Wednesday, 28 September 2016

*कालिदासांना* ही जाणीव झाली होती

*कालिदासांना* ही जाणीव झाली होती कि ते खूप मोठे ज्ञानी झालेत. एकदा प्रवासात त्यांना तहान लागली, त्यांनी पाहिलं कि जवळच एक *वृद्ध स्त्री* विहिरीवरच पाणी भरत आहे. कालिदास म्हणाले, माते मला पाणी देशील तर तुला खूप पुण्य मिळेल. वृद्ध स्त्री म्हणाली बाळा मी तुला ओळखलं नाही, कृपया तू तुझा परिचय दे, मग मी तुला पाणी देते. मग कालिदासाने परिचय देण्यास सुरवात केली.

कालिदास म्हणाले मी प्रवासी आहे.

वृद्ध स्त्री म्हणाली *प्रवासी तर फक्त दोनच आहेत* एक चंद्र 🌕आणि दुसरा सूर्य🌞 जे दिवस रात्र चालतच असतात.

कालिदास म्हणाले मी  *अतिथी* आहे. पाणी मिळेल ?

वृद्ध स्त्री म्हणाली अरे *अतिथी तर फक्त दोनच* आहेत एक *धन* आणि दुसर *तारुण्य* ते निघून जातात. खरं सांग तू कोण आहेस ?

कालिदास म्हणाले मी *सहनशील* आहे. आता तरी पाणी मिळेल ?

वृद्ध स्त्री म्हणाली अरे सहनशील तर तर *फक्त दोनच* आहेत एक *धरती* 🌍आणि दुसर *झाडं* 🌵धरती जी पुण्यवाण लोकांच्या बरोबर पापी लोकांच देखील *ओझं* घेऊन आहे. आणि झाडं ज्यांना दगडं मारला तरी ती *मधुर फळच* देतात.

*कालिदास आता हतबल झाले,*    

कालिदास म्हणाले *मी हट्टी आहे.*

वृद्ध स्त्री म्हणाली नाही तू हट्टी कसा असशील, *हट्टी तर फक्त दोनच* आहेत *एक नख*💅🏻ं आणि *दुसरे केस*, कितीही *कापले* तरी परत वाढतातच.

कालिदास आता कंटाळले  आणि

*कालिदास म्हणाले मी मूर्ख आहे*.

वृद्ध स्त्री म्हणाली *मूर्ख तर  फक्त दोनच* आहेत एक *राजा* ज्याची योग्यता नसताना तो सर्वांच्यावर राज्य करतो आणि दुसरा दरबारातील पंडित जो त्या राजाला रिझवण्यासाठी चुकीच्या गोष्टीला खरं सिद्ध करण्याची चेष्टा करतो.

कालिदास आता काही ही बोलण्याच्या मनःस्तिथीतीत नव्हते, ते त्या स्त्रीच्या पायावर डोकं ठेऊन पाण्यासाठी विनवनी करू लागले.

वृद्ध स्त्री म्हणाली उठ बाळा, आवाज एकूण कालिदासांनी वर पाहिलं तर त्या *स्त्रीच्या जागी साक्षात सरस्वती देवी* उभी होती, कालिदास आता *नतमस्तक*🙏👏👏 झाले.

सरस्वती देवी कालिदासांना म्हणाली, *शिक्षणाने ज्ञान येते, अहंकार नाही.* शिक्षणाच्या बळावर मिळालेला मान, स्नमान आणि प्रतिष्ठा यालाच तू सर्वस्व समजलास आणि त्याचा तुला अहंकार आला. तुझे डोळे उघडणे आवश्यक होते. कालिदासांना त्यांची चूक समजली, ते भरपूर पाणी पिऊन पुढील प्रवासाला निघाले.

*तात्पर्य:* विद्वत्तेवर कधीच गर्व करू नका.वाचनात आलेला ऐक सुंदर लेख
मी लिहिलेलं नाही लिहणाऱ्याचे आभार

कृष्णाने सांगितलेले कलियुग काय आहे?

कृष्णाने सांगितलेले
कलियुग काय आहे?
👌👌👌👌👌👌
एकदा चार पांडव (युधिष्ठीर वगळता) भगवान श्रीकृष्णाला विचारतात- "कलियुग काय आहे आणि कलियुगात काय होईल?"

या प्रश्नावर कृष्ण हसला आणि म्हणाला,"कलियुगात काय परिस्थिती असेल त्याचे मी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवतो." असे म्हणून त्याने आपल्या भात्यातून चार बाण घेतले आणि धनुष्याच्या सहाय्याने चार वेगळ्या दिशेला सोडले आणि चारही पांडवांना ते बाण घेवून येण्याची आज्ञा दिली. सर्व चारही पांडव बाणाच्या शोधात वेगवेगळ्या दिशेने गेले.

जेव्हा अर्जुनाने बाण शोधून तो उचलला तेव्हा त्याला मंजुळ आवाज ऐकूआला तो त्या आवाजाकडे वळला त्याने पाहिले एक कोकिळा खूप गोड आवाजात गात आहे पण त्याचवेळी जिवंत सशाचे मांस खात आहे, तो ससा खूप वेदना सहन करत आहे. या दैवी पक्षीचे हे घृणास्पद कृत्य पाहून अर्जुनाला धक्का बसला त्याने ते ठिकाण पटकन सोडले.

भीमाने ज्या ठिकाणाहून बाण उचलला त्या ठिकाणी पाच विहिरी होत्या.
एका विहरीभोवती चार विहीरी होत्या. चार विहिरीतील गोड पाणी त्यांच्यात साठून राहू शकत नसल्याने त्या विहिरीबाहेर पडत आहे. पण आश्चर्याची बाब म्हणजे या चारही विहीरी पूर्ण भरून वाहत असताना मात्र मधे असेलेली विहीर कोरडी होती.हे पाहून भीम चक्रावून गेला.

नकूल जेव्हा बाण घेवून माघारी येत होता तेव्हा त्याने एक ठिकाणी पाहिले की एक गाय वासराला जन्म देत आहे. जन्म दिलेल्या वासराला ती गाय चाटू लागली. पण ते वासरू स्वच्छ झाले तरी गाय चाटतच राहते. खूप मुश्किलीने लोक त्या वासराला गायीपासुन वेगळे करू शकले. तेव्हा ते वासरू खूप जखमी झाले होते. हे पाहून नकूल गोंधळून गेला.

सहदेवाने एका डोंगराजवळून बाण उचलला आणि पाहिले एक मोठ्ठी शिळा खाली कोसळत आली. ती शिळा खाली येताना वाटेत येणाऱ्या मोठमोठ्या झाडांचा, दगडांचा चुराडा करत होती पण तीच शिळा एका लहान रोपामुळे थांबली. यावेळी सहदेवही चकीत झाला.

या चौघांनी या सर्व घटनांचा अर्थ श्रीकृष्णाला विचारला.
श्रीकृष्ण हसला आणि अर्थ सांगितला.
"कलियुगात धर्मगुरूंचा आवाज खूप मधूर असेल आणि खूप ज्ञानही असेल पण ते साधकांचे शोषण करतील जसं कोकिळा त्या सशाचे करत होती.

कलियुगात गरीब लोक श्रीमंतांसोबत राहतील.
श्रीमंताकडे खूप धन असेल ठेवायला जागा नसेल पण ते त्यातील एक कवडीसुद्धा गरीबांना देणार नाहीत जसं त्या विहिरींनी कोरड्या विहिरीला एक थेंबसुद्धा दिला नाही.

कलियुगात पालक मुलांवर एवढं प्रेम करतील की त्या प्रेमाने मुलं बिघडतील आणि त्यांचे आयुष्य उध्वस्त होईल जसं त्या गायीचे प्रेम वासराला त्रासदायक ठरले.

कलियुगात माणसे चारित्र्याच्या बाबतीत खूप घसरतील जसे ती शिळा डोंगरावरून घसरली आणि त्यांचे अधःपतन काही केल्या थांबणार नाही पण सर्वात शेवटी देवाचे नाम त्यांचे संरक्षण
करील, त्यांचा उद्धार होईल जसं त्या लहान रोपाने त्या शिळेला आणखी खाली जाण्यापासुन रोखले."

🍋🍋🍋 लिंबाचे 🍋🍋🍋🙏

🍋🍋🍋 लिंबाचे 🍋🍋🍋🙏

🌹अतिथंड केलेल्या लिंबाचे आश्चर्यकारक परिणाम🌹

😀स्वच्छ धुतलेले लिंबु फ्रिजच्या फ्रिजर मध्ये ठेवा..
ते लिंबु पुर्णपणे थंड आणि बर्फासारखे कडल झाल्यावर, साधारणत: 8 ते 10 तासानी, एक किसनी घेउन ते सर्व लिंबु सालासकट किसुन घ्या.. नंतर तुम्ही जे काही खाल त्यावर ते किसलेले लिंबु टाकुन खा..

😀भाज्यांवर, सॅलड वर, आईसक्रीम, सुप, डाळी,  नुडल्स, स्पेगेटी, पास्ता, पिझ्झा, साॅस, भात, या आणि अश्या अनेक पदार्थांवर टाकुन खाता येईन..

🌹सर्व अन्नाला एक अनपेक्षीत अशी छान चव येईल..
सगळ्यात महत्वाचे, आपल्याला फक्त लिंबाच्या रसातील व्हिटॅमिन सी चे गुणधर्म फक्त माहिती आहेत.. त्यापेक्षा अधिक गुणधर्म माहिती नाहीत..

😀सालासह संपुर्ण गोठलेले लिंबु कोणताही भाग वाया न जाता वापरल्यास एक वेगळी चव तर मिळतेच, परंतु त्याचे अजुन काय फायदे आहेत??

🌹लिंबाच्या सालीत लिंबाच्या रसापेक्षा 5 ते 10 पट जास्त व्हिटॅमिन सी असते.. आणि हाच भाग आपण वाया घालवतो..

🌹लिंबाची साल आरोग्य वर्धक आहे कारण त्यामुळे शरिरातील सर्व विषद्रव्ये शरिराबाहेर काढुन टाकायला मदत होते..

😀लिंबाच्या सालीचा एक आश्चर्य कारक फायदा म्हणजे त्याच्यामध्ये असलेली एक चमत्कारीक अशी क्षमता की ज्यामुळे शरिरातील सर्व कॅन्सरच्या पेशींचा नाश होतो.. केमोथेरपी पेक्षा ही लिंबाची साल 10,000 पट जास्त प्रभावी आहे..

🌹मग आपल्याला हे सर्व का माहिती नाही??

😀कारण आज जगात अश्या प्रयोगशाळा आहेत की ज्या त्याचे कृत्रिम पद्धतीने निर्मीती करण्यात गुंतल्या आहेत कारण त्यापासुन त्याना भरपुर नफा मिळतो..

😀तुम्ही आता तुमच्या गरजू मित्र / मैत्रिनीना सांगु शकता की कॅन्सर सारखा असाध्य आजार दुर ठेवण्यासाठी किंवा झाल्यास बरा करण्यासाठी लिंबाचा रस आणि साल किती फायदेशीर आहे.. त्याची चव पण खुप छान असते आणि केमोथेरपी प्रमाणे त्याचे भयानक साईड इफेक्ट पण नाही आहेत..

😀विचार करा, हा अतिशय साधा, सोपा, परंतु अत्यंत प्रभावी असा उपाय माहिती नसल्याने आज पर्यंत किती लोकाना आपले आयुष्य गमवावे लागले असेल आणि इथुन पुढे आपण किती लोकांचे प्राण वाचवू शकतो???

😀लिंबाच्या वनस्पतीत सर्व प्रकारचे कॅन्सर बरे करण्याची एक चमत्कारीक अशी क्षमता आहे.. याचा वापर बॅक्टेरीअल इन्फेक्षन आणि फंगस वर सुद्धा होउ शकतो.. शरिराअंतर्गत परोपजीवी आणि विषाणु वरही प्रभावी आहे..

😀लिंबाचा रस आणि विशेषत: साल रक्तदाब आणि मानसिक दबाव नियमीत करते.. मानसिक ताण आणि मज्जासंस्थेचे आजार नियंत्रीत करते..
या माहितीचा स्त्रोत अतिशय थक्क करणारा आहे :

😀जगातल्या सगळ्यात मोठ्या औषध निर्मिती कंपनी पैकी एक असलेल्या कंपनीने हे प्रसिद्ध केले आहे.. ते म्हणतात की 1970 पासुन 20 पेक्षा जास्त प्रयोगशाळानमध्ये संशोधन केल्यानंतर असे निदर्शनात आले आहे की, लिंबाची साल 12 पेक्षा जास्त कॅन्सरच्या घातक पेशी नष्ट करतात..

😀लिंबाच्या झाडाचे औषधी गुणधर्म कॅन्सरवरील ड्रामायसीन या केमेथेरपीसाठी सामान्यपणे वापरल्या जाणा-या औषधापेक्षा 10,000 पट जास्त प्रभावी ठरले आहे.. लिंबाची साल कॅन्सरच्या पेशींची वाढ मंदावते..

😀आणि अधिक आश्चर्याची गोष्ट म्हणजे या लिंबाच्या औषधामुळेच फक्त कॅन्सरच्याच पेशींचा नाश होतो, त्याचा निरोगी पेशिंवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही..

🙏म्हणुन चांगल्या पिकलेल्या लिंबाना स्वच्छ धुवा, त्याना गोठवा आणि किसनीवर किसुन रोजच्या आहारात वापरा..
तुमचे संपुर्ण शरिर त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देईल..

       🙏डॉ. विकास बाबा आमटे🙏
                 आनंदवन
🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋
कृपया हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचऊया. करुन पहायला काहीच हरकत नाही

Monday, 26 September 2016

*सुखाचे १७ पाऊले*👏👏

*सुखाचे १७ पाऊले*👏👏
..................................................
❗जाग येता पहिल्या प्रहरी
हळुवार डोळे उघडावे... १
❗मग पाहून हातांकडे
कुलदेवतेला स्मरावे... २
❗अंथरुणातून उठताक्षणी
धरतीला नमावे... ३
❗ध्यानस्थ होऊ भगवंताला
आठवावे... ४
❗सर्व आन्हिके झाल्यावर
देवाचरणी बसावे... ५
❗काही न मागता
त्यालाच सर्व अर्पावे... ६
❗घरांतून निघता बाहेर
आई वडिलांना नमावे... ७
❗येतो असा निरोप घेऊन
मगच घर सोडावे... ८
क्षणभर दाराबाहेर थांबून
वास्तूला स्मरावे... ९
❗समाधानाचे भाव आणून
मगच मार्गस्थ व्हावे... १०
❗चेहऱ्यावर स्मित हास्य
नेहमी बाळगून चालावे..११
❗येणाऱ्या जाणाऱ्यांकडे
आनंदाने पहावे... १२
❗जगात खूप भांडण तंटे
आपण शांत राहावे... १३
❗सतत तोंडात मध आणि
मस्तकी बर्फ धरावे... १४
❗जीवन हे मर्त्य आहे
नेहमी लक्षात असावे... १५
❗प्रत्येक क्षण हेच जीवन
हेच मनी ठसवावे... १६
❗सत्याने वागून नेहमी
जीवन आपुले जगावे... १७

*आपले आयुष्य आनंदात जावो*
🙏🙏 *रामकृष्ण हरि* 🙏🙏

*सकारात्मक दृष्टी (बालसंस्कार)*

*सकारात्मक दृष्टी (बालसंस्कार)*

एकदा एक वाटसरु जंगलातून जात होता , चालून - चालून थकला होता . भूकही लागली होती . विश्रांतीसाठी तो एका विस्तीर्ण झाडाखाली जाऊन बसला .

