसेलआणि हॉस्पिटल सुद्धा दूर असेल, तर तुम्ही स्वत:ची मदत करूशकता....* जोर-जोरात खोकत रहा. हि प्रक्रिया पुन्हा-पुन्हा करत रहा.* प्रत्येक वेळी खोकन्या आधी दीर्घ श्वास घ्या.* दीर्घ श्वासामुळे फुप्फुशांनाअधिकप्रमाणातऑक्सिजनमिळतो.* अशा वेळी खोकत राहिल्याने   रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीतचालू राहते.मी, आपणांस एक विनंती करू इच्छितो.. कृपया जास्तीत जास्त लोकांना हि पोस्ट शेअर करा.का, कुणास ठाऊक, तुमच्या ह्या एका पोस्टमुळे एखाद्याचे प्राणवाचू शकतात......करा
माहिती [truncated by WhatsApp]

*झोप घेण्याची सर्वोत्तम वेळ कोणती ?

*झोप घेण्याची सर्वोत्तम वेळ कोणती ?*
                    -जेम्स पॅंग
*झोप* (विश्रांती) घेण्यासाठी योग्य वेळ असू शकते का ? असे ऐकीवात आहे की *"लवकर नीजे  लवकर ऊठे तया आरोग्यसंपदा लाभे "*हे किती खरे आहे ? ऊशिरा झोपून ऊशिरा ऊठले तर नाही चालणार का ? चला पाहूया....

खरे तर तुमच्या शरीरात एक जैवीक घड्याळ सातत्याने टीकटीक करत असते. आणि ते अतिशय तंतोतत कार्यरत असते. ते तुमच्या शरीरातील विविध क्रियांसोबतच तुमच्या झोपण्याच्या वेळेचेही नियमन करत असते.
    *रात्री 11 ते पहाटे 3 या* कालावधीत तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया मुख्यत्वे तुमच्या यकृतात(Liver) रोखलेलीअसते.तुमचे यकृत अधिकचे रक्त साठल्यामुळे मोठे होते. ह्या महत्वाच्या वेळेस खरेतर तुमच्या शरीरातून  विषारी पदार्थ बाहेर टाकण्याची(Detoxification) महत्वाची प्रक्रिया होत असते. तुमचे यकृत तुमच्या शरीरातील दिवसभरात  साठलेल्या विषद्रव्यांचे निष्क्रियीकरण करुन त्याना बाहेर काढण्याचे अतिमहत्वाचे कार्य ह्या *रात्री 11 ते पहाटे 3*च्या वेळेत होत असते.
तथापि जर तुम्ही ह्या वेळेस झोप घेऊ शकला नाहीत तर तुमचे *यकृत ही विषद्रव्ये बाहेर फेकण्याचे काम सुलभरित्या करू शकणार नाही.*
.  जर तुम्ही रात्री 11 वाजता झोपी गेलात तर तुमच्या यकृताला तुमच्या शरीरातील विषद्रव्ये बाहेर काढण्यासाठी पुर्ण *4* तासांचा वेळ मिळतो.
जर 12 वाजता झोपलात तर *3*तास
. जर 1 वाजता झोपलात तर *2* तास
.   आणि जर 2 वाजता झोपलात तर फक्त *1* तास तुमच्या शरीरातील विषद्रव्ये बाहेर काढण्यासाठी.....
आणि जर तुम्ही पहाटे 3 नंतर झोपलात तर ?
*दुर्दैवाने तुमच्या शरीराकडे खरेतर विषद्रव्ये बाहेर काढण्यासाठी वेळ नाही.*जर तुम्ही तुमच्या झोपेची ही चुकीची वेळ अशीच पाळली तर हे विषारी द्रव्ये तुमच्या शरीरात  कालानुक्रमे वाढत जातील.. आणि तुम्हाला माहीत आहे पुढे काय होईल ?

काय होते जेव्हा तुम्ही ऊशिरा झोपता आणि ऊशिरा ऊठता ?

ऊशिरा झोपण्याचा तुम्ही कधी प्रयोग केला आहे का ? तुम्ही रात्रभर कीतीही तास झोपला तरी सकाळी खुप थकल्यासारखे वाटले असेल ?
ऊशिरा झोपुन ऊशिरा उठणे खरेतर तुमच्या आरोग्यासाठी खुप धोकादायक आहे. तुम्ही विषद्रव्ये बाहेर टाकण्याच्या प्रक्रीयेशिवाय शरीराच्या आणखी अतिमहत्वाच्या क्रियांचे वेळापत्रक सुद्धा बिघडवता.
*पहाटे 3 ते 5 वाजण्याच्या वेळेत तुमच्या शरीरात रक्ताभिसरणाची क्रिया ही फुफ्फुसांच्या मधे केंद्रीत होते*. ह्या वेळेस तुम्ही काय करणे योग्य आहे ? खरेतर, तुम्ही शारिरीक हलचाली आणि मोकळ्या हवेत श्वास घेऊन शरीरात ऊर्जा साठवण्यासाठी बागेत फिरायला जायला हवे. ह्या सकाळच्या वेळेस हवा ही खुप शुद्ध असते आणि शरीरास आवश्यक अशा ऋण भाराच्या विद्युत कणानी परीपुर्ण असते.

*सकाळच्या 5 ते 7 ह्या वेळेस रक्ताभिसरणाची क्रिया मोठ्या आतड्यात केंद्रित होते.* आता तुम्ही काय करायला हवे ? तुम्ही शौचकर्म ऊरकून घ्यायला हवे. तुमच्या मोठ्या आतड्यातून सर्व मैला बाहेर जाऊ द्या. तुमच्या शरीराला दिवसभरात आवश्यक असणारी पोषणद्रव्ये आत्मसात करण्यासाठी तयार करा.

*सकाळी 7 ते 9 च्या वेळेत रक्ताभिसरण तुमच्या पोटाच्या ठिकाणी केंद्रीत होते.* आता तुम्ही काय करायला हवे ? तुमचा नाश्ता ऊरकून घ्या. हा नाश्ता तुमच्या संपुर्ण दिवसभरातील सर्वात महत्वाचा आहार आहे. आणि तुम्हाला आवश्यक ती सर्व पोषणद्रव्ये मिळतील याची काळजी घ्या. परीपुर्ण नाश्ता न केल्यामुळे तुम्हाला भविष्यात अनेक आरोग्यविषयक तक्रारीना सामोरे जावे लागू शकते.

असा आहे तुमचा दिवस ऊत्तम प्रकारे सुरु करण्याचा राजमार्ग....

अश्याप्रकारे ह्या आदर्श पद्धतीने तुम्ही तुमचा दिवस आरंभ करा. निद्रावस्थेत विषद्रव्ये निष्कासीत केल्यानंतर तुम्ही श्वसनाद्वारे आवश्यक ऊर्जा सामावून घेण्यासाठी  ताजेतवाने होऊन  ऊठा.
त्यानंतर तुम्ही मोठया आतड्यातील मैला बाहेर टाकून द्या.
आणि त्यानंतर तुम्ही नवीन दिवसाच्या नव्या सुरवातीला आवश्यक तो पोषणयुक्त आहार योग्य प्रमाणात घ्या.

ह्यात काहीच आश्चर्य नाही की *ग्रामिण भागातील किंवा शेतावर राहणारे शेतकरी हे सदृढ असतात.*ते लवकर झोपून लवकर ऊठतात. ते त्यांचे शरीरीचे नैसर्गिक जैविक घड्याळ पाळतात.

शहरात रहात असताना आपल्याला झोपेचे वेळापत्रक पाळताना खुप अवघड जाते. आपल्याकडे चांगला विद्युत  प्रकाश , टी व्ही , आणि ईंटरनेट असल्यामुळे आपण आपली अमुल्य अशी झोपेची वेळ पाळत नाही.

आपले नैसर्गिक वेळापत्रक पाळताना....
एकदा मला माझ्या शरीरातील जैविक घड्याळाची माहीती मिळाल्यावर मी ते पाळण्याचा पुरेपुर प्रयत्न करीन. जर मी लवकर ऊठलो तर जरी माझा दिवस नेहमीप्रमाणे कंप्युटर वर चालू झाला आणि मला *घड्याळात 7  वाजलेले दिसले तर मला माहीत आहे की ही नाश्त्याची सर्वोत्तम वेळ आहे*. तर मी माझा नाश्ताआहार शरीराद्वारे ऊत्तम प्रकारे शोषण करण्यासाठी 9 च्या वेळेआधी करण्याचा प्रयत्न करीन.

जर तुम्हाला कुणी रात्रपाळीची नोकरी देऊ केली तर ? मी तुम्हाला जरी जास्त पगार दिला तरी नोकरी नाकारण्याचा सल्ला देईन. दूरदृष्टीने विचार केला तर तुम्हाला कमाईपेक्षा जास्त पैसे आरोग्यविषयक तक्रारींवर खर्च करावे लागतील.