बसल्या बसल्या त्याच्या मनात विचार आला , आता जर थंडगार पाणी मिळाले असते तर किती बरे झाले असते ! हा विचार येण्याचा अवकाश , लगेच थंडगार पाण्याने भरलेला चांदीचा पेला त्याच्यासमोर हजर होतो . खुप आनंदाने तो पाणी पितो .

नंतर विचार करतो , ' अरे पाणी मिळाले , तसे भोजन मिळाले तर ' हा विचार येताच क्षणी सोन्याच्या ताटात पंचपक्वान्न हजर ! भूक लागलेलीच होती . त्याने पटपट जेऊन घेतले .

परत विचार आला , ' तहान , भूक तर भागली आता आराम करायला बिछाना अन् उशी मिळाली तर काय मौज येईल !' ताबडतोब गादी , उशी हजर ! वाटसरू आनंदाने आराम करु लागला .

आता त्याच्या रिकाम्या मनात विचार येऊ लागले , ' पाणी मागितले पाणी हजर , अन्न हजर , बिछाना - उशीसुध्दा तयार . मनात आल्याबरोबर हे सगळे हजर . मग इथे एखादा राक्षस तर नाही ना ?' आणि ... राक्षस हजर !

त्याला पाहताच वाटसरुच्या मनात घाबरुन विचार आला . ' बापरे ! हा राक्षस मला खाणार तर नाही ना ?' हा विचार येताच राक्षसाने त्याला गट्टम केले देखील !

ही गोष्ट बालसंस्कार केंद्रात सांगून मुलांना सांगितले की , ' या गोष्टीचा सकारात्मक शेवट करा ' मुलांनी लगेच सांगितले , *' जीवनविद्या सांगते , देतो तो देव .'*

त्या वाटसरुने जे - जे मागितले , ते - ते त्याला मिळाले , मग त्याच्या मनात असा विचार यायला हवा होता . *' इथे एखादा देवदूत तर नसेल ना ?'* आणि जर देवदूत हजर झाला असता , तर त्याच्याकडे , *' सर्वाचे भले कर , कल्याण कर , सर्वांना सुखात , आनंदात ठेव , असे मागितले असते !'* ही सकारात्मक दृष्टी जीवनविद्या देते .

मित्रांनो , तो वाटसरु बसला होता *' कल्पवृक्षाखाली '.* कल्पवृक्ष म्हणजे पुराणात उल्लेखलेला एक काल्पनिक वृक्ष , जो त्याच्याखाली बसलेल्याच्या मनात जे - जे संकल्प येतात , ते त्वरीत पूर्ण करतो . पण प्रत्यक्षात मात्र हा कल्पवृक्ष ' मन ' रुपाने आपल्या प्रत्येकामध्ये हजर आहे .

जीवनशिल्प घडवण्यासाठी मनाचे हे दिव्य उपकरण अत्यंत महत्वाचे आहे . कसे ? ते जाणून घेऊयात पुढील भागात !

------------ *आदरणीय श्री प्रल्हाददादा पै .*
               *(जीवनविद्या मिशन)*

😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇

*☘☘##आयुर्वेद सर्वांसाठी##*☘☘

वैद्य परेश देशमुख यांचा वाचनीय लेख
*☘☘##आयुर्वेद सर्वांसाठी##*☘☘

   बिस्किट हा पदार्थ इंग्रजांबरोबर भारतात आला आणि भारतात चांगलाच रुजला. आजघडीला बिस्किटाचे मार्केट *₹25000 कोटी*  एवढे आहे. म्हणजेच एवढ्या रकमेची बिस्किटे भारतीय दरवर्षी फस्त करतात.

  *आयर्वेदानुसार* म्हणाल तर बिस्किट हा *"आरोग्यासाठी अपायकारक"* (Unhealthy) पदार्थ आहे. आयुर्वेदानुसार बिस्किट हा *शिळा पदार्थ* आहे. असा शिळा पदार्थ जो आपण *पैसे देऊन विकत घेतो*.

      नेहमी बिस्किटे खाल्ल्याने *अॅसिडिटी, अपचन, दमा, मूळव्याध,मधुमेह, मलावष्टंभ, स्थूलता* यांसारखे आजार होऊ शकतात. हे आजार असणार्यांनी *बिस्किटांपासून दूरच रहावे*
.
   ## बिस्किटांबाबत काही *तथ्ये* जाणून घेणे गरजेचे आहे.

#  दूध- बिस्किट किंवा चहा- बिस्किट हा *नाश्त्याला पर्याय होऊ शकत  नाही.* मुलांना भूक लागलेली असताना *पोहे, उपमा, शिरा, फळे* असे *पौष्टिक* पदार्थ द्यावे.
*बिस्किटांवर भूक भागवू नये.*

# बहुतांश बिस्किटे *मैद्यापासून* बनवलेली असतात. मैदा हा पचायला जड,
पोटात चिटकून बसणारा, आरोग्याला अपायकारक पदार्थ आहे.

# बिस्किटातील प्रोटिन्स मिनरल्स.. इ. हा *जाहिरातबाजीचा*  विषय आहे. (फेअर अॅड लव्हली लाऊन कुणी खरंच गोरं झालं आहे का ??)

# फायबर साठी बिस्किटं खाणं वेडेपणा आहे. *पालेभाज्या, फळे, गव्हाचा कोंडा, डाळींची टरफले , सलाद* यातून आवश्यक फायबर ची पूर्तता होते.

# जवळपास सर्वच बिस्किटांमध्ये *डालडा तूप* ( vegetable oil) असते जे bad cholesterol  वाढण्यासाठी कारणीभूत ठरते. गाईचे तूप खाण्यास सांगितल्यावर "कोलेस्टेराॅल वाढेल" म्हणून आंबट चेहरा करणारे लोक चवीने बिस्किटे खाताना पाहून हसावं की रडावं तेच कळत नाही.😥

# *डायबिटिस* साठीची बिस्किटे  हा *निव्वळ गैरसमज* आहे. प्रत्येक प्रकारच्या बिस्किटांमध्ये ( *हो.. मारी बिस्किटमधे सुद्धा..!*) साखर असतेच ज्यामुळे रक्तातली साखर वाढते.

# *ब्रेड, खारी टोस्ट* .. हे बेकरी चे पदार्थ बिस्किटाचेच भाऊबंद आहेत आणि बिस्किटासारखेच अपायकारक आहेत.

## *सर्वात महत्वाचे* म्हणजे बिस्किट हा शिळा पदार्थ आहे. आयुर्वेदानुसार शिळे पदार्थ खाऊ नये.

 आमच्या एका बालदम्याच्या पेशंटला  बिस्किटे बंद करायला सांगितल्यावर त्याच्या आईने आम्ही अमुक बाबांची मैदा नसलेली गव्हाच्या पिठापासून  बनवलेली बिस्किटेच त्याला देतो असे अभिमानाने सांगितले. मग मी त्यांना विचारले, "तुम्ही पोळ्या बनवता का?"

" हो."

"कशापासून बनवता?"

"अर्थातच गव्हाच्या पिठापासून.."

" मग दोन दिवसाची शिळी पोळी मुलाला देता का?"

"नाही"

"मग दोन महिने आधी बनवलेले  बिस्किट कसे चालेल??"

"...???....🤐🤐"

##बिस्किट हा *क्वचित/ एखाद्या वेळी/ चवीसाठी/ प्रवासात सोय म्हणून* खाण्याचा पदार्थ आहे.. तुमचा चहा बिस्किटांशिवाय पूर्ण होत नसेल तर ही आरोग्यासाठी धोक्याची घंटा आहे..🛎

                 --- *वैद्य परेश र. देशमुख*
                                *एम. डी. (आयुर्वेद)*
                    *वैद्य कविता देशमुख*
                                *एम. डी. (आयुर्वेद)*
   श्री विश्वचिन्मय आयुर्वेद चिकित्सालय, समर्थनगर, औरंगाबाद.
संपर्क - *9860430247*
☘☘☘☘☘☘☘☘☘☘

*युद्ध म्हणजे काय?*

*युद्ध म्हणजे काय?*

व्यंगात्मक पोस्ट लिहिण्याआधी खालील पोस्ट लिहिलेली कारण आताच्या पिढीतील लोकांनी युद्ध पाहिलेलं नसल्यामुळे त्यांना युद्धज्वर चढला आहे. पाकिस्तान समस्येवरील उत्तर सर्वकष युद्ध नसुन छुपं युद्ध हाच आहे आणि युद्ध करायचंच असल्यास आपल्याला सर्वोच्च त्यागाला तयार असलं पाहिजे.

बांगलादेश युद्ध भारताला १९७१ साली अंदाजे ४०० कोटी रूपयांना पडलं होतं. कारगील युद्ध १९९९ साली अंदाजे १०००० कोटी रूपयांना. फ्रुटीच दहा पंधरा रूपयांना मिळणारं पाकिट सियाचिनला पोहचेपर्यंत अंदाजे दोनशे रूपयांना पडत. सैनिकी जॅकेट प्रतिमाणशी दिड ते दोन लाख रूपये. एक न्युक्लियर मिसाईल साधारणपणे बारा कोटी रूपयांना पडते.

भारत पाकिस्तान युद्ध आण्विक हल्ल्यापर्यंत पोहचलं तर कोट्यावधी लोकांना जीव गमवावा लागेल. अख्ंड मुंबई सगळ्या लोकांसकट नष्ट होईल,  एखादी इमारती उभी करताना जे स्टीलचे बार वापरले जातात ते बार सुद्धा आण्विक हल्ल्यात पाघळतात, मानवी शरीरांच काय होईल याची कल्पना तुम्ही करू शकता. डोळे गेले , कान फुटले, हात पाय तुटले, आतडी त्वचा केस गळुन पडले अशा लोकांच्या संख्येचा हिशोब नसेल. ईलाज.करायला होस्पिटल नसतील, औषधांचे कारखाने नष्ट होतील.बॉंम्ब ज्या ज्या ठिकाणी पडेल त्या ग्राऊंड झिरोवरील मानवी वावर कित्येक वर्षांसाठी ठप्प असेल. मुंबई जवळ समुद्र असल्याने समुद्रात त्सुनामी लाटा येतील त्यामुळे अजुनच हानी होईल.

भारत पाकिस्तान आण्विक युद्धात अंदाजे ५० लाख टन कार्बन संपुर्ण जगात पसरेल. संपुर्ण आशिया खंडावर काळ्या ढगांची छाया पडलेली असेल. भारत पाकिस्तानचे शेजारी असलेल्या इराण , चिन, भुतान, बांगलादेश , नेपाळ , श्रीलंका , मालदिवला देखिल परिणाम भोगावे लागतील. ओझोन लेयरला मोठी छिद्र पडतील ज्याचा परिणाम म्हणुन त्वचा अतिनील किरणांनी भाजुन निघेल. वातावरण कित्येक महिने दिवसांसाठी थंडगार पडुन जाईल. संपुर्ण जगाच्या वातावरणात बदल घडेल.

संपुर्ण दळणवळण आणि संपर्क यंत्रणा ठप्प पडतील. अन्नपदार्थाचे साठे आणि उत्पादन उध्वस्त झाल्यामुळे जिवनावश्यक वस्तुंचा तुटवडा निर्माण होईल आणि भारताला परदेशी मदतीवर अवलंबून रहावे लागेल परंतु दळणवळण यंत्रणा बंद असल्यामुळे परिस्थिती आणखीनच भिषण होईल. अन्नपदार्थांसाठी दंगली उसळतील.

पाकिस्तान नष्ट झाल्यासारखाच असेल परंतु भारत सुद्धा जिंकला म्हणता येणार नाही कारण उरलेल्या जनतेला पुढील २० वर्ष किरणोत्साराचे परिणाम भोगावे लागतीलच. पाकिस्तान भिखारी देश आहे, गमावयाला त्याच्याकडे मुळात आहेच काय? पण आपल्याकडे गमावायला खुप काही आहे. जन्मणारी मुलं व्यंग असलेली जन्माला येतील आणि हा परिणाम पुढील कित्येक पिढ्यांना त्याची फळं भोगावी लागेल.

भारताच्या पुढील शासन व्यवस्थेला पुन्हा अश्मयुगापासुन सुरुवात करावी लागेल.    युद्धात हवाई हमले होतात. यात शत्रु देशाला जास्तीत जास्त नुकसान केल जात, यात तेल विहीरी, रीसर्च सेंटर, तेल साठे, लष्करी /नाविक तळ, पिण्याच्या पाण्याचे साठे, धरण , मोठी शहर ,दळण वळणाचे मार्ग, रेल्वे , विमानतळ, टेलीकम्युनिकेशन ची सर्व साधन ही सर्व साधन उध्वस्त केली जातील.. फक्त कोयना धरण फोडल, तर प्रचंड पाण्याने क्षणात पूर येईल, शेकडो गाव पाण्याखाली जातील, अपरीमीत हानी होईल, प्रेतांचा खच पडेल, महामारी पसरेल, पूर ओसरल्यावर प्रचंड वित्तहानी झालेली असेल, नंतरचे काही महीने पाण्याअभावी दुष्काळ पडेल.

हे सगळं वरवरचं लिहिलेलं आहे. थोडक्यात समजुन घ्या.काय आपण या सर्व गोष्टींसाठी खरच तयार आहोत?
म्हणुनच युद्ध नको ✋🏻🙏

खुप छान नक्की वाचा

खुप छान नक्की वाचा
.
.

⚡⚡1) जवळचे पैसे कधीतरी संपणारच; पण ते संपण्याआधी कमावण्याचे मार्ग शोधून ठेवावेत.
               - नारायण मूर्ती⚡⚡
.
.