ह्याप्रकारे जास्तत जास्त ह्या वेळा पाळण्याचा प्रयत्न करा. तुमचे दैनंदीन वेळापत्रक असे तयार करा. मला खात्री आहे तुम्ही संपुर्ण दिवस अधिक उत्साही आणि ताजेतवाने रहाल 🌄🍁🌷💪🏻🌷🍁🌄

🔥🔥 *दृष्टीकोन* 🔥🔥

🔥🔥 *दृष्टीकोन* 🔥🔥

☝ *1)एक स्त्री आपल्या विचारांना लाईक देते.....तर त्याचा अर्थ असा नाही. ..की ती तुम्हाला लाईक करते.👉.ती तुमच्या विचारांना सलाम करते...*

☝ *2)एक  स्त्री  तुमच्या फोटोला लाईक करते तर....याचा अर्थ असा होत नाही. .की ती तुम्हाला लाईक करते...👉..ती तुमच कौतुक करते......*

☝ *3) एक  स्त्री  तुमच्याशी बोलते..चॅटींग करते....याचा अर्थ असा नाही होत...की तीला तुम्ही प्रिय आहात. ...👉..ती पण माणूस आहे. .स्रीपुरुष भेदभाव विसरून. .केवळ माणूस या नात्याने विचाराची देवाणघेवाण करते....*

☝ *4) एक  स्त्री  तुमच्या बरोबरीने जेव्हा काम करते....तेव्हा तिला अस समजू नका...की तिला पुरूषांसोबत राहायला आवडत....👉...तिची मेहनत  तेव्हढी आहे.. की पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकते...*

🔥 *जेव्हा हि आपली मानसीकता. "दृष्टीकोन "     स्त्री विषयी बदलेल....त्यावेळी ख-या अर्थाने. ..ती स्वतःला सुरक्षित समजेल...आणि मित्रत्वाच्या नात्याने साथ देईल*

🔥🔥🙏🔥🔥
सुप्रभात

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने शरीराला होणारे फायदे*

[11/4, 9:25 PM] ‪+91 73500 45447‬: *तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने शरीराला होणारे फायदे*

● भाग 1
□हेल्दी स्किन
दररोज रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवावे आणि सकाळी फ्रेश झाल्यावर ते पिल्याने त्वचेशी संबधीत सर्व समस्या दूर होतात,त्याच बरोबर त्वचा,चेहरा उजळतो
● भाग-2
□ सांध्यांना आराम
दररोज सकाळी संध्याकाळी तांब्याच्या भांड्यात पाणी प्याल्याने सांधे दुखी कमी होते,सांध्यांना मोठ्या प्रमाणात आराम मिळतो.
● भाग-3
□ वजन कमी करण्यास सहाय्यभूत
दररोज सकाळी संध्याकाळी तांब्याच्या भांड्यात पाणी प्याल्याने शरीरातील एक्सट्रा फॅट कमी होतात आणि एक्सट्रा फॅटची वाढ न झाल्याने वजन वाढत नाही.
● भाग-4
□ बॅक्टेरिया नष्ट होतात
तांब्यामध्ये अँटी बॅक्टेरिया गुण असतात,या मध्ये पाणी ठेवल्यास बॅक्टेरिया नष्ट होतात,आणि डायरिया,अतिसार,कावीळ यांचा धोका टळतो
● भाग-5
□ कॅन्सरचा धोका कमी होतो
तांब्याच्या भांड्यातील पाण्यामध्ये अँटी ऑक्सिडेंटस् पर्याप्त प्रमाणात असतात,जे कॅन्सरशी लढण्यात सहाय्यक ठरतात,त्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो.
● भाग-6
□ जखम ठिक होते
तांब्यामध्ये असलेले अँटी बॅक्टेरियल गुण जखम ठिक करण्यास मदत करतात,एखादी जखम झाल्यास रोज तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे
● भाग-7
□ थायरॉईडचा धोका कमी होतो
तांब्यामधील कॉपर थारोक्सिन हार्मोनला संतुलित ठेवते, त्यामुळे थायरॉईडचा धोका दूर होतो.
● भाग-8
□ हृदय मजबूत होते
तांब्याच्या भांड्यात ८ ते १० तास ठेवलेले पाणी प्याल्याने कोलेस्ट्रॉल लेव्हल नियंत्रणात राहते आणि हृदय मजबूत होते
● भाग-9
□ अँसिडीटी नष्ट होते
तांब्याच्या भांड्यात कमीतकमी ८ ते १० तास ठेवलेले पाणी प्याल्याने शरीरातील अँसिडीटी आणि गॅस दूर होऊन पचनक्रिया ठिक राहते.
● भाग-10 शेवटचा
□ रक्त वाढण्यास मदत होते
तांब्याच्या भांड्यातील पाणी नियमित पिण्याने तांब्या मधील कॉपर रक्ताची कमतरता दूर करते,त्यामुळे अँनिमियाचा धोका टळतो.
आपण माझी
"तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने शरीराला होणारे फायदे" हि मालिका मन लावून व वेळ देवून वाचली,याचा कोणाला किती फायदा झाला हे मला माहित नाही,पण आपल्या सारख्या चांगल्या माणसांसाठी चांगले देण्याचा माझा हा छोटासा व प्रामाणिक प्रयत्न होता !!!
धन्यवाद
[11/4, 9:26 PM] ‪+91 73500 45447‬: गुणकारी फळ मोसंबी

मोसंबी हे अत्यंत गुणकारी फळ आहे. मोसंबीत ए, बी, सी ही जीवनसत्त्वे आढळतात. विशेषत: मुलांसाठी मोसंबी फायदेशीर आहे. मोसंबी सौंदर्यवर्धक आहे. मोसंबीच्या रसाने शरीराला शीतलता प्राप्त होते. मोसंबी पौष्टिक, मधुर, स्वादिष्ट, रुचकर, पाचक, दीपक, हृदयास उत्तेजना देणारी, धातुवर्धक आणि रक्तसुधारक आहे. मोसंबीच्या सालीतून सुगंधी तेल प्राप्त होते. सरबतासारखे थंडपेय तयार करण्यासाठी . मोसंबीचा रस उत्साहवर्धक असल्याने अशक्त, आजारी, वृद्ध आणि बालकांसाठी विशेष उपयुक्त ठरतो. अन्नपदार्थांना सुगंध आणि स्वाद आणण्यासाठी मोसंबीचा रस वापरतात. मोसंबीची ताजी साल चेहर्‍यावरील व्रण आणि मुरुमे घालवण्यासाठी उपयुक्त आहे. मोसंबीची साल वातहारक असते.
[11/4, 9:27 PM] ‪+91 73500 45447‬: डाळिंब

डाळिंब खाण्यासाठी आपण खूप कंटाळा करतो. कारण त्याला सोला व त्यातील दाणे काढा, मग ते खा. त्यापेक्षा आपल्याला इतर फळे खायला आवडतात. मात्र, हे कंटाळवाणे डाळिंब आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर असते, हे क्वचितच लोकांना माहीत असते. तर चला बघू या या डाळिंबाचे फायदे.डाळिंबाला आयुर्वेद शास्त्रात खूप महत्त्व आहे. हे सर्वात जुने व सर्वांना माहीत असलेले फळ आहे.

१.रंगरूप आणि गुणांनी परिपूर्ण असे रसदार फळ म्हणूनही डाळिंबाला ओळखले जाते.

२.यामध्ये व्हिटामिन्स ए, सी,ई बरोबरच फ्लोरिक अँसिड या रसायनिक घटकाबरोबरच अँटि ऑक्सिडंट मोठय़ा प्रमाणात आहे.

३.फुप्फुस, यकृत, हृदय या रोगांवर उपयुक्त आहे.

४.पोटांचे आजारही डाळिंबामुळे बरे होतात.

५.डाळिंबाचा प्रत्येक भाग शरीरासाठी फायदेशीर ठरणारा आहे.

६.वाळलेल्या डाळिंबाची पावडर दररोज पाण्यात टाकून प्यायल्यास लघवीला त्रास होत नाही.

७.खोकला येत असेल तर डाळिंबाची साल बारीक करून पाण्यासोबत घेतली तर खोकल्याची उबळ येत नाही.

८.डाळिंबाची साल उकळून त्या पाण्याने गुळण्या केल्यास तोंडाची दुर्गंधी जाते.

९.मासिक पाळीच्या वेळेला जास्त रक्तस्राव होत असल्यास डाळिंबाची साल पेस्ट करून पाण्यामध्ये घेतल्यानंतर रक्तस्राव कमी होतो.

१०.डाळिंबाची पेस्ट व दह्याचे मिश्रण करून केसाला लावल्यास केस गळणे थांबते व केस मुलायम होतात.