⚡⚡2)जर तुमच्या कडे दोन  रुपये असतील तर एक रुपयाची रोटी घ्या आणि एक रुपया चे पुस्तक घ्या...
  रोटी तुम्हाला जगण्यास मदत  करेल तर पुस्तक तुम्हाला जगावे  कसे ते शिकवेल..
      --डाॅ. बाबासाहेब आंबेडकर ⚡⚡
.
.
⚡⚡3) यश मिळविण्यासाठी कोणत्या मार्गाने जावे, हे मी सांगू
शकणार नाही. पण स्वतःला
ओळखून स्वतःला, स्वतःसाठी,
स्वतःकडून नेमके काय हवे आहे;
हे शोधणे म्हणजेच यशाच्या जवळ जाणे होय.
             -- विश्वनाथन आनंद⚡⚡

.
.
⚡⚡4) नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.
              -- धीरूभाई अंबानी⚡⚡

.
.
⚡⚡5) पैसा हा खतासारखा आहे.
 तो साचवला, की कुजत जातो आणि गुंतवला तर वाढायला मदत करतो.
             -- जे. आर. डी. टाटा⚡⚡

.
.
⚡⚡6) पहिले यश मिळाल नंतर  तुम्ही स्वस्त बसू नका. दुसर्‍या  प्रयत्नात जर अपयश आले तर संपूर्ण जग म्हणणार की पहिल यश तुम्हाला केवळ नशीबाने मिळेल....
             -- डाॅ. अब्दुल  कलाम⚡⚡

.
.
⚡⚡7) चुका दाखविताना त्या कमी कशा करायच्या हे ही सांगितले,
तर त्याचा परिणाम चांगला होतो.
                      - बिल गेट्स⚡⚡
.
.
⚡⚡8) मी विशिष्ट प्रदेशाचा, देशाचा ही भावना गळून पडण्यासाठी ता-यांकडे बघा; कारण तेव्हा तुम्ही एका अवकाशाचे झालेला असता.
                 - कल्पना चावला⚡⚡

.
.
⚡⚡9) कुणीतरी येऊन बदल घडवतील, याची वाट बघत
बसण्यापेक्षा स्वतःच होणा-या
बदलाचा भाग व्हा.
           -- बराक ओबामा⚡⚡
.
.

⚡⚡10) माझ्याकडून काही महत्त्वाचे शोध लागले. याचा अर्थ
मी कुणी वेगळा, हुशार आहे असा होत नाही. तर वाट पाहण्याची, प्रयत्न करण्याची तयारी माझ्यात इतरांपेक्षा जरा जास्त होती इतकेच.
                -- आयझॅक न्यूटन⚡⚡
.
.

⚡⚡11) मानवाचा दानव होणे ही त्याची हार; मानवाचा महामानव होणे, हा त्याचा चमत्कार आणि मानवाचा "माणूस'  होणे; हे त्याचे यश आहे.
       -- सर्वपल्ली राधाकृष्णन⚡⚡

जरुर वाचा व विचार करा मित्रांनो

जरुर वाचा व विचार करा मित्रांनो

' जगण्याचं सूत्र चुकतंय का? '
---------------

माणूस काही अहंकार
सोडायला तयार नाही
जगण्याचं "सूत्र" चुकतंय
पण खोडायला तयार नाही

भाऊ काय बहीण काय
नुसता फापट पसारा
कोण कोणाला विचारतंय
कुणालाही विचारा

कुणी कोणाकडे जाईना
कुणी कुणाकडे येईना
जगलात काय मेलात काय
माया कुणाला येईना

संवेदनशीलता आता
फारशी कुठं दिसत नाही
बैठकीत किंवा वसरीवर
गप्पांची मैफिल बसत नाही

पॅकेज, इंक्रिमेंट, सॅलरी,
इन्व्हेस्टमेंट, विकएन्ड
यातच हल्ली माणसाचा
होत आहे  the end

Luxury मधे लोळताना
फाटकं  गाव नको वाटतं
जवळचं नातं असलं तरी
सांगायलाही नको वाटतं

उच्च शिक्षित असूनही
माणूस आज mad वाटतं
इंटेरियर केलेल्या घरामध्ये
लुगडं, धोतर odd वाटतं

सगळेच पाहुणे सगळेच मेव्हणे
कसे काय posh असतील?
पार्लर मधून आणल्यासारखे
चिकणे चोपडे ब्युटी दिसतील?

उन्हा तान्हात तळणारी
माणसं काळी पडणारच
गरिबीनं गांजल्यावर
चेहऱ्याचा रंग उडणारच

कुरूप ते नाहीत
कुरूप तू झालास
प्रेम नात्यावर करायचं सोडून
दिसण्याला भुलून गेलास

काळी असो गोरी असो
माय ही माय असते
बाप स्वतःला गाडून घेतो
म्हणून तुझी मजा असते

पात्र कितीही मोठं झालं
तरी गंगेचं मूळ विसरू नये
सुख असो वा दुःख असो
आपल्या माणसाला विसरू नये

दिसण्यावर प्रेम करू नकोस
आपलं समजून जवळ घे
एरव्ही नाही आलास तरी
दिवाळीला तरी घरी ये

कंप्युटरच्या भाषा खूप शिकलास
आपल्या माणसावर प्रेम करायचं शिक
नसता मानसिक आरोग्यासाठी
दारोदार मागत फिरशील भीक

दुसऱ्याचा छळ करून
तुम्ही सुखी होणार नाही
पॅकेज कितीही मोठं असू द्या
जगण्यात मजा येणार नाही

जग जवळ करतांना
आपली माणसं तोडू नका
अमृताच्या घड्याला
अविचाराने लाथाडू नका

झार_बॉम्बा

#झार_बॉम्बा

■ 6 ऑगस्ट 1945 रोजी सकाळी सव्वा आठ वाजता "लिटल बॉय" आकाशातून हिरोशिमाच्या अंगावर झेपावला आणि हिरोशिमा सकट पूर्ण जगाला हादरा बसला! पाठोपाठ 9 ऑगस्ट रोजी "फॅट मॅन"ने जपानचं कंबरडं मोडून ठेवलं.

आजवरच्या इतिहासात, युद्धात अणू बॉम्ब वापरले गेले ते सुदैवाने हे दोनच. काय असतो हो हा अणू बॉम्ब?! मोठ्ठा स्फोट होतो. म्हणजे नेमका किती मोठ्ठा?! त्याचा आवाका काय?

प्रत्येक मूलद्रव्याच्या अणू केंद्रकात प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असे 2 घटक असतात. त्यांची संख्या समान असेल तर तो अणू, तात्पर्याने ते मूलद्रव्य "स्टेबल" म्हणले जाते आणि जर हि संख्या समान नसेल तर ते मूलद्रव्य अस्थिर समजलं जातं. पर्यायाने किरणोत्सर्गी. उदाहरणार्थ युरेनियम किंवा प्लुटोनिअम. हि दोन मूलद्रव्ये अणूऊर्जा बनवण्यासाठी उपयोगी ठरतात. अत्यंत कमी वस्तुमान उपयोगात आणून प्रचंड ऊर्जा निर्माण केली जाऊ शकते.

युरेनियमच्या एका अणू केंद्रकावर न्यूट्रॉनचा मारा केल्यास त्यातले न्यूट्रॉन फुटून वेगळे होतात आणि ते फुटलेले न्यूट्रॉन इतर अणू केंद्रकांवर जाऊन आदळतात. हि चेन रीऍक्षन काही नॅनो-सेकंदात होऊन प्रचंड ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपात बाहेर पडते. ह्या प्रक्रियेला न्यूक्लीअर फिशन म्हणतात. ढोबळ मानाने हे अणूबॉम्बचं तत्व. 12वी विज्ञान शाखेचा विद्यार्थी(कसं  ते) सांगू शकेल कि कुठलंही अस्थिर मूलद्रव्य न्यूट्रॉनच्या स्वरूपात किरणोत्सर्ग होत असल्याने काळानुरूप स्थिर होत जातं. त्यामुळे आण्विक उपयोगासाठी युरेनियम किंवा प्लुटोनिअम मिळवणे अवघड असते.

16 जुलै 1945 रोजी अमेरिकेने प्रोजेक्ट मॅनहॅटन अंतर्गत न्यू मेक्सिकोच्या जॉर्नादा डेल म्युएर्टोच्या वाळवंटात "ट्रिनिटी"चं परीक्षण केलं. मानवी इतिहासातली हि पहिली अणू चाचणी. पाठोपाठ ऑगस्टमध्ये जपानवर 2 दणके घातले आणि रशिया पेटून उठला!! दुसरे महायुद्ध आटोपल्यावर अमेरिका आणि रशिया दरम्यान महासत्ता होण्याची शर्यत लागली आणि आपण कसे वरचढ आहोत हे दाखवण्यामध्ये  दुर्दैवाने 'कोणाच्या बॉम्ब मध्ये किती दम' हा क्राईटेरिया सामील झाला.

कुठल्या बॉम्बची शक्ती किती हे मोजण्याची पद्धत म्हणजे, झालेला स्फोट घडवण्याकरता किती TNT(बारूद) उडवावे लागेल हि. ट्रिनिटी टेस्ट 20 किलो टन शक्तीची होती. म्हणजेच 20 हजार टन बारूद जाळल्याने जो स्फोट होईल तितकी.हिरोशिमाचा मुडदा पाडणारा "लिटल बॉय" होता 15 किलोटनचा आणि नागासाकीचा खूनी "फॅटमॅन" होता 21 किलोटनचा. एका सुतळी बॉम्बमध्ये 2-3 ग्राम बारूद असते..!!

यानंतर रशियाने देखील अणूचाचण्या करायला सुरुवात केली. अमेरिकी आणि रशियन अणू स्पर्धा शिगेला पोचली असताना शेवटचा घाव रशियाने घातला...

30 ऑक्टोबर 1961 रोजी मित्युशीखा बेटांवर रशियाने लिटल बॉय आणि फॅट मॅनच्या बापाला जन्माला घातलं. बापाचं नाव ठेवलं 'झार बॉम्बा'..अर्थात 'राजा बॉम्ब'. 8 मीटर लांब आणि 2.1 मीटरचा परीघ असणाऱ्या ह्या राक्षसाचं वजन होतं 27 हजार किलो. एका खास बनवलेल्या विमानातून ह्या बॉम्बला मित्युशीखाला नेण्यात आलं आणि 800 किलो वजनाचे पॅराशूटबांधून सोडण्यात आलं. का? बॉम्ब खाली पडायला वेळ लागावा आणि विमानाला सुरक्षित अंतरावर जायला काही सेकंद मिळावेत म्हणून. बॉम्ब सोडल्याबरोब्बर विमान गिरकी घेऊन जिवाच्या अकांताने पूर्ण वेगाने दूर उडालं.

पॅराशूटच्या साह्याने तरंगत "झार" जमिनीवरून 2 किलोमीटर उंचीवर आला आणि कहर झाला! भयाण, अतर्क्य मोठा स्फोट घडून आला! 4 मैल रुंद आगीचा गोळा झळाळला जो 2000 किलोमीटर दूरवरून बघता येऊ शकत होता! 100 किलोमीटर परिघातल्या सगळ्या सिमेंटच्या इमारती आणि इतर गोष्टी भुईसपाट झाल्या. शेकडो किलोमीटर दूर असलेल्या लाकडी इमारती नष्ट झाल्या. दगडी बांधकामांचे दरवाजे खिडक्या उडाले. 270 किलोमीटर दूर बसलेल्या निरीक्षकांना खास गॉगल घालून देखील आंधळं व्हायची वेळ आली. 100 किलोमीटर दूर असणाऱ्या माणसाना 3rd डिग्रीचे चटके जाणवले. तिकडे 900 किलोमीटर लांब फिनलंड आणि नॉर्वे मधल्या घरांच्या काचा तडकल्या!! 700 किलोमीटर पर्यंत "शॉक वेव्ह" नोंदवली गेली. बॉम्बमुळे तयार झालेल्या "मशरूम क्लाऊड" ची उंची होती 64 किलोमीटर. माउंट एव्हरेस्टच्या 8पट. आणि रुंदी होती 95 किलोमीटर....झारची क्षमता होती 50 मेगा टन. 50000 किलोटन. अमेरिकेने चाचणी घेतलेला सर्वात मोठा अणू बॉम्ब "कॅसल ब्रावो" 15 मेगाटनचा होता. लिटल बॉय 15 किलोटनचा होता ज्यात 67 किलो युरेनियम वापरलं गेलं होतं. पैकी 1 किलो पेक्षा कमी युरेनियमचं फिशन झालं आणि काही ग्राम युरेनियमचं ऊर्जेत रूपांतर झालं. अंदाज बांधा!

जगाच्या इतिहासात घडवून आणला गेलेला हा सर्वात मोठा आणि विध्वंसक विस्फोट! किती मोठा?! लिटल बॉय आणि फॅटमॅनच्या एकत्रित ऊर्जेच्या 1570 पट जास्त ऊर्जा निर्माण झाली. दुसऱ्या महायुद्धात वापरल्या गेलेल्या सगळ्या मिळून विस्फोटकांच्या दहापट जास्त ऊर्जा. आजवर जगात जितके अणुस्फोट झाले त्याच्या एक दशांश ऊर्जा...

हि गोष्ट 1961 सालची आहे. 55 वर्ष लोटलीत! आज काय तंत्रज्ञान आहे?! एखादा झार दिल्ली सारख्या शहरावर पडला तर भारताची, 125 कोटी लोकसंख्या असणाऱ्या देशाची 2 टक्के लोकसंख्या क्षणात गायब होईल. 2 टक्के!!! पुढची शेकडो वर्षे गवताचं पातं उगणार नाही ते वेगळंच! मुंग्या देखील मरत नसतील इतकी माणसे मरतील. दिल्लीचे मैदान बनेल. कुठल्याही शहराचे. मुंबई सोबत नाशिक-पुणे फुकटात भुईसपाट. दिल्लीसह गुरगाव-आग्रा-फरिदाबाद-सोनीपतचा देखील धुव्वा.

ह्या सगळ्याचा उद्धेश हाच कि *कशाची कल्पना नसणारे लोक जेंव्हा पाकिस्तानवर एक बॉम्ब हाणा किंवा 2 आपल्यावर पडू द्या हरकत नाही वगैरे बोलतात तेंव्हा धडकी भरते!!* अरे तेंव्हाचा परीघ हजार किलोमीटर होता..आताचा?! आणि हो, मुळात "झार"ला 100मेगाटन शक्ती देण्याचे ठरले होते, त्याची घडण 100 मेगाटनची होती...!! पृथ्वीवरचा माणसाने घडवून आणलेला हा सर्वात शक्तिशाली, विध्वंसक आणि भयंकर विस्फोट असा रेकॉर्ड आहे. रेकॉर्ड म्हणणं जीवावर येतं कारण रेकॉर्ड तुटण्यासाठी असतात!!

-सूरज उदगीरकर

Saturday, 24 September 2016

यह मंदिर-मस्ज़िद भी क्या गजब की जगह है दोस्तो

यह मंदिर-मस्ज़िद भी क्या गजब की जगह है दोस्तो.
जंहा गरीब बाहर और अमीर अंदर 'भीख' मांगता है..
 😔विचित्र दुनिया का कठोर सत्य..👌👌

          बारात मे दुल्हे सबसे पीछे
            और दुनिया  आगे चलती है,
         मय्यत मे जनाजा आगे
           और दुनिया पीछे चलती है..

           यानि दुनिया खुशी मे आगे
          और दुख मे पीछे हो जाती है..!

अजब तेरी दुनिया
गज़ब तेरा खेल

मोमबत्ती जलाकर मुर्दों को याद करना
और मोमबत्ती बुझाकर जन्मदिन मनाना...
Wah re duniya !!!!!
✴ लाइन छोटी है,पर मतलब बहुत बड़ा है ~

उम्र भर उठाया बोझ उस कील ने ...

और लोग तारीफ़ तस्वीर की करते रहे ..
〰〰〰〰〰〰
✴  पायल हज़ारो रूपये में आती है, पर पैरो में पहनी जाती है

और.....

बिंदी 1 रूपये में आती है मगर माथे पर सजाई जाती है

इसलिए कीमत मायने नहीं रखती उसका कृत्य मायने रखता हैं.
〰〰〰〰〰〰
✴  एक किताबघर में पड़ी गीता और कुरान आपस में कभी नहीं लड़ते,

और

जो उनके लिए लड़ते हैं वो कभी उन दोनों को नहीं पढ़ते....
〰〰〰〰〰〰〰〰
✴  नमक की तरह कड़वा ज्ञान देने वाला ही सच्चा मित्र होता है,

मिठी बात करने वाले तो चापलुस भी होते है।

इतिहास गवाह है की आज तक कभी नमक में कीड़े नहीं पड़े।

और मिठाई में तो अक़्सर कीड़े पड़ जाया करते है...
〰〰〰〰〰〰〰
✴  अच्छे मार्ग पर कोई व्यक्ति नही जाता पर बुरे मार्ग पर सभी जाते है......

इसीलिये दारू बेचने वाला कहीं नही जाता ,

पर दूध बेचने वाले को घर-घर
गली -गली , कोने- कोने जाना पड़ता है ।
〰〰〰〰〰〰〰〰

✴  दूध वाले से बार -बार पूछा जाता है कि पानी तो नही डाला ?

पर दारू मे खुद हाथो से पानी मिला-मिला कर पीते है ।
〰〰〰

💞🎶💞🎶💞💞🎶💞ng
 👇Very nice line 👌
इंसान की समझ सिर्फ इतनी हैं
कि उसे "जानवर" कहो तो
नाराज हो जाता हैं और
"शेर" कहो तो खुश हो जाता हैं!

सुंदर विचाराची सुंदर सुविचार ..*

*✍👉🏻हृदयाला स्पर्श करणारी सुंदर विचाराची सुंदर सुविचार ..* ____________________________
*👉🏻 .. वाटेवरून चालताना वाटेसारख वागावं लागतं.. , आपण कितीही सरळ असलो तरी वळणावरून वळवाच लागतं.. . ..*
 ____________________________
*👉🏻 .. ज्यांच्यामुळे मला आयुष्यात त्रास झाला अशा सगळ्यांचा मी ऋणी आहे.. , कारण त्यांच्यामुळेच मला कसं वागायचं नाही हे चांगलेच कळलेय.. . .* ___________________________
*👉🏻 .. "चांगली वस्तु"., "चांगली व्यक्ती"., "चांगले दिवस".. , यांची किंमत "वेळ निघून गेल्यावर समजते".. . ..* ____________________________
*👉🏻 .. आशा सोडायची नसते., निराश कधी व्हायचं नसतं.. . अमृत मिळत नाही.. , म्हणून विष कधी प्यायचं नसतं.. . ..*
 ____________________________
*👉🏻.. जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही ह्या जगाच्या प्रेमात पडाल.. , पण जर तुमची जीभ गोड असेल तर., हे संपुर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल.. . ..* ____________________________
*👉🏻.. "चांगली वस्तु"., "चांगली माणसे"., "चांगले दिवस आले की माणसाने "जुने दिवस विसरू नयेत".. . ..*  ____________________________
*👉🏻.. पाणी धावतं., म्हणून त्याला मार्ग सापडतो.. . त्याप्रमाणे., जो प्रयत्न करतो त्याला यशाची., सुखाची., आनंदाची वाट सापडते.. . ..* ____________________________
*👉🏻 .. नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे.. , कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात., तर आयुष्यभर एकटे राहाल.. . ..*  ___________________________
*👉🏻.. जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण.. , कारण ही विसरता येत नाही., अन त्या व्यक्तीला परत ही देता येत नाही.. . ..*  ____________________________
*👉🏻 .. आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते.. , परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते.. , पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला "स्वभावाच" ठरवतो.. . ..* ____________________________
*👉🏻.. हे देवा., माझा तिरस्कार करणाऱ्या लोकांना दिर्घायुष्य लाभू दे., आणि आयुष्यभर माझे यश पाहून जळत राहू दे.. . ..* ____________________________
*👉🏻 .. तिच्या डोळ्यांत पाहिले तेव्हा समजले प्रेम कशाला म्हणतात.. , आणि ती सोडून गेली तेव्हा समजले खरं प्रेम कशाला म्हणतात.. . .* ___________________________
*👉🏻.. प्रेम म्हणजे., समजली तर भावना., केली तर मस्करी., मांडला तर खेळ., ठेवला तर विश्वास., घेतला तर श्वास., रचला तर संसार.. , आणि निभावलं तर जीवन.. . ..*
 ____________________________
*👉🏻.. जे तुम्हाला टाळतात त्यांच्यापासून दूर राहिलेले चांगले.. , कारण., "समूहामध्ये एकटं चालण्यापेक्षा., आपण एकटच चाललेलं कधीही उत्तम".. . ..*
 ____________________________
*👉🏻 .. आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही., सुविचार पण असावे लागतात.. , आपण कसे दिसतो., ह्यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.. . ..*
 ____________________________
*👉🏻 .. गरूडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.. , अहंकार विरहीत लहान सेवाही मोठीच असते.. . ..*
 ____________________________
*👉🏻 .. तुम्हाला जर मित्र हवे असतील,  तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना.. , चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका.. . ..*  ____________________________
*👉🏻 .. केवड्याला फळ येत नाही पण त्याच्या सुगंधाने तो अवघ्या जगाला मोहवून टाकतो.. . ..* ____________________________
*👉🏻.. तुम्ही कायम सदैव खुश राहा आणि आनंदात जगा.. . ..* ____________________________
*👉🏻.. जीवनाचा अर्थ विचारायचा असेल तर तो आकाशाला विचारा.. . ..*
 ____________________________
*👉🏻.. बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाश्यांकडून शिकावं.. . ..*
 ____________________________
*👉🏻.. गुलाबाला काटे असतात.. , असे म्हणून रडत बसण्यापेक्षा काट्यांना गुलाब असतो., असे म्हणत हसणे उतम.. . ..*
 ____________________________
*👉🏻 .. वेदनेतूनच महाकाव्य निर्माण होते.. . ..*
 ____________________________
*👉🏻 .. भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो., भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो.. , पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो.. . ..*
 ____________________________
*👉🏻 .. मृत्यूला सांगाव., ये कुठल्याही रुपाने ये.. , पण जगण्यासारखं काहीतरी जोपर्यंत माझ्याकडे आह., तोपर्यंत तुला या दाराबाहेर थांबावं लागेल.. . ..*
 ____________________________
*👉🏻 .. मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.. . ..*
 ____________________________
*👉🏻 .. ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात तो कधीही एकटा नसतो.. . ..*
 _________________________
*🌳 !! सुंदर जीवन जगण्यासाठी सुंदर विचारांच्या सुंदर शुभेच्छा  !!! 🌳*

😪media ने कभी ये बताया ??

😪nestle कंपनी खुद मानती है कि वे अपनी चाकलेट kitkat मे बछड़े के मांस  मिलाकर बेचती है।

😪media ने कभी ये बताया ??
की मद्रास high cout मे fair and lovely कंपनी पर जब case किया गया था ! तब कंपनी ने खुद माना था ! हम cream मे
सूअर की चर्बी का तेल मिलाते है !
______________________

😪media ने कभी बताया कि
ये विक्स vicks नाम कि दवा यूरोप के कितने देशो मे ban है ! वहाँ इसे जहर घोषित किया गया है !पर भारत मे सारा दिन tv पर
इसका विज्ञापन आता है !!
_________________________

😪media ने कभी बताया ??
कि life bouy न bath soap है न toilet soap ! ये जानवरो को नहलाने वाला cabolic soap है यूरोप मे life boy से कुत्ते नहाते है !और भारत मे 9 करोड़ लोग इससे रगड़ रगड़ कर नहाते हैं !!
_______________________
😪media ने कभी बताया ! ??
की ये coke pepsi सच मे toilet cleaner है ! और ये साबित हो गया है इसमे 21 तरह के अलग अलग जहर है ! और तो और संसद की कैंटीन मे coke pepsi बेचने पर प्रतीबन्ध है ! पर पूरे देश मे बिक रही है !!
____________________
😪media ने कभी बताया ??
कि ये healt tonic बेचने वाली विदेशी कंपनिया  boost , complan,horlics,maltov
a ,protinx ,इन सबका delhi के all india institute (जहां भारत की सबसे बड़ी लैब है।वहाँ इन सबका test किया गया!और पता लगा ये सिर्फ मुंगफली के खली से बनते है ! मतलब मूँगफली का तेल निकालने के बाद जो उसका waste बचता है !जिसे गाँव मे जानवर खाते है!उससे ये health
tonic बनाते है !!
________________________
😪media ने कभी बताया ???
अमिताभबच्चन का जब आपरेशन हुआ था और 10 घंटे चला था !तब डाक्टर ने उसकी बड़ी आंत काटकर निकाली थी ! और डाक्टर ने कहा था ये coke pepsi पीने के कारण सड़ी है ! और अगले ही दिन से अमिताभ बच्चन ने इसका विज्ञापन करना बंद कर दिया था और आजतक coke pepsi
का विज्ञापन नहीं करता !
_________________________
Media अगर ईमानदार है !
तो सबका सच एकसाथ दिखाये !!

आजकल बहुत से लोग हैं जिन्हें "पिज्जा" खाने में बड़ा मज़ा आता है

👉चलिये पिज्जा पर एक नज़र डालें।पिज्जा बेचनेवाली कंपनियाँ

"Pizza Hut,
Dominos,
 KFC,
McDonalds,
 Pizza Corner,
 Papa John’s Pizza,
 California Pizza Kitchen,
 Sal’s Pizza"

ये सब कम्पनियॉ अमेरिका की है
आप चाहे तो Wikipedia पे देख सकते हो.

Note:- पिज्जा मे टेस्ट लाने के लिये
E-631 flavor Enhancer
नाम का तत्व मिलाया जाता है

वो सुअर के मॉस से बनता है आप चाहो तो Google पे देख लो।

Sahi lage to is msg ko
aage failaye.

● सावधान मित्रों अगर खाने पीने
कि चीजों के पैकेटो पर निम्न कोड
लिखे है तो उसमें ये चीजें मिली हुई है.

E 322 - गाय का मास
E 422 - एल्कोहोल तत्व
E 442 - एल्कोहोल तत्व ओर केमिकल
E 471 - गाय का मास ओर एल्कोहोल तत्व
E 476 - एल्कोहोल तत्व
E 481 - गाय ओर सुअर के मास ए संगटक
E 627 - घातक केमिकल
E 472 - गाय + सुअर + बकरी के मिक्स मांस के संगटक
E 631 - सुर कि चर्बी का तेल

● नोट -
ये सभी कोड आपको ज्यादातर
विदेशी कम्पनी जैसे :-
चिप्स,बिस्कुट,च्यूईन्गम,टॉफी , कुरकुरे और मैगी आदि में दिखेगे l

● ध्यान दे ये अफवह नही बिलकुल सच है अगर यकीन नही हो तो इंन्टरनेट गुगल पर सर्च कर लो.

● मैगी के पैक पे ingredient में देखें , flavor (E-635 ) लिखा मिलेगा.

● आप चाहे तो google पर देख
सकते है इन सब नम्बर को:-

E100, E110, E120, E140, E141, E153, E210, E213, E214, E216, E234, , E280, E325, E326, E327, E334, E335, E336, E337, E422, E430, E431, E432, E433, E434, E435, E436, E440, E470, E471, E472, E473, E474, E475, E476, E477, E478, E481, E482, E483, E491, E492, E493, E494, E495, E542, E570, E572, E631, E635, E904.

🙏आप सबसे निवेदन है की
चुटकले भेजने की बजाय यह
सन्देश सबको भेजे ताकि लोग
जान सके ।

Thursday, 22 September 2016

विश्रांतीसाठी एखाद्या झाडाखालीबसावं

विश्रांतीसाठी एखाद्या झाडाखालीबसावं.
समोरचं एक विंचू दिसावा.

त्याला मारण्यासाठी दगड उचलावा.

दगडाखालून साप निघावा.
त्याने आपला पाठलाग करावा.

पळताना ठेच लागून विहीरीत पडावं.
विहीरीत मोठी मगर असावी.

तिने वेग घेण्यापूर्वी,
एखाद्या फांदीचा वेध घ्यावा.

वर येण्याचा प्रयत्न करावा.
वरती भूकेला वाघ असावा.
त्याच्या भितीने फांदीचा हात सुटावा.

फांदीवरील मधमाशांनी भडका करावा.
आणि...
अशा अवस्थेत
मधाच्या पोळीतून पडणारा,
मधाचा एक थेंब
तोंडाने झेलण्याचा प्रयत्न करावा.

यालाच 'जीवन' म्हणतात.......

बघायला गेलं तर
आयुष्यही खूप सोपे असत..!!

जगायला गेलं तर
दु:खातही सुख असत..!!

चालायला गेलं तर
निखारेही फूले होतात..!!

तोंड देता आले तर
संकटही शुल्लक असत..!!

वाटायला गेलं तर
अश्रूंतही समाधान असत..!!

पचवायला गेलं तर
अपयशही सोपे असत...!!

हसायला गेल तर
रडणेही आपल असत .....!!

बघायला गेलं तर
आयुष्यही खूप सोपे असत..
🔹नाती जपण्यात मजा आहे
🔸बंध आयुष्यचे विणण्यात मजा आहे
🔹जुळलेले सूर गाण्यात मजा आहे
🔸येताना एकटे असलो तरी
सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे
🔹नशीब कोणी दुसरं लिहित नसतं आपल नशीब आपल्याच हाती असतं
🔸येताना काही आणायचं नसतं
जाताना काही न्यायचं नसतं
मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असतं या प्रश्नाचे उत्तर
शोधण्यासाठी जन्मायचं असतं...
!!!!!!!!!!

पैसे नसतात तेव्हा माणूस
झाडपाला खाऊन दिवस काढतो
पैसा आल्यावर
हाच झाडपाला सलाड म्हणून हॉटेला त खातो

पैसे नसतात तेव्हा
माणूस सायकलने रपेट करतो,
पैसा आल्यावर मात्र
हीच सायकल तो जिममध्ये व्यायामासाठी चालवतो.

पैसे नसतात तेव्हा
रोजीरोटीसाठी त्याची पायपीट
चालू असते.
पैसे आल्यावर मात्र
हीच पायपीट तो चरबी कमी करण्यासाठी करतो.

पैसे वाचवायला
तो कधी बायकोलाच आपली सेक्रेटरी बनवितो,
पुढे पैसा आला की
सेक्रेटरीलाच बायको सारखे वापरतो.