११.कोलेस्टेरॉल किंवा हृदयाच्या आजारासाठी डाळिंब खाणे फायदेशीर असते.

१२.वाढत्या वयात शरीरातील वाढणारे ऑक्सिडायझिंगचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याचे काम डाळिंब करते.

१३.कॉलरासारख्या आजारावर डाळिंबाचा ज्यूस उपयुक्त ठरतो. शुगर असलेल्या व्यक्तीने डाळिंबाचा ज्यूस प्यायल्यास कोरोनरी नावाच्या आजारापासून बचाव होतो.

१४.डाळिंबाच्या पानांचा चहा करून प्यायल्यास पचनसंस्थेतील अडचणी दूर होतात.
[11/4, 9:27 PM] ‪+91 73500 45447‬: सीताफळ

सीताफळमध्ये anti-oxidants Vitamin C, असते ते जे आपल्या शरीरात radicals क्लियर ठेवण्यासाती काम करते.

सीताफळमध्ये potassium व magnesium जास्तं प्रमाणात आसते जे आपल्याल रुदय विकारापासून बचाव करण्यास मदत करते.

सीताफळमध्ये आसणार्‍या Vitamin A चा उपयोग आपली त्वचा व केस चांगले ठेवण्यास मदत होते. हे फळ डोळ्यांना व त्यासोबती होणार्‍या काळ्या वर्तुळांना क्लियर ठेवण्यास मदेठ करते

सीताफळ हे - थंड असल्याने जास्त सेवन केल्यास सर्दी, खोकला हमखास होतो. कफ व वात प्रकृतीच्या लोकांनी याचा जपून वापर करावा.

ही फळ गोड, थंड, कफवर्धक, पौष्टिक, बलवर्धक, पित्तशामक आहेत.

सीताफळाच्या बिया अतिशय गुणकारी आहेत. या बिया बारीक वाटून रात्री डोक्याला केसांच्या मुळांना लावाव्या.

नंतर डोक्याला घट्ट फडके बांधावे. सकाळी डोक्यावरून नहावे. म्हणजे डोक्यातील उवांचा नायनाट होतो. पण ते केस धुतल्याचे पाणी डोळ्यात अजिबात जाऊ देऊ नये. अपायकारक आहे.

लघवी अडणे, लघवी साफ न होणे, लघवीची आग यावर झाडाची मुळी उगाळून चाटावी. खूप तहान लागणे, कितीही पाणी प्याले तरी समाधान न होणे यावर सीताफळे खावीत.

सीताफळाची पाने वाटून त्याचे पोळीस गळवांवर बांधता येते.त्यामुळे गळू लवकर पिकते.तसेच आतली घाण स्वच्छ होण्यास मदत होते.

सीताफळाचे सेवन जपून करावे कारण ते अत्यंत थंड आहे. अति सेवन केल्याने थंडी वाजून ताप येतो.

ज्यांना अपचनाचा त्रास आहे आणि सर्दी झाली असेल त्यांनी सीताफळाचे सेवन जपूनच करावे.
[11/4, 9:27 PM] ‪+91 73500 45447‬: बहुगुणी आहे नारळ

नारळपाणी आणि ओलं खोबरं आरोग्यासाठी गुणकारी आहे हे आपण जाणतोच, मात्र त्याचबरोबर अन्य काही घटकही परिणामकारक सिद्ध होतात. नारळाचे तूप हा असाच एक घटक.
नारळाचे दूध काढून ते एका मडक्यात ठेवा. तोंडावर पातळ पांढरे फडके बांधा. सकाळी हे दूध ताकासारखे घुसळा. लोणी वर येईल. लोणी कढवून तूप करा. हे नारळाचे तूप सर्व वातविकारांवर अत्यंत गुणकारी आहे. अंगातून चमका येत असल्यास सकाळ संध्याकाळ पिंपळीसवे हे तूप घ्यावे. अर्धांगवायूने पीडित रुग्णांना या तुपाच्या सेवनाने फायदा होतो.

नारळाचे तेल पोटात घेण्यास तसेच मसाजसाठी वापरतात. नारळाचे दूध काढून उरलेला चोथा दुखर्‍या जागी लावल्यास आराम मिळतो. ठेच लागणे, मुरगळणे, सुजणे आदी तक्रारींवर हळदीमध्ये वाटलेला चव गरम करून लावल्यास आराम मिळतो.

उलटी किंवा उचकी थांबवण्यासाठी नारळाची शेंडी जाळून ती राख मधात कालवून चाटावी. याने उचकी थांबते.
[11/4, 9:27 PM] ‪+91 73500 45447‬: केळीत असलेले औषधी गुण

भारतात वर्षभर केळं मिळतं. पिकलेल्या केळय़ापेक्षा कच्चं केळं जास्त औषधी असतं. प्राचीन काळापासून आयुर्वेदात पेप्टिक अल्सरच्या इलाजासाठी हिरव्या कच्च्या केळय़ाचा वापर होताना दिसतो.
कच्चं केळं खाणं सोपं नसल्यामुळे ते उकडून खाणं योग्य ठरेल. कच्च्या केळय़ात विशिष्ट प्रकारचं डाएटरी फायबर, व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि स्टार्च असतात. त्यामुळे लाभ होतो.
कच्च्या केळय़ात व्हिटॅमिन बी ६चं प्रमाण जास्त असतं. एक कप उकडलेल्या केळय़ात ३९ टक्के व्हिटॅमिन बी ६ असतं.

कच्च्या केळय़ाच्या नियमित सेवनानं हिमोग्लोबिनची मात्रा वाढते आणि अँनिमियाग्रस्त रुग्णांना फायदा होतो.
हे केळं टॉनिकचं काम करतं. स्मरणशक्ती सुधारण्यासाठीही त्याचा उपयोग होतो. कच्च्या केळय़ातील ट्रिप्टोफेम नामक तत्त्व तणाव कमी करण्यास मदत करतं.

याचबरोबर अँसिडिटी कमी करण्यासाठीही याची मदत होते. कच्च्या केळय़ाच्या नियमित सेवनाने डायबिटीस तथा अल्सरवर नियंत्रण राहतं. यामध्ये पोटॅशियमची पर्याप्त मात्रा असते. त्याचाही फायदा होतो.
[11/4, 9:27 PM] ‪+91 73500 45447‬: पाचक पेरू

हे सर्वात स्वस्त फळ. बहुतेक सर्व देशांत पेरू आढळतो. पेरूच्या दोन जाती प्रसिद्ध आहेत. एका जातीत पांढरा गर असतो तर दुसर्‍यात तांबूस रंगाचा गर असतो.

पेरूमधील फिकट रंगाचे लहानसे बी तेलयुक्त असते. या बियांपासून मिळणारे तेल सुवासिक असून आयोडिनयुक्त असते. त्याचा उपयोग औषध तयार करण्यासाठी केला जातो.

पेरू जंतुनाशक तसेच वेदनाहारी आहे. तो तृषाशामकही आहे. पेरूमुळे भ्रमिष्टपणा नाहीसा होतो. वाताचा त्रास होत असल्यास पेरूचा रस द्यावा. पेरूच्या सेवनानेही वात नाहीसा होतो.

पेरूच्या सेवनाने बद्धकोष्ठता नष्ट होते. पेरूमध्ये पाचक गुणधर्मही आहेत. कातडी कमावण्यासाठी पेरूच्या पानांचा उपयोग होतो. कातडी वस्तू तयार करण्यापूर्वी त्यावर पेरूच्या पानांची प्रक्रिया करतात. यामुळे कातडीचा दर्जा उंचावतो.

मळमळ, उलटी किंवा अतिसाराचा त्रास होत असल्यास पेरूच्या कोवळ्या पानांचा काढा उपयुक्त ठरतो. हा काढा पचनशक्ती वाढवण्यासही गुणकारी ठरतो.
[11/4, 9:27 PM] ‪+91 73500 45447‬: सफरचंद खा लठ्ठपणाला करा बाय बाय

आपल्याला आरोग्यपूर्ण जीवनशैली हवी असेल तर दररोज एक सफरचंद खाणं सुरू करा. सफरचंदातील विशेष तत्त्वामुळं लठ्ठपणाशी संबंधित आजार दूर राहतात. वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी हा शोध लावलाय. ग्रॅनी स्मिथ जातीच्या सफरचंदामध्ये नॉन डायजेस्टर घटक भरपूर मात्रेत असतात. संशोधक ग्युलिना नोरात्तो यांनी सांगितलं की, आम्हाला आढळलं की ग्रॅनी स्मिथ सफरचंदामध्ये असलेल्या नॉन डायजेस्टर घटकांनी लठ्ठ उंदरांच्या विष्ठेतील जीवाणूंना परावर्तित करून बारीक उंदरांसारखं केलं.

ग्रॅनी सफरचंदमध्ये असलेले नॉन डायजेस्टर घटक मोठय़ा संख्येत शरीरात अनुकूल अशा जीवाणूंच्या उत्पत्तीसाठी उपयुक्त ठरतात. सोबतच जेवणात फायबर आणि पॉलिफेनॉल आणि काबरेहायड्रेटचं प्रमाण संतुलित ठेवण्यात मदत होते.

नोरात्ता यांनी सांगितलं की, पोटातील आरोग्यवर्धक जीवाणूंचं संतुलन, पचनक्रियेला ते स्थिर ठेवतं. जे लठ्ठपणा आणि सूज तसंच जेवणातील तृप्तीच्या भावनेसाठी जबाबदार असतात. हा शोध लठ्ठपणाशी निगडित आजार जसे मधुमेह इत्यादींपासून आपल्याला दूर ठेवण्यात मदत करू शकतो. हा अहवाल जर्नल फूड केमेस्ट्रीमध्ये प्रसिद्ध झालाय.
[11/4, 9:27 PM] ‪+91 73500 45447‬: उन्हाळ्यात मोसंबी खा आणि निरोगी करा जीवन

उन्हामुळे जीव नकोसा होतो त्यामुळे आपल्याला थंड पदार्थ खावेसे वाटतात. मात्र थंड पदार्थांमुळे आजारी पडण्याचा धोका असतो. म्हणून उन्हाळ्यात एकतरी रससशीत मोसंबी खा आणि निरोगी राहा कारण मोसंबी हे अतिशय गुणकारी फळ आहे.

मोसंबीच्या रसाने शरीराला शीतलता प्राप्त होते. मोसंबीमध्ये ए, बी, सी ही जीवनसत्त्वे आढळतात. मोसंबी सौंदर्यवर्धक आहे, पौष्टिक, मधुर, स्वादिष्ट, रुचकर, पाचक, हृदयास उत्तेजना देणारी, धातुवर्धक आणि रक्तसुधारक आहे.

मोसंबीच्या सालीतून सुगंधी तेल प्राप्त होते. सरबतासारखे थंडपेय तयार करण्यासाठी मोसंबीचा रस उत्साहवर्धक असल्याने अशक्त, आजारी, वृद्ध आणि बालकांसाठी विशेष उपयुक्त ठरतो. अन्नपदार्थांना सुगंध आणि स्वाद आणण्यासाठी मोसंबीचा रस वापरतात. मोसंबीची ताजी साल चेहर्‍यावरील व्रण आणि मुरुमे घालवण्यासाठी उपयुक्त आहे.
[11/4, 9:27 PM] ‪+91 73500 45447‬: अंजीर फळाचे फायदे

उन्हाळा व पावसाळा या दोन्ही ऋतुत अंजीराचा सीझन

आई-वडील

खुपच चांगला मेसेज आहे कोणी लिहिला माहिती नाही चांगला आहे यासाठी शेयर करीत आहे
आई-वडील
* * * * * *

० "आई- वडील" म्हणजे नक्की काय असतं?

० आयुष्य जगण्यासाठी देवाने दिलेलं, अँडव्हान्स पाठबळ असतं...!!!

० तुमच्या प्रत्येक दिवसात, त्यांनी आपलं स्वप्न पाहिलेलं असतं, तुमच्या जन्मापासून त्यांच्या मरण्यापर्यंत त्यांनी आपलं आयुष्य खर्चलेलं असतं...!!!

० "आई" तुमच्या
आयुष्याच्या गाडीचं योग्य
दिशा देणार "स्टीयरिंग" असतं...!!!

० तर अचानक आलेल्या संकटात सावरायला, "वडील"
म्हणजे "अर्जेंट ब्रेक" चा पर्याय असतं...!!!

० "आईचं प्रेम" हे रोजच्या आयुष्यात कामाला येणारं "बँक बॅलन्स" असतं...!!!

० तर "वडील" म्हणजे गरजेच्या वेळी मिळणारा तुमचा बोनस
किंवा "व्हेरिएबल पेमेंट" असतं...!!!

० "आई" म्हणजे, तुम्हाला सतत जोडणार, मोबाईलचं "नेटवर्क" असतं...!!!

० आणि कधी "नेटवर्क" थकले;
 तर "वडील" अर्जंट "SMS" असतं...!!!

० "आई" म्हणजे तुमच्या
 आयुष्यातलं "अँटीव्हायरस" असतं...!!!

० तर शोधून काढलेले व्हायरस संपवायचं "वडील"
हे "क्वारनटाईन" बटण असतं...!!!

० "आई" म्हणजे तुमच्या
आयुष्यातलं "शिक्षणाचं  विद्यापीठ" असतं...!!!

० तर "वडील" म्हणजे चालती बोलती अनुभवाची फॅकटरी असते...!!!

० "आई" म्हणजे तुमच्या आयुष्यातली साठवलेली पुण्याई असते...!!!

० तर "वडील" म्हणजे कंबर कसून आयुष्यभर मिळवलेली कमाई असते...!!!

० "आई" म्हणजे तुमच्या आयुष्यातला मागर्दशर्क गुरू असतो...!!!

० तर दाखवलेल्या वाटेवर "वडील" हा जवळचा मित्र असतो...!!!

० "आई" म्हणजे साक्षात भगवंत, परमेश्वर असतो...!!!

० तर त्या परमेश्वरापर्यंत पोचवणारा "वडील" एक संत असतो...!!!

० "आई" म्हणजे तुमचे शरीर, मेंदू, हृदय आणि मन असतं...!!!

० तर "वडील" म्हणजे भक्कम ठेवणारा पाठीचा कणा आणि शरीरातलं हाड अन् हाड असतं...!!!

० कधी वेदना झाल्यास तोंडी वाक्य "आई गंSSS" असतं...!!!

०आणि भले मोठे संकट आले की उच्चारात "बाप रे बाप" असतं...!!!

० परमेश्वर समोर आला तरी उभे राहायला वीट फेकलेल पुंडलिकाचं मन असतं...!!!

० त्याच्या आई-बापाच्या रुपात, विठ्ठलाने स्वत:लाच तिथे पाहिलेलं असतं...!!!

म्हणूनच म्हणतो...

० परमेश्वर, अध्यात्म, भगवंत हे सगळे अजब गणित असतं...!!!

त्या सगळ्यापर्यंत पोचवणारं
०"आई- वडील" हे कनेक्शन असतं...!!!

० "आई- वडील" म्हणजे नकळत मागे असलेली मायेची सावली असतं...!!!

उगाच नाही आपल्या संस्कृतीत
   ०"मातृ देवो भव" अन् "पितृ देवो भव" म्हणलेलं असतं...