पैसे नसेल तेव्हा
तो असल्याचे सोंग आणतो,
पैसा असतो तेव्हा मात्र
कंगाल असल्याचे नाटक करतो.

पैसे नसतात तेंव्हा
मिठाई खावीशी वाटते
पैसे आल्यावर
मधुमेहा मुळे खाता येत नाही.  

पैसे नसतात तेंव्हा
भूक लागते , झोप येते
पैसे आल्यावर  
दोन्हीसाठी औषध घ्यावे लागते
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
माणसा रे माणसा...
तू वास्तव तरी कधी स्वीकारतोस?
आपल्या सावली पासून आपणच शिकावे
कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावे
शेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत
म्हणून प्रत्येक नात्याला हृदयातून जपावे ॥
                !!!!!!!!
मला माणसे जोडायला आवडतात,
माणसांशी नाती जोडायला आवडतात
जोडलेली नाती जपायला आवडतात,
कारण
माझा विश्वास आहे की, माझ्या मृत्यूनंतर
मी कमावलेली संपत्ती
मी माझ्याबरोबर घेऊन जाणार नाही,
परंतु
मी जोडलेल्या माझ्या माणसांच्या डोळ्यांतील
अश्रूंचा एक थेंब हाच
माझ्याकरिता लाखमोलाचा दागिना आणि हीच
माझी माझ्या आयुष्यातीलॊ खरी कमाई
असेल...
तुमचे आणि माझे हे नाते
माझ्यासाठी अनमोल आहे ...
आज प्रत्येकजन आपली गाडी झाडाच्या सावलीत
लावायची खटपट
करतो,
.
.
.
.
.
पण लहानस रोपट लावण्याची खटपट कुणीच करत
नाही..!

*किडनी डॅमेज करू शकतात तुमच्या या सवयी*

*किडनी डॅमेज करू शकतात तुमच्या या सवयी*👏🏻👏🏻👏🏻
🔻किडनी आपल्या शरीरातील महत्त्वाचा भाग आहे. किडनी शरीराची स्वच्छता करणारे महत्त्वाचे अग आहे आणि ही योग्यप्रकारे काम करत नसेल तर शरीर आजारांचे घर बनते. किडनी शरीरातील विजातीय पदार्थ बाहेर काढून रक्त स्वच्छ करते आणि शरीरात मिनरल्स आणि आवश्यक अॅसिड्स संतुलित ठेवते.

आज आम्ही तुम्हाला किडनी खराब होण्यामागच्या काही सवयींविषयी सांगत आहोत.

*🏾लघवी रोखणे☑*
जर तुम्ही जास्त प्रमाणात लघवी रोखून धरत असाल तर ही सवय तुमच्या किडनीसाठी खूप धोकादायक आहे.
 यामुळे किडनी स्टोन होण्याची शक्यता वाढते आणि किडनी खराब होते.
यामुळे लघवी कधीही दाबून ठेवू नये.

*🏾पाणी कमी पिणे☑*
जर तुम्ही कमी प्रमाणात पाणी पीत असाल तर किडनीला रक्त शुद्ध करण्यासाठी लिक्विड लागते ते पर्याप्त प्रमाणात मिळणार नाही आणि तुमच्या रक्तामध्ये जमा झालेली घाण तुमच्या शरीरातच राहील.
 यामुळे निश्चितच तुमची किडनी लवकर खराब होऊ शकते.

*🏾मीठ जास्त खाणे☑*
शरीराला योग्यप्रकारे काम करण्यासाठी मीठ म्हणजेच सोडियमची आवश्यकता असते.
जर तुम्ही फळ, भाज्या नियमितपणे खात असाल तर त्यामधून तुम्हाला पर्याप्त प्रमाणात हे तत्व मिळते.
 जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने तुमचे ब्लडप्रेशर वाढेल आणि किडनीवर अतिरिक्त दबाव टाकेल.
 दिवसातून 5 ग्रॅमपेक्षा जास्त सोडियम घेऊ नये.

*🏾कोल्ड्रिंक्स☑*
जर तुम्ही कोल्ड्रिंक्स पीत असाल तर हे तुमच्या संपूर्ण शरीरासाठी किती घातक ठरते याचा तुम्हाला अंदाज नसेल.
 जास्त प्रमाणात कोल्ड्रिंक्स घेतल्यास तुमच्या शरीरातील प्रोटीन लघवीद्वारे बाहेर पडते. याचा अर्थ तुमची किडनी त्यावेळी योग्यप्रकारे काम करत नाहीये किंवा डॅमेज झाली आहे.
*🏾पूर्ण झोप न घेणे☑*
जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा किडनीच्या नवीन पेशींचे नवनिर्माणहोते.
यामुळे तुम्हाला पूर्ण आणि शांत झोपेची आवश्यकता असते.
जर तुम्ही योग्य प्रकारे झोपले नाही तर या क्रियेमध्ये बाधा निर्माण होईल आणि तुमच्या किडनीवर याचा वाईट प्रभाव पडेल.

*🏾मांसाहार☑*
मांसाहार केल्यामुळे किडनीच्या मेटाबॉलिज्मवर जास्त दबाव पडतो.
  तर याचा अर्थ तुमच्या किडनीला जास्त काम करावे लागेल.
जे भविष्यात तुम्हाला विविध अडचणी निर्माण करणारे ठरू शकते.

*🏾दारू आणि सिगरेट☑*
जास्त प्रमाणात आणि नियमितपणे सिगरेट, दारू सेवन करणे तुमच्या लिव्हर आणि किडनीवर अत्यंत वाईट प्रभाव टाकतात.
या सवयी तुम्हाला मृत्युच्या खूप जवळ घेऊन जातात.

*🏾आहारात पोषक तत्वांची कमतरता☑*
आहारामध्ये ताजे फळ, भाज्या असणे किडनी आणि संपूर्ण शरीरासाठी खूप आवश्यक आहे.
किडनी फेल आणि स्टोन होण्यामागे मुख्य कारण आपल्या आहारातील मिनिरल्स आणि व्हिटॅमिनची कमतरता हे आहे.
मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन किडनी निरोगी ठेवण्यासाठी खूप आवश्यक आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*मंदिरांशी संबंधित हिंदु धर्मातील 7 प्रथा*

*मंदिरांशी संबंधित  हिंदु धर्मातील 7 प्रथा*

मंदिरात गेल्यानंतर मनाला शांती मिळते. यामुळे लोक मंदिरात जातात, परंतु येथे दर्शन करण्यामागे दडलेले कारणं फार कमी लोकांना माहिती असावेत.

 वास्तवामध्ये मंदिरात दर्शन घेण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे सकारात्मक उर्जा प्राप्त करणे हे आहे. ही सकारात्मक उर्जा शरीरातील पाचही इंद्रिय सक्रिय असले तरच ग्रहण केली जाऊ शकते.

*1. मंदिराची संरचना आणि ठिकाणामागचे वैज्ञानिक कारण...*

मंदिर उभारणीसाठी नेहमी सकारात्मक उर्जा जास्त असलेले ठिकाण निवडले जाते. एक असे ठिकाणी जेथे उत्तरेकडून सकारात्मक रुपात चुंबकीय आणि विद्युत तरंगांचा प्रवाह असेल. सामान्यतः अशाच ठिकाणी मोठ्या मंदिराचे निर्माण केले जाते, ज्यामुळे लोकांना जास्तीत जास्त सकारात्मक उर्जा मिळू शकेल.

*2. मंदिरांमध्ये घंटा लावण्या मागचे कारण...*

मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी मंदिराबाहेर लावलेली घंटा वाजवली जाते. यामागे असे कारण आहे की, घंटा वाजवल्यानंतर यामधून निघणारा आवाज सात सेकंद घुमतो आणि शरीरातील सात हिलिंग सेंटर्सला सक्रिय करतो.

*3. चप्पल मंदिराबाहेर का सोडली जाते...*

मंदिरमध्ये अनवाणी पायाने प्रवेश करावा लागतो, हा नियम जगातील प्रत्येक हिंदू मंदिरामध्ये आहे. यामागे वैज्ञानिक कारण असे आहे की, प्राचीन काळात मंदिरांच्या फ्लोरिंगचे निर्माण अशाप्रकारे केले जात होते की, हे फ्लोरिंग इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक तरंगांचा सर्वात मोठा स्रोत होता. या फ्लोरिंगवर अनवाणी पायाने चालल्याने जास्तीत जास्त उर्जा पायांच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करू शकत होती.

*4. देवाची मूर्ती..*

मंदिरामध्ये देवाची मूर्ती गाभाऱ्याच्या अगदी मधोमध असते. असे मानले जाते की, या ठिकाणी सर्वात जास्त उर्जा असते आणि गाभाऱ्यात सकारात्मक विचारांनी उभे राहिल्यास शरीरात सकारात्मक उर्जा पोहोचते आणि नकारात्मकता दूर होते.

*5. आरतीवर हात फिरवण्यामागचे वैज्ञानिक कारण...*
आरती झाल्यानंतर सर्व लोक दिवा किंवा कापुरावर हात ठेवून नंतर डोळ्यांना आणि डोक्याला हाताने स्पर्श करतात. असे केल्याने हलक्या गरम हातांच्या स्पर्शाने दृष्टी इंद्रिय सक्रिय होते आणि मनाला शांततेची जाणीव होते.

*6. मूर्तीवर फुल अर्पण करण्याचे कारण...*

देवाच्या मूर्तीवर फुल अर्पण करण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आली आहे. असे केल्याने मंदिर परिसरात सुगंधी वातावरण राहते. अगरबत्ती, कापूर आणि फुलांचा सुवास आत्मिक शक्ती वाढवण्यास सहायक ठरतो आणि मन प्रसन्न राहते.

*7. प्रदक्षणा घालण्यामागाचे वैज्ञानिक कारण...*

प्रत्येक मुख्य मंदिरामध्ये देवाचे दर्शन घेतल्यानंतर प्रदक्षणा घातली जाते.

प्रदक्षणा कमीतकमी 5 वेळेस घातली जाते. प्रदक्षिणा घालताना सर्व सकारात्मक उर्जा शरीरात प्रवेश करते आणि मनाला शांती मिळते.

असे वैज्ञानिक कारण युरोप मधे संशोधनात शोधले गेले आहे -

- ते हिंदु लोकांना कल्पना आली पहिजे आणि धर्म पालन केले पाहिजे -

🚓संधी एखादाच येते परत येत नाही.

🚓संधी एखादाच येते परत येत नाही.
        ✏सर्वांनी आपल्या ताईला, भावाला, मुलाला, मुलीला .UPSC/MPSC चा अभ्यास करण्यासाठी सांगावे/ मदत करावी.
उदा.माझी ताई आत 11 वी गेली तर ती बाकी मुलांपेक्षा तिला 5 वर्षे जास्त मिळाली तर ती लवकर कोणतीही पोस्ट मिळवू शकते.
 UPSC/MPSC च्या  अभ्यासासाठी तुम्ही जरी रोज 5 तास खर्च केले तरी 5 वर्षांनी तुम्हाला नाव,चांगला पगार ,प्रतिष्ठा सर्व काही मिळेल.

खालील पुस्तके आवश्यक वाचण्यास द्यावीत.
1)अधिकारणी  
2)गरूड झेप
3) स्टिल फ्रेम
4) ताई मी कलेक्टर होणार 5)राजमुद्रा
6)IAS मंत्रा
7)राज्यसेवा स्पर्धामंत्र
अशी अनेक पुस्तके वाचण्यास द्यावित.
विचार करा. लवकर सुरवात करूया,आणी करिअर घडवूया.

  🙏एमपीएससी म्हणजे काय🙏🏻

👍एमपीएससी म्हणजे, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोग.
हा भारतीय राज्यघटनेच्या कलम ३१५ अन्वये निर्माण केला असून घटनेच्या कलम ३२० अन्वये, सेवक भरती व त्यासंबंधी सल्ला देण्याचे काम, हे आयोग पार पाडते. प्रशासनात पात्र व गुणवत्ताधारक उमेदवारांची भरती केली जावी, त्यात कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये, गरप्रकार होऊ नये. यासाठी घटनाकर्त्यांनी राज्यघटनेत स्पष्ट तरतूद करून प्रशासकीय सेवांच्या भरतीसाठी, स्पर्धात्मक परीक्षांचे आयोजन करण्याची जबाबदारी या घटनात्मक संस्थेकडे सोपविली आहे.
✍ लोकसेवा आयोगाद्वारे खालील सेवांकरता स्पर्धा परीक्षा घेतली जाते-
  ✍ - राज्यसेवा परीक्षा
 ✍ - महाराष्ट्र वनसेवा परीक्षा
    ✍- महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा
   ✍ - महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट अ परीक्षा
    ✍- महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट ब परीक्षा
    ✍- दिवाणी  न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी, प्रथम वर्ग परीक्षा
   ✍ - साहाय्यक मोटर वाहन निरीक्षक परीक्षा
   ✍ - पोलीस उपनिरीक्षक परीक्षा
    ✍- विक्रीकर निरीक्षक परीक्षा
    ✍- साहाय्यक परीक्षा
    ✍- लिपिक-टंकलेखक परीक्षा

👍राज्यसेवा परीक्षेच्या माध्यमातून राज्य शासनाच्या सेवेतील, राजपत्रित गट अ व गट ब संवर्गातील खालील विविध पदांसाठी एकच परीक्षा घेतली जाते. राज्यसेवा (पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत या संपूर्ण प्रक्रियेमधून) पुढील पदांसाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाते-

    ✍- उपजिल्हाधिकारी (गट अ)
   ✍ - पोलीस उपअधीक्षक/साहाय्यक पोलीस आयुक्त (गट अ)
   ✍- मुख्याधिकारी, नगरपालिका/परिषद, गट अ
    ✍- साहाय्यक विक्रीकर आयुक्त (गट अ)
    ✍- उपनिबंधक, सहकारी संस्था (गट अ)
    ✍- उपमुख्य कार्यकारी अधिकारी/गटविकास अधिकारी (गट अ)
   ✍ - महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा (गट अ)
    ✍- अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क (गट अ)
    ✍- तहसीलदार (गट अ)
    ✍- साहाय्यक, प्रादेशिक परिवहन अधिकारी, (गट ब)
    ✍- महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा (गट ब)
    ✍- कक्ष अधिकारी (गट ब)
    - गटविकास अधिकारी (गट ब)
    ✍- मुख्याधिकारी, नगरपालिका/नगर परिषद,  (गट ब)
    ✍- साहाय्यक निबंधक सहकारी संस्था (गट ब)
    ✍- उपअधीक्षक, भूमी अभिलेख (गट ब)
    ✍- साहाय्यक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, (गट ब)
    ✍- नायब तहसीलदार (गट ब)

 👍महसूल सेवा

    👍उपजिल्हाधिकारी

हे राज्य सेवेतील उच्च पद मानले जाते. बढती आणि सरळ सेवा प्रवेशाने या पदावर नेमणूक होते आणि 18 ते 20 वर्षांच्या सेवेनंतर भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये बढतीद्वारे प्रवेश मिळू शकतो.
नेमणुका - उपविभागीय अधिकारी, विविध खात्यांचे उपजिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी. कामाचे स्वरूप
पुढीलप्रमाणे आहे-
✍- उपविभागीय अधिकारी म्हणून काम करताना उपविभागातील शांतता व सुव्यवस्था पाहणे, महसूल वसुली, निर्वाचन अधिकारी म्हणून कार्य इत्यादी.
✍- विविध खात्यांचा उपजिल्हाधिकारी म्हणून काम करताना त्या त्या खात्याशी संबंधित कार्यवाही पूर्ण करणे व माहिती  अद्ययावत ठेवणे.
✍- निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून काम करताना वरिष्ठ व कनिष्ठ कार्यालयात समन्वय साधणे व जिल्हाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत जिल्हा प्रशासनात सुसूत्रता ठेवणे.