Thursday, 3 November 2016

गोमुत्राचे फायदे

गोमुत्राचे फायदे
            * उत्पादनांपैकी एकमात्र “गोमूत्र” याची माहिती आज आपण घेणार आहोत.
 गोमुत्रात पोट्याशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटयाश, अमोनिया, क्रिटेनिन, नायट्रोजन, सोडियम, कार्बोलिक अॅसिड्स, लॅक्टोज, पाचकरस, हार्मोन्स व अनेक खनिजद्रव्यं असतात, जी मनुष्याची शरीरशुद्धि व पोषण करतात.
१. दातांच्या रोगात दात स्वछ करून, गोमूत्र थोडावेळ तोंडात धरुन ठेवल्याने दंतरोग हमखास बरे होतात. हे त्यातल्या कार्बोलिक अॅसिडमुळे होते.
२. लहान मुलांची हाडे कमजोर असल्यास, सकाळी अनोशापोटी, नियमित 50 मिली गोमूत्र घेतल्याने काही दिवसात हाडे बळकट होतात.
३. गोमुत्रातील लॅक्टोज मुले व वृद्ध यांना प्रोटीन्स देते.
४.  गोमूत्र, आपल्या हृदयाच्या पेशींना टोन अप करते.
५. गोमूत्र, वृद्धावस्थामधे मेंदूला दुर्बल होऊ देत नाही.
६. गोमूत्र, महिलांच्या “हिस्टिरिया” जनिक मानसिक रोगांना रोखते.
७.  सिफलिस, गनेरियासारख्या यौन रोगांना “गोमूत्र” नष्ट करते. ८. उपाशिपोटि अर्धा कप गोमूत्र नियमित घेतल्याने, सर्व यौनरोग हमखास बरे होतात.
९.  महत्वाची बाब म्हणजे गोमुत्राने बरा झालेला आजार पुन्हा लवकर होत नाही, हे गोमुत्राचे वैशिष्ठ्य आहे.
१०. गोमुत्रातील, कार्बोलिक अॅसिड हाडे, मज्जा व विर्याला शुद्ध करते.
११. नियमित गोमुत्र प्यायल्याने, एक महिन्यात २ ते ३ किलो अतिरिक्त वजन कमी होते.
१२. गोमुत्र, त्वचारोगांसाठी सर्वोत्तम औषध आहे.
१३. गोमुत्राने एक्सेस कोलेस्टेरॉल नष्ट होते.
१४. गोमुत्र थायरॉइड मधे ही फायदा देते.
१५. गोमुत्राने बद्धकोष्ठता हा आजार पूर्ण बरा होतो.
१६. गोमुत्राने पाइल्स, मुळव्याध बरा होतो.
१७. हार्ट मधील ब्लॉकेज, गोमुत्राने हळू हळू ओपन होतात.
१८. 5 पाने तुळशीची,  5 चमचे गोमूत्र, नियमित घेतल्याने प्राथमिक स्थितीतील कैंसर, टीबी, बरा होतो.
१९. नियमित गोमुत्र घेतल्याने बॅक्टेरियल व व्हायरल इंफेक्शन कधीही होत नाही.
२०. 30 मिली गोमुत्रात 3 चमचे मध घालून पाजल्याने लहान मुलांच्या पोटातील थ्रेडवर्मस, सुत्रकृमी एक आठवड्यात नाहिसे होतात. मूल निरोगी होते.
२१. बेकरीचे पदार्थ, वड़ापाव, भजी, फास्टफूड अशा पदार्थांनी गॅसेस, आंबट ढेकर, अॅसिडिटी यासारखे आजार हमखास होतात. यावर डॉक्टर गोळ्या किंवा सिरप देतात. याने आजार पूर्ण बरे न होता कायमचे जडतात. यावर गोमुत्र रामबाण उपाय आहे.
२२. पक्वाशयाच्या सुजेमुळे अल्सर झाल्यावर ऑपरेशन करायला सांगतात. असे ऑपरेशन नियमित गोमूत्र सेवनाने हमखास टळते.
२३. जे लोक कायम गोमूत्र घेतात, त्यांची पचनव्यवस्था उत्तम असते. पोटाचे रोग असलेल्यांनी नियमित गोमूत्र घेत रहावे.
२४. गोमुत्राने जखमा लवकर बऱ्या होतात व धनुर्वात होण्याचा धोका टळतो.
२५. चमचाभर गोमुत्रामधे 2 थेंब मोहरीचे तेल मिसळून नाकात टाकल्याने बंद नाक त्वरित मोकळे होते. श्वास घेणे सोपे होते.
२६. गोमूत्रात थोड़े गाईचे तूप व कापूर मिसळून कपड़ा ओला करून छातीवर ठेवल्याने कफ विरघळून छाती मोकळी होते.
२७. सायटिका, गुडघे, कोपर, पोटऱ्या, मांसपेशींमधे दुखणे, सूज आल्यास गोमुत्रापेक्षा मोठे दुसरे औषध नाही.
२८. संधिवात, हाडे ठिसुळ होणे, रुमेटिका फिव्हर आणि अर्थ्रायटिसमधे सर्व औषधे निष्फळ ठरतात. अशा 80 प्रकारच्या वातरोगांमधे गोमूत्र एकमात्र औषध आहे. यासाठी अर्धा कप गोमुत्रात 2 ग्रॅम शुद्ध शिलाजीत, 1 चमचा सुंठचूर्ण, शुद्ध गुग्गुळ किंवा महायोगराज गुग्गुळच्या 2 गोळ्या मिसळून पाजा. हाडांचे आजार बरे होतात.
२९. शौचाला साफ़ न होण्याने सर्व रोगांना निमंत्रण मिळते.  गोमूत्र, लघवीचे आजार, शौच म्हणजे मलावरोध दोघांना मोकळे करते. अशा वेळेला गोमूत्र दोन्ही वेळा 50-50 मिली घ्यावे.
३०. गोमुत्रात एरंड तेल अथवा बादाम रोगन 1 चमचा मिसळून दिल्याने जुलाब साफ़ होतात.
३१. लहान मुलांना शौचाचा त्रास होत असल्यास गोमुत्रात 2 चमचे मध मिसळून पाजावे.
३२. गाईच्या दुधात 2 चमचे तूप मिसळून पाजल्याने गर्भवती महिलांचा मलावरोध नाहिसा होतो.
३३. डायबिटिसमधे गोमूत्र फार उपयुक्त आहे. गोमूत्र डायबिटीस कंट्रोलमधे ठेवते.
३४. यकृतरोग, काविळ, जॉण्डिस या रोगांमधे गोमूत्र व पुनर्नवा मंडूर घ्यावे. कोरफडीच्या 30 मिली रसात 50 मिली गोमूत्र मिसळून प्यायल्याने पचनसंस्थेचे सर्व अवयव रोग मुक्त होतात.
३५.  2 ग्रॅम ओवाचूर्ण किंवा जायफळ वाटून गोमुत्रात मिसळून पाजल्याने पोटाचे दुखणे, मुरडा, आव, भूक न लागणे असे आजार ठीक होतात.
३६. मुळव्याधीच्या कोणत्याही तक्रारीमधे 50 ते 100 मिली गोमूत्र प्यायल्याने फायदा होतो.
३७. खरुज, एक्झिमा, पांढरे डाग, कुष्ठरोग यामधे गोमुत्रात गुळवेलीचा रस मिसळून सकाळ संध्याकाळ प्यायल्याने असे आजार त्वरित बरे होतात. त्वचेवर बटमोगऱ्याच्या तेलात गोमूत्र मिसळून मालीश करावे.
 ३८. हृदयविकारामधे गोमूत्र प्यायल्याने, रक्तातील गुठळया विरघळतात.
३९. हाय ब्लडप्रेशर व लो ब्लडप्रेशरमधे गोमुत्रातील लॅक्टोज, जबरदस्त परिणाम करते. हृदयरोगात गोमूत्र उत्तम टॉनिक आहे.  ४०. गोमूत्र, शिरा व धमन्यांमधे कोलेस्टेरॉल साठू देत नाही.
४१. किडनी काम करत नसेल तर गोमूत्र घ्या.
४२. प्रोस्टेट ग्रन्थी वाढलेली असेल तर गोमूत्र घ्या.
४३. किडनी व प्रोस्टेट ग्रन्थिंचे कार्य गोमुत्रामुळे सुधारते.
४४. गोमुत्र व तुळस सर्व वास्तुदोष घालवतात.
गोमुत्रासारखे दूसरे कुठलेही औषध नाही, जे लहान मुलांपासून वृद्धांपर्यन्त, कोणत्याही रोगांशिवायही नियमित घेऊ शकता.
गोमुत्र नेहमी 8 पदरी सुती कापडाने गाळून घ्या. गोमूत्रात मध घालून ठेवल्याने ते जास्त दिवस टिकून रहते. एक महिन्याने व्यायला येणाऱ्या आणि व्यायल्यानंतर 1 महिना गोमुत्र घेऊ नये. आजारी गाईचे गोमूत्र घेऊ नये. ताजे गोमुत्र मिळत नसल्यास, गोधनअर्क घ्यावा व त्यासोबत गोमुत्र वटी जरूर घ्यावी.
धन्यवाद मित्रांनो.
अधिक माहितीसाठी संपर्क करा.
*वरील सर्व गोमूत्राचे फायदे हे फक्त देशी गायीच्या मूत्राचे* आहेत.

कायद्याचा फायदा घेऊन लोक गायीच्या कुठल्याही पदार्थावर हे लिहीत नाहीत. सर्व पंचगव्याचे फायदे फक्त देशी गायीच्या पदार्थांचे मिळतात अनेक देशी जाती नष्ट होत आल्यात किंवा झाल्यात.

तर आपल्या ग्रंथातील माहिती परदेशी जनावरांच्या गोष्टीना ( ते पंच गव्या नाही) लागू होते का? तसा comparative Study आहे का?

आज टनभर तूप, लोणी, दूध व इतर दुग्ध उत्पादने विकण्या एवढ्या देशी गायी आज भारतात नाहीत
*श्री स्वामी समर्थ देशी गौ संवर्धन व संशोधन केंद्र*
नाखाते फार्म, बहुळ, ता. खेड, जि. पुणे
-/-/-/-/-/-/-/-/-/-
काशिनाथ नखाते     सुभद्रा नखाते
अमित पाडाळे  तेजश्री नखाते-म्हस्के
रोशनी नखाते   धनश्री नखाते

Monday, 3 October 2016

*_अतिशय सुंदर रचना आहे. पूर्ण वाचून घ्या. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत._*

*_अतिशय सुंदर रचना आहे. पूर्ण वाचून  घ्या. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत._*

अतीकोपता कार्य जाते  लयाला,
अती नम्रता पात्र होते भयाला ।
अती काम ते कोणतेही नसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १ ।।

अती लोभ आणी जना नित्य लाज,
अती त्याग तो रोकडा मृत्य आज ।
सदा तृप्त नेमस्त सर्वां दिसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। २ ।।

अती मोह हा दु:ख शोकास मूळ,
अती काळजी टाकणे हेही खूळ ।
सदा चित्त हे सद्विचारे कसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ३ ।।

अती ज्ञान अभ्यासल्या क्षीण काया,
अती खेळणे हा भिकेचाच पाया ।
न कष्टाविणे त्वा रिकामे बसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ४ ।।

अती दान तेही प्रपंचात छिद्र,
अती हीन कार्पण्य मोठे दरिद्र ।
बरे कोणते ते मनाला पुसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ५ ।।

अती भोजने रोग येतो घराला,
उपासे अती कष्ट होती नराला ।
फुका सांग देवावरी का रुसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ६ ।।

अती स्नेह तेथे अवज्ञा उदंड,
अती द्वेष भूलोकीचे पंककुंड ।
अती मत्सरे त्वां कशाला कुसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ७ ।।

अती आळशी वाचुनी प्रेतरूप,
अती झोप घे तोही त्याचाच भूप ।
सदा सत्कृतीमाजी आत्मा विसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ८ ।।

अती द्रव्यही जोडते पापरास,
अती घोर दारिद्य्र तो पंकवास ।
धने वैभवे त्वां न केंव्हा फसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ९ ।।

अती भाषणे वीटती बुद्धिवंत,
अती मौन मूर्खत्व ते मूर्तिमंत ।
खरे तत्त्व ते अल्पशब्दे ठसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १० ।।

अती वाद घेता दुरावेल सत्य,
अती `होस हो' बोलणे नीचकृत्य ।
विचारे तुवा ज्ञानमार्गी घुसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ११ ।।

अती औषधे वाढवितात रोग,
उपेक्षा अती आणते सर्व भोग ।
हिताच्या उपायास कां आळसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १२ ।।

अती दाट वस्तीत नाना उपाधी,
अती शून्य रानात औदास्य बाधी ।
लघुग्राम पाहून तेथे वसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १३ ।।

अती शोक तो देतसे दुःखवृद्धी,
अती मानतो हर्ष तो क्षूद्रबुद्धी ।
ललाटाक्षरां सांग कोणी पुसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १४ ।।

अती भूषणे मार्ग तो संकटाचा,
अती थाट तो वेष होतो नटाचा ।
रहावे असे की न कोणी हसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १५ ।।

स्तुतीला अती बोलती श्वानवृत्ती,
अती लोकनिंदा करी दुष्ट चित्ती ।
न कोणा उगे शब्द स्पर्शे डसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १६ ।।

अती भांडणे नाश तो यादवांचा,
हठाने अती वंश ना कौरवांचा ।
कराया अती हे न कोणी वसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १७ ।।

अती गोड खाणे नसे रोज इष्ट,
कदन्ने अती सेवणे हे कनिष्ठ ।
असोनी गहू व्यर्थ खावे न सावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १८ ।।

जुन्याचे अती भक्त ते हट्टवादी,
नव्याचे अती लाडके शुद्ध नादी ।
खरे सार शोधोनिया नित्य घ्यावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १९ ।।

सदा पद्य घोकोनियां शीण येतो,
सदा गद्य वाचोनियां त्रास होतो ।
कधी ते कधी हेही वाचीत जावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। २० ।।

*शांतपणे वाचा आणि प्रत्येक श्लोक जगा !!!*

सुप्रभात ..................

*जागतिक गणित दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

*जागतिक गणित दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

आयुष्याचे *गणित* चुकले
असे कधीच म्हणू नये .
आयुष्याचे गणित कधीच चुकत नसते,

चुकतो तो *चिन्हांचा* वापर...!

*बेरीज*
*वजाबाकी*,
*गुणाकार*,
*भागाकार*
हि चिन्हें योग्य पद्धतीने वापरली कि
उत्तर मनासारखे येते.


आयुष्यात कुणाशी *बेरीज* करायची,
कुणाला केंव्हा *वजा* करायचे ,
कधी कुणाशी *गुणाकार* करायचा
आणि *भागाकार* करताना
स्वतः व्यतिरिक्त किती
लोकांना सोबत घ्यायचे हे
समजले कि *उत्तर* मना-जोगते येते..!

आणि मुख्य म्हणजे

जवळचे नातेवाईक,मित्र
आप्तेष्ट यांना *हातचा* समजू नये ,
त्यांना *कंसात* घ्यावे!(👨‍👨‍👦‍👦)

कंस सोडविण्याची हातोटी
असली कि *गणित*
कधीच चुकत नाही ........!! 😊

आपल्याला शाळेत *त्रिकोण*,
*चौकोन*,
*लघुकोन*,
*काटकोन*,
*विशालकोन*
इत्यादी सर्व शिकवतात..
पण जो आयुष्यभर उपयोगी पडतो
तो कधीच शिकवला जात नाही.

तो म्हणजे " *दृष्टीकोन*"

आयुष्याचे *calculation* खूप वेळा केले, पण 'सुख दुःखाचे' *accounts* कधी जमलेच नाही...
जेंव्हा *total* झाली तेंव्हा समजले..की ' *आठवण*' सोडून काहीच *balance* उरत नाही...

 💐  जागतीक *गणित* दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.💐🎲➕➖➗✖✔📊📈📉❌

।। कविता ।। लेकरु...............

।। कविता ।।

लेकरु...............

फ़क्त एकदा वाचा डोळ्यात नक्की पाणी येईल

चंद्रमोळी झोपडीत
गोजिरवाणी परी
पितृछत्र हरवलेलं
आई तेवढी घरी

भाकर तुकडा झाल्यावर
माय निघायची घरून
पुन्हा परत यायची
काबाडकष्ट करून

एक दिवस विटा गोटे
वाहत होती माय
शिडीवरून तोल गेला
मोडला तिचा पाय

बिछान्यावर खिळली तेव्हा
स्वतःवरच रागवायची
चिंता पडली होती तिला
रोजचा खर्च भागवायची

घरामध्ये नव्हता
अन्नाचा एकही कण
अन तशातच आला
दिवाळीचा सण

कोमेजलेली परी बघून
लागल्या आसवांच्या धारा
म्हणे माझ्या चिमण्या बाळा
कुठून आणू रे चारा ?

तिची ईवली लेकच मग
झाली तिची माय
म्हणे आई ! धीर सुटावा असं
घडलंय तरी काय ?

आसवे पुसली आईची
अन अशी बिलगली घट्ट
म्हणे सांग आई कधी तरी
मी केला का गं हट्ट ?

चिंता कशाला करते आई
रडणं जरा तु सोड
अगं माझं पोट तर आत्ता भरेल
फक्त एक पप्पी दे तु गोड

रिकामं आहे पोट
ह्यात काही वाद नाही
पण तुझ्या गोड मुक्याचा
पक्वान्नालाही स्वाद नाही

एकमेकींच्या मुक्याचा
भरवू एकमेकींना घास
आपलं पोट नक्की भरेल
आई मला आहे विश्वास

माय म्हणाली येरे कुशीत
माझ्या लाडक्या पाखरा
कुठून आली एवढी समज
सांगा माझ्या लेकरा ?

आसवे ओघळली ओठांवर
माय झाली मूक
अश्रूंनी तहान गेली
गेली मुका घेताच भूक.!!"

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
 कविता आवडल्यास शेयर  करायला विसरू नका मित्रांनो  🙏🏻

Wednesday, 28 September 2016

*कालिदासांना* ही जाणीव झाली होती

*कालिदासांना* ही जाणीव झाली होती कि ते खूप मोठे ज्ञानी झालेत. एकदा प्रवासात त्यांना तहान लागली, त्यांनी पाहिलं कि जवळच एक *वृद्ध स्त्री* विहिरीवरच पाणी भरत आहे. कालिदास म्हणाले, माते मला पाणी देशील तर तुला खूप पुण्य मिळेल. वृद्ध स्त्री म्हणाली बाळा मी तुला ओळखलं नाही, कृपया तू तुझा परिचय दे, मग मी तुला पाणी देते. मग कालिदासाने परिचय देण्यास सुरवात केली.

कालिदास म्हणाले मी प्रवासी आहे.

वृद्ध स्त्री म्हणाली *प्रवासी तर फक्त दोनच आहेत* एक चंद्र 🌕आणि दुसरा सूर्य🌞 जे दिवस रात्र चालतच असतात.

कालिदास म्हणाले मी  *अतिथी* आहे. पाणी मिळेल ?

वृद्ध स्त्री म्हणाली अरे *अतिथी तर फक्त दोनच* आहेत एक *धन* आणि दुसर *तारुण्य* ते निघून जातात. खरं सांग तू कोण आहेस ?