👍🏻मुख्याधिकारी गट-अ

✍🏻या पदांची संख्या कमी आहे. आयोगामार्फत कधीतरी जागा निघतात.
✍अ वर्ग नगरपालिकांसाठी मुख्याधिकारी नियुक्त केला जातो. शहरांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण  पद आहे.
✍यातील काहींची महानगरपालिकेत उपायुक्त पदावर पदस्थापना केली जाते. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थासाठी काम करण्यासाठी नगरविकास विभागातील महत्त्वाचे पद आहे.

    🏇तहसीलदार🏇

✍या पदावर निवड राज्यसेवा परीक्षा (एमपीएससी)द्वारे केली जाते. राज्य सरकार प्रत्येक तालुक्यासाठी एक तहसीलदार नेमते. तहसीलदारांच्या कामाचे स्वरूप पुढीलप्रमाणे -
 ✍- तालुक्यातील महसूल वसुली, प्रशासन याबाबतची सर्व कामे तहसीलदार पार पाडतात. महसूल वसुलीबाबत अर्धन्यायिक अधिकार तहसीलदाराला दिलेले आहेत.
✍- तालुका दंडाधिकारी या नात्याने शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठीचे न्यायिक अधिकार तहसीलदाराला आहेत.
✍- आपत्ती व्यवस्थापन, नुकसानभरपाई, शासकीय योजनांची अंमलबजावणी, भूमी अभिलेखाबाबतचे निर्णय इ. जबाबदाऱ्याही तहसीलदार पार पाडत असतात.

   🏇 नायब तहसीलदार 🏇

महाराष्ट्र जमीन महसूल कायदा १९६६ अन्वये राज्य शासन प्रत्येक तालुक्यासाठी एक किंवा जास्त नायब तहसीलदारांची नेमणूक करू शकते. तहसीलदारास करावी लागणारी कामेच नायब तहसीलदारांना पार पाडावी लागतात. कामांचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे-
- तहसीलदार पातळीवर घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी नायब तहसीलदार करतात.
- महसूल अधिकारी म्हणून महसूल वसुली, बिगरशेती परवाने देणे इ.बरोबर जातीचे, रहिवासाचे दाखले देणे ही काय्रे नायब तहसीलदाराला पार पाडावी लागतात.
- शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी दंडाधिकारी म्हणून काही न्यायिक अधिकार नायब तहसीलदाराला देण्यात आले आहेत.
- महसुली कामकाजांतर्गत अर्धन्यायिक अधिकारी म्हणून नायब तहसीलदार काम पाहतात.

    ✍महाराष्ट्र पोलीस सेवा🏇

राज्यसेवेतील निवडीचे सर्वोच्च पद पोलीस उपअधीक्षक किंवा उपविभागीय पोलीस अधिकारी आहे. उपअधीक्षकांच्या कामाचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे-
- गंभीर स्वरूपाच्या अपराधांचा तपास करणे.
- अधीनस्थ पोलीस कर्मचाऱ्यांवर नियंत्रण व त्यांच्या तालमी इ.ची जबाबदारी डीवायएसपीवर असते. यासाठी ते वर्षांतून एकदा सर्व पोलीस ठाणी व चौक्यांची तपासणी करतात.
- शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच काही बाबतीत परवाने देण्याचे अधिकार डीवायएसपीला असतात.

   ✍ महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा

शासनाचे विविध विभाग, महामंडळे येथील लेखाविषयक व वित्तीय जबाबदारीचे काम करण्यासाठी प्रशिक्षित अधिकारी उपलब्ध करून देता यावेत या उद्देशाने केंद्र सरकारच्या धर्तीवर १९६५ मध्ये महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेची स्थापना करण्यात आली. १९६२ साली स्थापन करण्यात आलेल्या लेखा व कोषागार संचालनालयाचे संचालक लेखा विभागाचे प्रमुख असतात. भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची या पदावर नेमणूक करण्यात येते.
राज्यसेवा परीक्षेतून वित्त व लेखा सेवा गट अ व ब या पदांसाठी निवड होते व या उमेदवारांची नेमणूक अनुक्रमे कोषागार अधिकारी/ साहाय्यक संचालक व अतिरिक्त कोषागार अधिकारी/ उपमुख्य लेखाधिकारी या पदांवर करण्यात येते. वित्त व लेखा सेवा अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे आहेत-
- या सेवेतील अधिकाऱ्यांना शासनाच्या विविध विभागांमध्ये लेखाविषयक व लेखा परीक्षणविषयक बाबी सांभाळण्यासाठी प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात येते.
- शासकीय रकमांचे वित्तीय विनियोजन करणे व याबाबत गरप्रकार होऊ न देणे ही या सेवेतील अधिकाऱ्यांची जबाबदारी असते.
- कार्यालयातील/विभागातील वित्तीय व्यवस्थापन तसेच वेतन भत्ते, रजा व आस्थापनाविषयक कामे या अधिकाऱ्यांना हाताळावी लागतात.

     ✍विक्रीकर (व्हॅट) विभाग

विक्रीकर (व्हॅट) हा राज्य शासनाच्या महसुलातील सर्वात जास्त वाटा असणारा कर म्हणून आहे. विक्रीकर विभाग हा अर्थमंत्रालयाच्या अधीनस्थ कार्यरत आहे. मुंबई विक्रीकर कायद्यान्वये विभागीय आयुक्त, महाराष्ट्र राज्य हे खात्यातील सर्वोच्च पद आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विक्रीकर निरीक्षक पदासाठी वेगळी परीक्षा आयोजित करून साहाय्यक विक्रीकर आयुक्त पदासाठी निवड करण्यात येते.
साहाय्यक विक्रीकर आयुक्ताच्या जबाबदाऱ्या- व्यापाऱ्यांची नोंदणी करणे, नोंदणीकृत व्यापाऱ्यांना सल्ला, मार्गदर्शन करणे, कराची वसुली इ. बाबींची निर्धारणा शाखेसंबंधीची कामे.
विक्रीकर निरीक्षकाच्या जबाबदाऱ्या- प्रत्यक्ष करवसुली व त्याचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी विक्रीकर निरीक्षकाची असते. नोटीस व समन्स बजावणे व याबाबतची कार्यवाही तसेच डीफॉल्टर्सचा पाठपुरावा करणे या बाबीही विक्रीकर निरीक्षकाच्या कार्यकक्षेत येतात.

    ✍मोटार वाहन विभाग

 हा विभाग गृहमंत्रालयाच्या अधीन असतो. राज्यसेवा परीक्षेतून साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट-ब या पदासाठी निवड करण्यात येते. साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याच्या जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे आहेत-
शिकाऊ व पक्के ड्रायिव्हग लायसेन्स तसेच आंतरराष्ट्रीय वाहन चालक परवाना साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याकडून दिला जातो. वाहनांची नोंदणी, हस्तांतरण तसेच दुसऱ्या राज्यात/प्रदेशात गेल्यास त्याचे 'ना हरकत प्रमाणपत्र' देणे या बाबी साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या कार्यकक्षेत येतात. परवाने व नोंदणी प्रमाणपत्राचे नूतनीकरण व दुय्यम प्रती देण्याबाबतची कार्यवाही साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून होते.

    ✍राज्य उत्पादन शुल्क विभाग

उत्पादन शुल्क हा राज्यसूचीतील विषय असून राज्य महसुलामध्ये याचा मोठा वाटा असतो.
राज्यसेवा परीक्षेद्वारे उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क या पदावर नियुक्तीसाठी निवड करण्यात येते. प्रत्येक जिल्ह्य़ासाठी एक राज्य उत्पादन शुल्क उपअधीक्षक राज्य शासनाकडून नेमण्यात येतात.

    राज्य उत्पादन शुल्क उपअधीक्षक-

या पदाच्या जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे आहेत-
मद्यार्क व अमली पदार्थाची तस्करी रोखणे व त्यासाठी वेगवेगळ्या उद्योग, व्यवसायांची तपासणी करणे हे या विभागातील अधिकाऱ्यांचे महत्त्वाचे काम आहे. मद्य, मद्यार्क, अमली पदार्थ, औषधी द्रव्ये इ. बाबतच्या महसुलाची वसुली हे अधिकारी करतात. अमली पदार्थविषयक गुन्ह्य़ांचा तपास करण्याची जबाबदारीसुद्धा या अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे.
आयोगाकडून साहाय्यक व लिपिक संवर्गासाठी स्वतंत्रपणे परीक्षा घेतल्या जातात. राज्यसेवा परीक्षेच्या माध्यमातून कक्ष अधिकारी पदावर निवड होते.

    👤कक्ष अधिकाऱ्यांच्या कामाचे स्वरूप👤

कार्यासनात येणारे टपाल व धारिकांवर विहित वेळेत कार्यवाही पूर्ण करण्याची जबाबदारी कक्ष अधिकाऱ्यांवर असते. प्रत्यक्षात ही कार्यवाही साहाय्यकांकडून सुरू होत असली तरी याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार कक्ष अधिकाऱ्याला असतात.
🙏🙏🏼

ak sundhar vichyar

🚶🏻🚶🏻🏃🏼🚶🏻🏃🏼
एकदा काही लोकांचा समूह चालत चालत
पर्यटनाला निघाला.

वाटेत त्यांना एक
अंधारी बोगदा लागला.🚇

त्यांना त्या बोगद्यात
काहीच दिसत
नव्हते.😎

त्या लोकांच्या पायाला काही खडे टोचू
लागले.😱😰

काही लोकांनी ते खडे आपल्यानंतर येणा-
या इतरांना टोचू नये,ईजा होवू नये म्हणून ते खडे उचलुन
खिशात ठेवायला सुरु केले.😇

काहींनी जास्त खडे उचलले
तर
काहींनी कमी उचलले.😇

काही लोकांनी असा विचार
केला की आपण कशाला फुकट उचलायचे.?👿

आपल्याला त्रास झालाच ना मग
तसा इतरांनाही होइल.😈

त्यामुळे त्यातील
काहींनी तर खडे उचललेच नाहीत.👹

जेव्हा ते सर्वजण त्या बोगद्याच्या बाहेर आले

व खिशातून काढुन टाकण्यासाठी खडे बाहेर काढले तर
ते खडे नव्हते तर अस्सल हीरे💎 होते.

त्यावेळी कमी खडे उचललेले लोक आपापसात हळुहळु  बोलू  लागले की जास्त
खडे उचलले असते तर आपल्याला हीरे💎 जास्त मिळाले
असते.

न उचललेले लोक पश्चाताप करू लागले.😰

आपले जीवनही या अंधा-या बोगद्यासारखेच असते व
खड़े म्हणजे चांगुलपणा किंवा सत्कर्म आहे.🙏🏻

सत्कर्म हिऱ्यासारखे💎 बहुमोल व किंमती आहे....

म्हणुन मिञांनो कायमच सत्कर्म करीत
राहा...😇

आपोपापच फळ मिळेल...🍎!!

(हे माझे लिखाणकाम✍🏻 नाही,परंतु छान आहे👌🏻.ज्याने
कोणी लिहीले त्या व्यक्तीचे आभार🙏🏻 )

🌸🌸🌸🌺🌸🌸🌸

शाळा VS काॅलेज

शाळा VS काॅलेज



शाळा : म्हणजे गणवेश, नीटनेटकेपणा.....

काॅलेज : म्हणजे कसाही अवतार
आणि स्टाईल.....



शाळा : पेन्सिल, रबर, शार्पनर, पेन,
पट्टी.....

काॅलेज : एक बॉलपेन तो पण
मित्राकडून घेतलेला......



शाळा : वर्गात येण्याआधी "टीचर, मे आय कम इन..?" किंवा "टीचर, मी आत येवू का...?"

काॅलेज : वर्गाजवळ येणार, किती बसलेत ते बघणार आणि मोबाईल कानाला लावून परत जाणार.



शाळा : सर्व विषयांची पुस्तक
आणि वह्या स्वतःजवळ ठेवणार...!

काॅलेज : मित्राला बोलणार "अरे यार एक पेज तर दे ना".



शाळा : पेपर लवकर देवून निघाला तर सर्व बोलणार, काय स्कॉलर आहे हा यार.

काॅलेज : फ्रेंड्स बोलणार "काही येत
नाही त्याला म्हणून निघालाय".

🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃

शाळा : उशिरा आले कि शेवटच्या बाकावर बसावे लागते.

काॅलेज : उशिरा आले कि पहिल्या बाकावर बसावे लागते.

🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃

शाळा : म्हणजे व्यवस्थित पाठांतर.

काॅलेज : म्हणजे नुसता रट्टा.

🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃

शाळा : म्हणजे मजा, मस्ती, धमाल.

काॅलेज : म्हणजे जस्ट चिल यार.

🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃

शाळा : यार, मला ती आवडते.

काॅलेज : सांभाळून बघ रे वहिनी आहे........
miss you my all sweet friends                                          ये मॅसेज अपने लाइफ के बेस्ट फ्रेंड्स को सेंड करो.
 शाळा आमची छान होती,
.
.
.
Last bench वर आमची Team होती ….
.
.
.
जन-गण-मन ला  शाळे बाहेर सुद्धा उभे
रहायचो …
.
प्रतिज्ञेच्या वेळी हाताला टेकू
देऊनही ….
प्रतिज्ञा म्हणायचो …
.
.
.
प्रार्थनेच्या वेळी मात्र….
.
सगळ्यांसारखे…नुसतेच
.
ओठ हालवायचो ….
.
.
.
पावसाळ्यात शाळेत
.
जाताना,
छत्री दप्तरात ठेऊन?
.
मुद्दामच भिजत जायचं,
.
.
.
पुस्तक भिजू नये
.
म्हणून ….त्याना पिशव्यांमध्ये ठेवायचं ….
.
.
.
शाळेतून येता येता …
.
एखाद्या डबक्यात उडी मारून…उगीचचसगळ्
यांच्या अंगावर पाणी उडवायचं
.
.
.
प्रत्येक Off -Period ला P.T.
साठी….आमचा आरडाओरडा असायचा …
.
.
.
शाळेतून
घरी येताना शाळेबाहेरचा….तो बर्फाचा
गोळा संपवायचा ….
.
.
.
>इतिहासात  होता शाहिस्तेखान
.
>नागरिक शास्त्रात पंतप्रधाn
>गणित… भुमितीत होतं …
.
पायथागोरसच प्रमेय…
.
>भूगोलात वाहायचे वारे….नैऋत्य…मॉ न्सून
.
का कुठलेतरी … वायव्य….
.
>हिंदीतली आठवते ती “चिटी कि आत्मकथा”
.
>English मधल्या Grammar नेच
झाली होती आमची व्यथा …
.
शाळा म्हटली कि अजूनह आठवतात…. Desk वर Pen ने
त्या “Pen-fights”
.
खेळणं ….
.
.
.
Exams मधल्या
.
रिकाम्या जागा भरणं…
.
आणि जोड्या जुळवणं …
.
.
.
.
.
पण आता शाळा नाही, मित्र नाही,
.
परीक्षा नाही,
.
परिक्षेच Tension नाही, एकत्र राहण नाही
.
रुसवे फुगवे नाही.....I
.
.
..
आत्ता उरलीय फक्त
.
"दुनियादारी".।।।।
MISSING THAT GOLDEN DAYS OF LIFE.

गरजेच्यावेळी सुकलेल्या ओठांमधून

गरजेच्यावेळी सुकलेल्या ओठांमधून
नेहमीच गोड शब्द बाहेर पडतात..

पण एकदा का
तहान भागली की मग "पाण्याची चव"
आणि "माणसाची नियत"
दोन्ही बदलतात..
       
"लोक माणसं वापरायला शिकतात,"
            आणि
पैसे जपायला शिकतात
वास्तविक पैसा वापरायला हवा,
             आणि
माणसं जपायला हवीत.
आपल्या आयुष्याची सुरुवात ही आपल्या रडण्याने होते, आपल्या आयुष्याचा शेवट हा इतरांच्या रडण्याने होतो,
मधला जो आयुष्यातील वेळ आहे तो भरपुर हसून भरून काढा, आणि त्यासाठी सदैव आनंदी रहा आणि इतरांनाही आनंदी ठेवा...

कोणाला पुढील पैकी कोणती ऐतिहासिक पुस्तक

कोणाला पुढील पैकी कोणती ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात हवी असतील तर दिलेल्या लिंक वर जाऊन प्राप्त करावीत
 
https://drive.google.com/folderview?id=0ByJTEJ0GPuGyLVduSGZEblNDbFk&usp=sharing

1. अफझलखानाचा वध
2. अशोक आणि मौर्यांचा ऱ्हास
3. आज्ञापत्र
4. आसे होते मोगल
5. इस्ट इंडिया कंपनीचा पेशवे दरबाराशी फारशी पत्रव्यवहार
6. उत्तरकालीन मुघल खंड दुसरा
7. औरंगजेबाचा इतिहास
8. क्षत्रियकुलावतंस छत्रपती शिवाजीमहाराज यांचे चरित्र
9. क्षत्रियांचा प्राचीन इतिहास
10. खरे जंत्री ( शिवकालीन संपूर्ण शकावली ) १६२९ ते १७२८
11. घोरपडे घराण्याचा इतिहास
12. छत्रपती शिवाजी महाराज
13. तंजावरचे मराठे राजे
14. ताराबाई आणि संभाजी १७३८ – १७६१
15. तेरा पोवाडे
16. दंडनीती
17. दिन-विशेष
18. दिल्लीच्या शहाजहानचा इतिहास
19. निजाम पेशवे संबंध १८ वे शतक
20. पवनाकाठचा धोंडी
21. पानिपतची बखर
22. पुणे अखबार भाग १
23. पुणे अखबार भाग 2
24. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी भाग २
25. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी भाग ३
26. पेशवाईचा मध्यान्ह
27. पेशवाईची प्राणप्रतिष्ठा
28. पेशवाईचे दिव्य तेज
29. पेशवाईच्या सावलीत
30. पेशवाईतील पश्चिम दिग्विजय
31. पेश्वीतील उत्तर दिग्विजय
32. पेश्वीतील दुर्जन
33. पेश्वीतील धर्म संग्राम
34. पोर्तुगीज मराठा संबंध
35. प्राचीन दक्षिण हिंदुस्थान
36. ब्राम्हण
37. भगवान बुद्ध पूर्वार्ध
38. भाऊसाहेबांची बखर
39. भारत इतिहास संशोधक मंडळ अहवाल शके १८३२
40. भारतवर्षाचा संक्षिप्त इतिहास
41. भारतीय लिपींचे मौलिक एकरूप
42. मराठांच्या राज्य कथा
43. मराठी दफ्तर रुमाल दुसरा
44. मराठी बखर गद्य
45. मराठी रियासत मध्य विभाग ३
46. मराठे व इंग्रज आवृत्ती तिसरी
47. मराठे व इंग्रज आवृत्ती दुसरी
48. मराठे सरदार
49. मराठ्यांची बखर
50. मराठ्यांचे साम्राज्य
51. मराठ्यांच्या इतिहासाची साधने पोर्तुगीज दफ्तर खंड तिसरा १६६३ – १७३९
52. मराठ्यांच्या उत्तरेतील मोहिमा १७२० – १७४०
53. मराठ्यांच्या लढायांचा इतिहास १८०२ – १८१८
54. महाराणा प्रताप
55. महाराष्ट्र इतिहासमंजरी
56. महाराष्ट्र दर्शन
57. महाराष्ट्र व गोवे शिलालेख
58. महाराष्ट्राचा इतिहास मराठा कालखंड भाग २ (१७०७ ते १८१८ )
59. महाराष्ट्राचा पत्ररूप इतिहास
60. महाराष्ट्रातले खलपुरूष घाशीराम कोतवाल
61. महाराष्ट्रातील पुरातत्व
62. महाराष्ट्रातील स्वतंत्र लढे
63. महेश्वर दरबारची बातमीपत्रे
64. माठगावचा शिलालेख
65. मुंबई इलाख्यातील जाती
66. मुंबईचा मित्र
67. मुघल साम्राज्याचा ऱ्हास भाग १
68. मुलखावेगळा राजा
69. मुसलमान सुफी संतांचे मराठी साहित्य
70. मुसलमानपुर्व महाराष्ट्र इ.पु. २०० ते इ.स. १३१८
71. मुसलमानी रियासत
72. मोगल दरबारची बातमीपत्रे खंड २
73. मोगल दरबारची बातमीपत्रे
74. म्हणे लढाई संपली !
75. राजपूत संस्कृती
76. राजा राममोहन राय
77. रायगडची जीवनकथा पहिली आवृत्ती
78. रायगडची जीवनकथा
79. वंश आणि वंशवाद
80. वसईची मोहीम १७३७ ते १७३९
81. शककर्ता शालिवाहन
82. शिव - चरित्र – निबंधावली
83. शिवकाल १६३० ते १७०७
84. शिवकालीन महसुल व्यवस्था
85. शिवराजभूषणम
86. शिवाजीचारित्र
87. श्री छत्रपती राजाराम महाराज यांचे चरित्र
88. श्री भाऊंच्या वीरकथा
89. श्री शिवभारत
90. श्री शिवराज्याभिषेक प्रयोग
91. श्रीमंत महाराज भोसले यांची बखर
92. श्रीमछत्रपति शाहूमहाराज
93. श्रीरामदासांची एतिहासिक कागदपत्रे
94. सनपुरिचि बखर
95. समरांगण
96. सह्याद्रीच्या पायथ्याशी आक्रमण १ ले
97. स्थलनामकोश
98. हि रामाची आयोध्या
99. हिंदुस्तानची सामाजिक उत्क्रांती १७९० – १९४०
100. हुतात्मा दामोदर हरी चाफेकर यांचे आत्मवृत्त
101. हैदराबाद स्वतंत्र संग्राम

Wednesday, 21 September 2016

new images
















*कसे चालतात ‘राधानगरी’चे स्वयंचलित दरवाजे?*

कोल्हापूर

*कसे चालतात ‘राधानगरी’चे स्वयंचलित दरवाजे?*


देशातील एकमेव स्वयंचलित दरवाजे राधानगरी धरणाला आहेत. स्थापत्य शास्त्राचा अद्भूत नमुना म्हणून ओळखले जाणारे सात स्वयंचलित दरवाजे तब्बल चौसष्ट वर्षांनंतरही धरणातील पाण्याचा सुरक्षितपणे विसर्ग करत आहेत. कोणत्याही यांत्रिक ऊर्जेशिवाय हे दरवाजे चालतात कसे? याबाबत उत्सुकता ताणली असून या दरवाजांमुळे जुनं ते सोनं ही म्हण खरी ठरली आहे. जल विसर्गाबरोबर कमालीचे सौंदर्यही या दरवाजांमुळे धरणाला प्राप्त झाले आहे.

राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीने साकारलेले राधानगरी धरण स्थापत्य शास्त्राचा अद्भूत नमुनाच आहे. जगप्रसिद्ध स्थापत्य शास्त्रज्ञ डॉ. एम. विश्‍वेश्‍वरय्या यांनी या धरणाचा स्थापत्य आराखडा तयार केला आहे. हे दरवाजे देशात एकमेव आहेत. त्यामुळे तो ऐतिहासिक ठेवा आहे. प्रत्येकी 14.48 बाय 1.48 मीटर्स आकाराच्या या सात दरवाजातून प्रतिसेकंद दहा हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होतो. या दरवाजांसाठी कोणत्याही प्रकारची यांत्रिक ऊर्जा वापरली जात नाही. या प्रत्येक दरवाजाच्या आतील बाजूला प्रत्येकी 35 टन वजनाचे सिमेंट काँक्रीटचे ब्लॉक्स बसवले आहेत. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर अतिरिक्त होणार्‍या पाण्याच्या दाब लोखंडी दरवाजावर पडताच ब्लॉक्स वर उचलले जातात व स्वयंचलित दरवाजातून पाणी बाहेर फेकले जाते. या ब्लॉक्सवरील दाब 35 टनापेक्षा खाली आला असता ब्लॉक खाली बसतात. त्यामुळे पाण्याचा विसर्ग थांबतो. धरणात क्षमतेपेक्षा जादा होणार्‍या पाण्याचा विसर्ग या सात दरवाजातून होत असल्याने ‘धरणाचा राखणदार’ म्हणूनच हे दरवाजे ओळखले जात.

1952 साली धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाल्यानंतर या दरवाजांची रचना केली आहे. म्हणजे या दरवाजांना चौसष्ट वर्षे पूर्ण झाली आहेत. आज चौसष्ट वर्षानंतरही हे दरवाजे पूर्णक्षमतेने कार्यरत आहेत. त्यासाठी वापरलेले लोखंडी साहित्य उच्चत्तम दर्जाचे असल्यामुळेच हे दरवाजे आजही सक्षम आहेत. या दरवाजांचा देखभाल दुरुस्तीचा खर्चही नाममात्र आहे. दरवर्षी केवळ ग्रिसिंग ओव्हर ऑईलिंग केले जाते. एखादेवेळी सिमेंट काँक्रीटच्या ब्लॉकची झीज झाली तर त्याची डागडुजी केली जाते. मध्यंतरी हे दरवाजे काढून त्याजागी वक्राकार दरवाजे बसवण्याचा प्रस्ताव आला होता. मात्र, शाहूप्रेमी जनतेने हा ऐतिहासिक ठेवा काढल्यास तीव्र विरोध केल्याने हा प्रस्ताव बारगळला आहे. हे दरवाजे कायम ठेवून धरणाच्या उत्तरेकडील टेकडीजवळ नवीन वक्राकार दरवाजे बसवण्याचा प्रस्ताव विचाराधिन आहे. सात स्वयंचलित दरवाजातून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग होऊन धरणाच्या मुख्य भिंतीवरील पाण्याचा दाब कमी होतो. त्यामुळे धरण सुरक्षित राहते. धरणाचा हा राखणदार चौसष्ट वर्षांनंतरही सुस्थितीत आहे. त्यामुळे जुनं ते सोनं ही म्हण या दरवाजांना चपखलपणे लागू होते.
*लेखन -तुषार साळगांवकर  राधानगरी जि. कोल्हापूर*

सभी कर्मचारी व आम नगरिक इतनी जानकारी जरूर रखें-

सभी कर्मचारी व आम नगरिक इतनी जानकारी जरूर रखें-
भारत का राष्ट्रीय ध्वज - तिरंगा
भारत का राष्ट्रीय गान - जन-गन-मन
भारत का राष्ट्रीय गीत - वन्दे मातरम्
भारत का राष्ट्रीय चिन्ह - अशोक स्तम्भ
भारत का राष्ट्रीय पंचांग - शक संवत
भारत का राष्ट्रीय वाक्य - सत्यमेव जयते
भारत की राष्ट्रीयता - भारतीयता
भारत की राष्ट्र भाषा - हिंदी
भारत की राष्ट्रीय लिपि - देव नागरी
भारत का राष्ट्रीय ध्वज गीत - हिंद देश
का प्यारा झंडा
भारत का राष्ट्रीय नारा - श्रमेव जयते
भारत की राष्ट्रीय विदेशनीति -गुट निरपेक्ष
भारत का राष्ट्रीय पुरस्कार - भारत रत्न
भारत का राष्ट्रीय सूचना पत्र - श्वेत पत्र
भारत का राष्ट्रीय वृक्ष - बरगद
भारत की राष्ट्रीय मुद्रा - रूपया
भारत की राष्ट्रीय नदी - गंगा
भारत का राष्ट्रीय पक्षी - मोर
भारत का राष्ट्रीय पशु - बाघ
भारत का राष्ट्रीय फूल - कमल
भारत का राष्ट्रीय फल - आम
भारत की राष्ट्रीय योजना - पञ्च वर्षीय योजना
भारत का राष्ट्रीय खेल - हॉकी
भारत की राष्ट्रीय मिठाई - जलेबी
भारत के राष्ट्रीय पर्व 26 जनवरी (गणतंत्र दिवस) और 15 अगस्त 

*●काही पालेभाज्यांचे औषधी उपयोग●*

*●काही पालेभाज्यांचे औषधी उपयोग●*

१.] *कोथिंबीर* :-  उष्णता कमी करणारी, पित्तनाशक असते. हृदरोगावर अतिशय उपयुक्त आहे.

२.] *कढीलिंब* ;-  पित्तनाशक व कृमीनाशक म्हणून याचा उपयोग होतो.

३.] *पालक* :- मूत्रसंस्था, पचनसंस्था यांच्या आतील सूजेला मऊपणा आणण्यास उपयुक्त असून दमा व खोकला कमी करणारी आहे.

४.] *माठ*  :-  हृदयाच्या कार्याला उपयोगी असून ही भाजी खाल्यावर शौचाला साफ होते.