कालिदास म्हणाले मी *सहनशील* आहे. आता तरी पाणी मिळेल ?

वृद्ध स्त्री म्हणाली अरे सहनशील तर तर *फक्त दोनच* आहेत एक *धरती* 🌍आणि दुसर *झाडं* 🌵धरती जी पुण्यवाण लोकांच्या बरोबर पापी लोकांच देखील *ओझं* घेऊन आहे. आणि झाडं ज्यांना दगडं मारला तरी ती *मधुर फळच* देतात.

*कालिदास आता हतबल झाले,*    

कालिदास म्हणाले *मी हट्टी आहे.*

वृद्ध स्त्री म्हणाली नाही तू हट्टी कसा असशील, *हट्टी तर फक्त दोनच* आहेत *एक नख*💅🏻ं आणि *दुसरे केस*, कितीही *कापले* तरी परत वाढतातच.

कालिदास आता कंटाळले  आणि

*कालिदास म्हणाले मी मूर्ख आहे*.

वृद्ध स्त्री म्हणाली *मूर्ख तर  फक्त दोनच* आहेत एक *राजा* ज्याची योग्यता नसताना तो सर्वांच्यावर राज्य करतो आणि दुसरा दरबारातील पंडित जो त्या राजाला रिझवण्यासाठी चुकीच्या गोष्टीला खरं सिद्ध करण्याची चेष्टा करतो.

कालिदास आता काही ही बोलण्याच्या मनःस्तिथीतीत नव्हते, ते त्या स्त्रीच्या पायावर डोकं ठेऊन पाण्यासाठी विनवनी करू लागले.

वृद्ध स्त्री म्हणाली उठ बाळा, आवाज एकूण कालिदासांनी वर पाहिलं तर त्या *स्त्रीच्या जागी साक्षात सरस्वती देवी* उभी होती, कालिदास आता *नतमस्तक*🙏👏👏 झाले.

सरस्वती देवी कालिदासांना म्हणाली, *शिक्षणाने ज्ञान येते, अहंकार नाही.* शिक्षणाच्या बळावर मिळालेला मान, स्नमान आणि प्रतिष्ठा यालाच तू सर्वस्व समजलास आणि त्याचा तुला अहंकार आला. तुझे डोळे उघडणे आवश्यक होते. कालिदासांना त्यांची चूक समजली, ते भरपूर पाणी पिऊन पुढील प्रवासाला निघाले.

*तात्पर्य:* विद्वत्तेवर कधीच गर्व करू नका.वाचनात आलेला ऐक सुंदर लेख
मी लिहिलेलं नाही लिहणाऱ्याचे आभार

कृष्णाने सांगितलेले कलियुग काय आहे?

कृष्णाने सांगितलेले
कलियुग काय आहे?
👌👌👌👌👌👌
एकदा चार पांडव (युधिष्ठीर वगळता) भगवान श्रीकृष्णाला विचारतात- "कलियुग काय आहे आणि कलियुगात काय होईल?"

या प्रश्नावर कृष्ण हसला आणि म्हणाला,"कलियुगात काय परिस्थिती असेल त्याचे मी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवतो." असे म्हणून त्याने आपल्या भात्यातून चार बाण घेतले आणि धनुष्याच्या सहाय्याने चार वेगळ्या दिशेला सोडले आणि चारही पांडवांना ते बाण घेवून येण्याची आज्ञा दिली. सर्व चारही पांडव बाणाच्या शोधात वेगवेगळ्या दिशेने गेले.

जेव्हा अर्जुनाने बाण शोधून तो उचलला तेव्हा त्याला मंजुळ आवाज ऐकूआला तो त्या आवाजाकडे वळला त्याने पाहिले एक कोकिळा खूप गोड आवाजात गात आहे पण त्याचवेळी जिवंत सशाचे मांस खात आहे, तो ससा खूप वेदना सहन करत आहे. या दैवी पक्षीचे हे घृणास्पद कृत्य पाहून अर्जुनाला धक्का बसला त्याने ते ठिकाण पटकन सोडले.

भीमाने ज्या ठिकाणाहून बाण उचलला त्या ठिकाणी पाच विहिरी होत्या.
एका विहरीभोवती चार विहीरी होत्या. चार विहिरीतील गोड पाणी त्यांच्यात साठून राहू शकत नसल्याने त्या विहिरीबाहेर पडत आहे. पण आश्चर्याची बाब म्हणजे या चारही विहीरी पूर्ण भरून वाहत असताना मात्र मधे असेलेली विहीर कोरडी होती.हे पाहून भीम चक्रावून गेला.

नकूल जेव्हा बाण घेवून माघारी येत होता तेव्हा त्याने एक ठिकाणी पाहिले की एक गाय वासराला जन्म देत आहे. जन्म दिलेल्या वासराला ती गाय चाटू लागली. पण ते वासरू स्वच्छ झाले तरी गाय चाटतच राहते. खूप मुश्किलीने लोक त्या वासराला गायीपासुन वेगळे करू शकले. तेव्हा ते वासरू खूप जखमी झाले होते. हे पाहून नकूल गोंधळून गेला.

सहदेवाने एका डोंगराजवळून बाण उचलला आणि पाहिले एक मोठ्ठी शिळा खाली कोसळत आली. ती शिळा खाली येताना वाटेत येणाऱ्या मोठमोठ्या झाडांचा, दगडांचा चुराडा करत होती पण तीच शिळा एका लहान रोपामुळे थांबली. यावेळी सहदेवही चकीत झाला.

या चौघांनी या सर्व घटनांचा अर्थ श्रीकृष्णाला विचारला.
श्रीकृष्ण हसला आणि अर्थ सांगितला.
"कलियुगात धर्मगुरूंचा आवाज खूप मधूर असेल आणि खूप ज्ञानही असेल पण ते साधकांचे शोषण करतील जसं कोकिळा त्या सशाचे करत होती.

कलियुगात गरीब लोक श्रीमंतांसोबत राहतील.
श्रीमंताकडे खूप धन असेल ठेवायला जागा नसेल पण ते त्यातील एक कवडीसुद्धा गरीबांना देणार नाहीत जसं त्या विहिरींनी कोरड्या विहिरीला एक थेंबसुद्धा दिला नाही.

कलियुगात पालक मुलांवर एवढं प्रेम करतील की त्या प्रेमाने मुलं बिघडतील आणि त्यांचे आयुष्य उध्वस्त होईल जसं त्या गायीचे प्रेम वासराला त्रासदायक ठरले.

कलियुगात माणसे चारित्र्याच्या बाबतीत खूप घसरतील जसे ती शिळा डोंगरावरून घसरली आणि त्यांचे अधःपतन काही केल्या थांबणार नाही पण सर्वात शेवटी देवाचे नाम त्यांचे संरक्षण
करील, त्यांचा उद्धार होईल जसं त्या लहान रोपाने त्या शिळेला आणखी खाली जाण्यापासुन रोखले."

🍋🍋🍋 लिंबाचे 🍋🍋🍋🙏

🍋🍋🍋 लिंबाचे 🍋🍋🍋🙏

🌹अतिथंड केलेल्या लिंबाचे आश्चर्यकारक परिणाम🌹

😀स्वच्छ धुतलेले लिंबु फ्रिजच्या फ्रिजर मध्ये ठेवा..
ते लिंबु पुर्णपणे थंड आणि बर्फासारखे कडल झाल्यावर, साधारणत: 8 ते 10 तासानी, एक किसनी घेउन ते सर्व लिंबु सालासकट किसुन घ्या.. नंतर तुम्ही जे काही खाल त्यावर ते किसलेले लिंबु टाकुन खा..

😀भाज्यांवर, सॅलड वर, आईसक्रीम, सुप, डाळी,  नुडल्स, स्पेगेटी, पास्ता, पिझ्झा, साॅस, भात, या आणि अश्या अनेक पदार्थांवर टाकुन खाता येईन..

🌹सर्व अन्नाला एक अनपेक्षीत अशी छान चव येईल..
सगळ्यात महत्वाचे, आपल्याला फक्त लिंबाच्या रसातील व्हिटॅमिन सी चे गुणधर्म फक्त माहिती आहेत.. त्यापेक्षा अधिक गुणधर्म माहिती नाहीत..

😀सालासह संपुर्ण गोठलेले लिंबु कोणताही भाग वाया न जाता वापरल्यास एक वेगळी चव तर मिळतेच, परंतु त्याचे अजुन काय फायदे आहेत??

🌹लिंबाच्या सालीत लिंबाच्या रसापेक्षा 5 ते 10 पट जास्त व्हिटॅमिन सी असते.. आणि हाच भाग आपण वाया घालवतो..

🌹लिंबाची साल आरोग्य वर्धक आहे कारण त्यामुळे शरिरातील सर्व विषद्रव्ये शरिराबाहेर काढुन टाकायला मदत होते..

😀लिंबाच्या सालीचा एक आश्चर्य कारक फायदा म्हणजे त्याच्यामध्ये असलेली एक चमत्कारीक अशी क्षमता की ज्यामुळे शरिरातील सर्व कॅन्सरच्या पेशींचा नाश होतो.. केमोथेरपी पेक्षा ही लिंबाची साल 10,000 पट जास्त प्रभावी आहे..

🌹मग आपल्याला हे सर्व का माहिती नाही??

😀कारण आज जगात अश्या प्रयोगशाळा आहेत की ज्या त्याचे कृत्रिम पद्धतीने निर्मीती करण्यात गुंतल्या आहेत कारण त्यापासुन त्याना भरपुर नफा मिळतो..

😀तुम्ही आता तुमच्या गरजू मित्र / मैत्रिनीना सांगु शकता की कॅन्सर सारखा असाध्य आजार दुर ठेवण्यासाठी किंवा झाल्यास बरा करण्यासाठी लिंबाचा रस आणि साल किती फायदेशीर आहे.. त्याची चव पण खुप छान असते आणि केमोथेरपी प्रमाणे त्याचे भयानक साईड इफेक्ट पण नाही आहेत..

😀विचार करा, हा अतिशय साधा, सोपा, परंतु अत्यंत प्रभावी असा उपाय माहिती नसल्याने आज पर्यंत किती लोकाना आपले आयुष्य गमवावे लागले असेल आणि इथुन पुढे आपण किती लोकांचे प्राण वाचवू शकतो???

😀लिंबाच्या वनस्पतीत सर्व प्रकारचे कॅन्सर बरे करण्याची एक चमत्कारीक अशी क्षमता आहे.. याचा वापर बॅक्टेरीअल इन्फेक्षन आणि फंगस वर सुद्धा होउ शकतो.. शरिराअंतर्गत परोपजीवी आणि विषाणु वरही प्रभावी आहे..

😀लिंबाचा रस आणि विशेषत: साल रक्तदाब आणि मानसिक दबाव नियमीत करते.. मानसिक ताण आणि मज्जासंस्थेचे आजार नियंत्रीत करते..
या माहितीचा स्त्रोत अतिशय थक्क करणारा आहे :

😀जगातल्या सगळ्यात मोठ्या औषध निर्मिती कंपनी पैकी एक असलेल्या कंपनीने हे प्रसिद्ध केले आहे.. ते म्हणतात की 1970 पासुन 20 पेक्षा जास्त प्रयोगशाळानमध्ये संशोधन केल्यानंतर असे निदर्शनात आले आहे की, लिंबाची साल 12 पेक्षा जास्त कॅन्सरच्या घातक पेशी नष्ट करतात..

😀लिंबाच्या झाडाचे औषधी गुणधर्म कॅन्सरवरील ड्रामायसीन या केमेथेरपीसाठी सामान्यपणे वापरल्या जाणा-या औषधापेक्षा 10,000 पट जास्त प्रभावी ठरले आहे.. लिंबाची साल कॅन्सरच्या पेशींची वाढ मंदावते..

😀आणि अधिक आश्चर्याची गोष्ट म्हणजे या लिंबाच्या औषधामुळेच फक्त कॅन्सरच्याच पेशींचा नाश होतो, त्याचा निरोगी पेशिंवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही..

🙏म्हणुन चांगल्या पिकलेल्या लिंबाना स्वच्छ धुवा, त्याना गोठवा आणि किसनीवर किसुन रोजच्या आहारात वापरा..
तुमचे संपुर्ण शरिर त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देईल..

       🙏डॉ. विकास बाबा आमटे🙏
                 आनंदवन
🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋
कृपया हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचऊया. करुन पहायला काहीच हरकत नाही

Monday, 26 September 2016

*सुखाचे १७ पाऊले*👏👏

*सुखाचे १७ पाऊले*👏👏
..................................................
❗जाग येता पहिल्या प्रहरी
हळुवार डोळे उघडावे... १
❗मग पाहून हातांकडे
कुलदेवतेला स्मरावे... २
❗अंथरुणातून उठताक्षणी
धरतीला नमावे... ३
❗ध्यानस्थ होऊ भगवंताला
आठवावे... ४
❗सर्व आन्हिके झाल्यावर
देवाचरणी बसावे... ५
❗काही न मागता
त्यालाच सर्व अर्पावे... ६
❗घरांतून निघता बाहेर
आई वडिलांना नमावे... ७
❗येतो असा निरोप घेऊन
मगच घर सोडावे... ८
क्षणभर दाराबाहेर थांबून
वास्तूला स्मरावे... ९
❗समाधानाचे भाव आणून
मगच मार्गस्थ व्हावे... १०
❗चेहऱ्यावर स्मित हास्य
नेहमी बाळगून चालावे..११
❗येणाऱ्या जाणाऱ्यांकडे
आनंदाने पहावे... १२
❗जगात खूप भांडण तंटे
आपण शांत राहावे... १३
❗सतत तोंडात मध आणि
मस्तकी बर्फ धरावे... १४
❗जीवन हे मर्त्य आहे
नेहमी लक्षात असावे... १५
❗प्रत्येक क्षण हेच जीवन
हेच मनी ठसवावे... १६
❗सत्याने वागून नेहमी
जीवन आपुले जगावे... १७

*आपले आयुष्य आनंदात जावो*
🙏🙏 *रामकृष्ण हरि* 🙏🙏

*सकारात्मक दृष्टी (बालसंस्कार)*

*सकारात्मक दृष्टी (बालसंस्कार)*

एकदा एक वाटसरु जंगलातून जात होता , चालून - चालून थकला होता . भूकही लागली होती . विश्रांतीसाठी तो एका विस्तीर्ण झाडाखाली जाऊन बसला .

बसल्या बसल्या त्याच्या मनात विचार आला , आता जर थंडगार पाणी मिळाले असते तर किती बरे झाले असते ! हा विचार येण्याचा अवकाश , लगेच थंडगार पाण्याने भरलेला चांदीचा पेला त्याच्यासमोर हजर होतो . खुप आनंदाने तो पाणी पितो .

नंतर विचार करतो , ' अरे पाणी मिळाले , तसे भोजन मिळाले तर ' हा विचार येताच क्षणी सोन्याच्या ताटात पंचपक्वान्न हजर ! भूक लागलेलीच होती . त्याने पटपट जेऊन घेतले .

परत विचार आला , ' तहान , भूक तर भागली आता आराम करायला बिछाना अन् उशी मिळाली तर काय मौज येईल !' ताबडतोब गादी , उशी हजर ! वाटसरू आनंदाने आराम करु लागला .

आता त्याच्या रिकाम्या मनात विचार येऊ लागले , ' पाणी मागितले पाणी हजर , अन्न हजर , बिछाना - उशीसुध्दा तयार . मनात आल्याबरोबर हे सगळे हजर . मग इथे एखादा राक्षस तर नाही ना ?' आणि ... राक्षस हजर !

त्याला पाहताच वाटसरुच्या मनात घाबरुन विचार आला . ' बापरे ! हा राक्षस मला खाणार तर नाही ना ?' हा विचार येताच राक्षसाने त्याला गट्टम केले देखील !

ही गोष्ट बालसंस्कार केंद्रात सांगून मुलांना सांगितले की , ' या गोष्टीचा सकारात्मक शेवट करा ' मुलांनी लगेच सांगितले , *' जीवनविद्या सांगते , देतो तो देव .'*

त्या वाटसरुने जे - जे मागितले , ते - ते त्याला मिळाले , मग त्याच्या मनात असा विचार यायला हवा होता . *' इथे एखादा देवदूत तर नसेल ना ?'* आणि जर देवदूत हजर झाला असता , तर त्याच्याकडे , *' सर्वाचे भले कर , कल्याण कर , सर्वांना सुखात , आनंदात ठेव , असे मागितले असते !'* ही सकारात्मक दृष्टी जीवनविद्या देते .

मित्रांनो , तो वाटसरु बसला होता *' कल्पवृक्षाखाली '.* कल्पवृक्ष म्हणजे पुराणात उल्लेखलेला एक काल्पनिक वृक्ष , जो त्याच्याखाली बसलेल्याच्या मनात जे - जे संकल्प येतात , ते त्वरीत पूर्ण करतो . पण प्रत्यक्षात मात्र हा कल्पवृक्ष ' मन ' रुपाने आपल्या प्रत्येकामध्ये हजर आहे .

जीवनशिल्प घडवण्यासाठी मनाचे हे दिव्य उपकरण अत्यंत महत्वाचे आहे . कसे ? ते जाणून घेऊयात पुढील भागात !

------------ *आदरणीय श्री प्रल्हाददादा पै .*
               *(जीवनविद्या मिशन)*

😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