५.] *चाकवत* :- ही पचण्याला सुलभ असून ज्वरनाशक आहे. त्वचेला कांती देणारी अशी ही भाजी आहे. ही भाजी कृमीनाशक असून यकृताच्या सर्व विकारांवर उपयुक्त आहे.

६.] *हादगा* :- खोकला, पित्त, हिवताप कमी करणारी ही भाजी आहे. या भाजीच्या फुलाच्या रसाचे दोन थेंब काही दिवस डोळ्यात घातल्यास रातआंधळेपणा नाहीसा होतो असे म्हणतात. हा फुलांचा रस मधातून घेतल्याने छातीतील कफ लवकर सुटतो.

७.] *अळू*  :-  याच्या पानांचा व दांड्यांचा रस जंतुनाशक आहे. त्यामुळे शरिराच्या कापलेल्या भागावर याचा रस लावून पट्टी बांधल्यास जखमा लवकर भरून येतात. याचा रस साखरेबरोबर दिवसातून दोन-तीन वेळा घेतल्यास मूळव्याध कमी होते.

८.] *अंबाडी* :-  मीरपूड व साखर यांच्याबरोबर अंबाडीचा रस प्राशन केल्यास तो पित्तनाशक ठरतो.

९.] *घोळ* :-  मूळव्याध कमी करण्यास ही भाजी उपयुक्त आहे. शिवाय ती खाल्ल्यामुळे लघवीला साफ आणि भरपूर होते.

१०.] *टाकळा* :- सर्वांगाला येणारी खाज ही भाजी खाल्याने कमी होते. या भाजीच्या बियांच्या पीठ अशक्तपाणा कमी करण्यास उपयुक्त आहे.

११.] *मायाळू* :-  अंगावर पित्त उठले असताना याच्या पानांचा रस आंगाला चोळल्यास पित्त कमी ह्प्ते. लहानमुलांना थंडी खोकला झाला असताना मायाळूच्या पानाचा रस चमचाभर देतात.

१२.] *तांदुळजा* :-  बाळंतीणीला दूध वाढवण्यास ही भाजी उपयोगी ठरते.

१३.] *मेथी* :-  सारक व पथ्यकर असलेल्या या भाजीमध्ये लोहाचे प्रमाण बरेच आहे. याचे बी वातहारक व शक्तिकारक असते म्हणून बाळंतपणात याचा उपयोग केला जातो. दूधवाढीसाठीही त्याचा उपयोग होतो. मेथ्यांचे पीठ तोंडाला लावल्यास चेहर्‍यावरील सुरकुत्या नष्ट होतात व चेहरा तजेलदार दिसतो.

१४.] *शेपू* ;-  वातनाशक व पोटदुखी कमी करणारी अशी ही भाजी आहे.

१५.] *शेवगा* ;-  ही भाजी वातनाशक व पित्तनाशक आहे. हृदय व रुधिराभिसरण क्रिया यामुळे सुधारतात.

१६.]  *सॅलड* :-  या भाजीमध्ये लेसीथीन नावाचे द्रव्य असते. मजासंस्थेचे कार्य सुधारण्यास त्यामुळे मदत होते. मेंदूवर जास्त ताण पडणार्‍यांनी नियमित सॅलड खावे..!!🌿

sundhar vichyar

विश्रांतीसाठी एखाद्या झाडाखालीबसावं.
समोरचं एक विंचू दिसावा.

त्याला मारण्यासाठी दगड उचलावा.

दगडाखालून साप निघावा.
त्याने आपला पाठलाग करावा.

पळताना ठेच लागून विहीरीत पडावं.
विहीरीत मोठी मगर असावी.

तिने वेग घेण्यापूर्वी,
एखाद्या फांदीचा वेध घ्यावा.

वर येण्याचा प्रयत्न करावा.
वरती भूकेला वाघ असावा.
त्याच्या भितीने फांदीचा हात सुटावा.

फांदीवरील मधमाशांनी भडका करावा.
आणि...
अशा अवस्थेत
मधाच्या पोळीतून पडणारा,
मधाचा एक थेंब
तोंडाने झेलण्याचा प्रयत्न करावा.

यालाच 'जीवन' म्हणतात.......

बघायला गेलं तर
आयुष्यही खूप सोपे असत..!!

जगायला गेलं तर
दु:खातही सुख असत..!!

चालायला गेलं तर
निखारेही फूले होतात..!!

तोंड देता आले तर
संकटही शुल्लक असत..!!

वाटायला गेलं तर
अश्रूंतही समाधान असत..!!

पचवायला गेलं तर
अपयशही सोपे असत...!!

हसायला गेल तर
रडणेही आपल असत .....!!

बघायला गेलं तर
आयुष्यही खूप सोपे असत..
🔹नाती जपण्यात मजा आहे
🔸बंध आयुष्यचे विणण्यात मजा आहे
🔹जुळलेले सूर गाण्यात मजा आहे
🔸येताना एकटे असलो तरी
सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे
🔹नशीब कोणी दुसरं लिहित नसतं आपल नशीब आपल्याच हाती असतं
🔸येताना काही आणायचं नसतं
जाताना काही न्यायचं नसतं
मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असतं या प्रश्नाचे उत्तर
शोधण्यासाठी जन्मायचं असतं...
!!!!!!!!!!

पैसे नसतात तेव्हा माणूस
झाडपाला खाऊन दिवस काढतो
पैसा आल्यावर
हाच झाडपाला सलाड म्हणून हॉटेला त खातो

पैसे नसतात तेव्हा
माणूस सायकलने रपेट करतो,
पैसा आल्यावर मात्र
हीच सायकल तो जिममध्ये व्यायामासाठी चालवतो.

पैसे नसतात तेव्हा
रोजीरोटीसाठी त्याची पायपीट
चालू असते.
पैसे आल्यावर मात्र
हीच पायपीट तो चरबी कमी करण्यासाठी करतो.

पैसे वाचवायला
तो कधी बायकोलाच आपली सेक्रेटरी बनवितो,
पुढे पैसा आला की
सेक्रेटरीलाच बायको सारखे वापरतो.

पैसे नसेल तेव्हा
तो असल्याचे सोंग आणतो,
पैसा असतो तेव्हा मात्र
कंगाल असल्याचे नाटक करतो.

पैसे नसतात तेंव्हा
मिठाई खावीशी वाटते
पैसे आल्यावर
मधुमेहा मुळे खाता येत नाही.  

पैसे नसतात तेंव्हा
भूक लागते , झोप येते
पैसे आल्यावर  
दोन्हीसाठी औषध घ्यावे लागते
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
माणसा रे माणसा...
तू वास्तव तरी कधी स्वीकारतोस?
आपल्या सावली पासून आपणच शिकावे
कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावे
शेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत
म्हणून प्रत्येक नात्याला हृदयातून जपावे ॥
                !!!!!!!!
मला माणसे जोडायला आवडतात,
माणसांशी नाती जोडायला आवडतात
जोडलेली नाती जपायला आवडतात,
कारण
माझा विश्वास आहे की, माझ्या मृत्यूनंतर
मी कमावलेली संपत्ती
मी माझ्याबरोबर घेऊन जाणार नाही,
परंतु
मी जोडलेल्या माझ्या माणसांच्या डोळ्यांतील
अश्रूंचा एक थेंब हाच
माझ्याकरिता लाखमोलाचा दागिना आणि हीच
माझी माझ्या आयुष्यातीलॊ खरी कमाई
असेल...
तुमचे आणि माझे हे नाते
माझ्यासाठी अनमोल आहे ...
आज प्रत्येकजन आपली गाडी झाडाच्या सावलीत
लावायची खटपट
करतो,
.
.
.
.
.
पण लहानस रोपट लावण्याची खटपट कुणीच करत
नाही..!




आवडल तर पुढे पाठवा....👏👏👏

कोणीही चोरू शकणार नाही अशी संपत्ती

🌺.         🌹.          🌺

*कोणीही चोरू शकणार नाही अशी संपत्ती कमवण्याचा प्रयत्न करा*...
 *ते म्हणजे "" नाव" आणि " इज्जत* "...
*राजाला त्याची प्रजा मानते*...
*पण बुद्धीवंताला सारी दुनिया मानते* .....
*पद महत्वाचे नसते* .....
*आपल्या विचारांची गुणवत्ता*
*महत्वाची असते*.....
*ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो*.
     
  *🌹🌹🌹विचारपुष्प🌹🌹🌹*

शब्दांनीच शिकवलय पडता पडता सावरायला,
  शब्दांनीच शिकवलय रडता रडता हसायला.
  शब्दांमुऴेच होतो एखाद्याचा घात आणि
  शब्दांमुऴेच मिऴते एखाद्याची आयुष्यभर साथ.


"म्हणूनच जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल आणि जो मन जिंकेल तो जग जिंकेल".

_*निवांत वाचा. खरोखर छान वाटेल...*_

_*निवांत वाचा. खरोखर छान वाटेल...*_

👍 कुणाच्या सांगण्यावरुन

आपल्या मनात एखाद्या

 व्यक्तीबाबत चांगले वा वाईट

 मत बनवण्यापेक्षा, आपण

स्वतः चार पावले चालुन

समोरासमोर त्या व्यक्तीशी

संवाद साधुन मगच खात्री

करा.

नाती जपण्यासाठी
   
संवाद आवश्यक आहे ...

 बोलताना शब्दांची उंची

 वाढवा आवाजाची उंची

नाही.

कारण..    पडणाऱ्या

 पावसामुळे शेती पिकते,

 विजांच्या कडकडाटामुळे

 नाही..आणि वाहतो तो झरा

असतो आणि थांबतं ते डबकं

असतं..डबक्यावर डास

 येतात आणि झऱ्यावर

 राजहंस!!  
 निवड आपली आहे.."
 
कुणा वाचून कुणाचे काहीच

 आडत नाही हे जरी खरे

 असले तरी कोण कधी

 उपयोगी पडेल हे सांगता येत

 नाही.

डोक शांत असेल तर निर्णय

 चुकत नाहीत,

अन्...

भाषा गोड असेल तर माणसं

 तुटत नाहीत.

अगर ...

एक हारा हुआ इंसान

हारने के बाद भी मुस्करा दे !

तो जितने वाला भी

जीत की खुशी खो देता हैं।

ये है मुस्कान की ताकत ...

 जपून टाक पाउल ...

इथे प्रत्येक वाट आपली नसते

 जपून ठेव विश्वास ...

इथे प्रत्येक माणुस आपला

 नसतो जपून घे निर्णय .

इथे प्रत्येक पर्याय

 आपला नसतो

जे भांडल्यावर आधी क्षमा

 मागतात, त्यांची चुक असते

 म्हणून नव्हे,तर त्यांना

 आपल्या माणसांची पर्वा

 असते म्हणून...

जे तुम्हाला मदत करायला

 पुढे सरसावतात ते तुमचे

 काही देणे लागतात म्हणून

 नव्हे, तर ते तुम्हाला आपलं

 मानतात म्हणुन..!
   
*मोर* नाचताना सुद्धा रडतो...

 आणि...

*राजहंस* मरताना सुद्धा

 गातो...

दुःखाच्या रात्री झोप

 कुणालाच लागत नाही...

आणि

सुखाच्या आनंदात कुणीही

 झोपत नाही.

यालाच जीवन म्हणतात.

किती दिवसाचे आयुष्य

 असते?

आजचे अस्तित्व उद्या नसते,

मग जगावे ते हसून-खेळून

कारण या जगात उद्या काय

 होईल

ते कोणालाच माहित नसते...

म्हणुन *आनंदी* रहा...����

आयुष्यात कोणत्याही कामाला
                लहान समजू नका...

                           कारण...

          कोणी लोखंडाचं काम करून

                    *' टाटा ' बनला !!*

           कोणी चपलांचं काम करून

                    *' बाटा ' बनला !!*

         कोणी टेलिफोन पुसता पुसता

             *' DSK ' बिल्डर बनला !!*

           कोणी गाड्या पुसता पुसता

                   *'अंबानी ' बनला !!*

         तर कोणी चहा विकता विकता

                 *' PM ' बनला...!!!*

मला हि पोस्ट आवडली म्हणुन मि खास लोकांना पाठवतो.

आज हम जापान से जुड़े,कुछ रोचक तथ्य बताएंगे !!

आज हम जापान से जुड़े,कुछ रोचक तथ्य बताएंगे !! जो शायद आप न जानते हों! !।

👌1. जापान में हर साल लगभग 1500 भुकंम्प आते हैं! !मतलब कि हर दिन चार !!

👌2. मुसलमानों को “नागरिकता” न देने वाला,"जापान"अकेला राष्ट्र है।
👌यहाँ तक कि,"मुसलमानों"को जापान में,किराए पर मकान भी नहीं मिलता।

👌3. जापान के किसी "विश्वविद्यालय"में"अरबी"या अन्य कोई"इस्लामी भाषा",नहीं सिखाई जाती।!!

👌4. कुत्ता पालने वाला,प्रत्येक जापानी नागरिक,उसे घुमाते समय, अपने साथ एक विशेष बैग रखता है !! जिसमें वह उसका मल,"एकत्रित" कर लेता है।!

👌5. जापान में,10 साल की उम्र होने तक, बच्चों को, कोई"परीक्षा" नहीं देनी पड़ती।

👌6. जापान में "बच्चे,"और "अध्यापक"एक साथbhule र, Classroom को साफ करते हैं ।

👌7. जापान के लोगों की,औसत आयु दुनियां में सबसे ज्यादा है !! (82 साल).
👌जापान में,100 साल से ज्यादा उम्र के,50,000 लोग हैं! !।

👌8. जापान के पास,किसी प्रकार के"प्राकृतिक संसाधन"नहीं हैं! !
👌और वे प्रतिवर्ष,"सैंकड़ों भूकंप" भी, झेलते हैं !! किन्तु उसके बाद भी, "जापान दुनिया" की दूसरी सबसे बड़ी,"आर्थिक शक्ति" है!!।

👌9. “Sumo” जापान की,सबसे "लोकप्रिय"खेल है !!इसके इलावा बेसबाल भी, काफी लोकप्रिय है !!

👌10. जापान में,सबसे ज्यादा लोग पढ़े लिखे हैं! !जहां साक्षरता दर,100% है !!
👌जहां,अखबारों और न्युज चैनलों में,भारत की तरह,दुर्घटना, राजनीति, वाद-विवाद, फिल्मी मसालों,आदि पर,खबरे नहीँ छपती !!
👌यहां पर,अखबारों में,आधुनिक जानकारी और आवश्क खबरें ही छपती हैं !!!

👌11. जापान में,जो किताबें प्रकाशित होती हैं !! उन में से 20% Comic Books होती हैं !!

👌12. जापान में,नववर्ष का स्वागत,"मंदिर"में 108 घंटियाँ बजा कर,किया जाता है।!!

13. जापानी,समय के बहुत पक्के हैं! ! यहां तो ट्रेने भी,"ज्यादा से ज्यादा" "18 सैकेंड"लेट होती हैं! !।
👌14. “Vending Machine”, वह मशीन होती है !! जिसमें सिक्का डालने से,कोई चीज आदि,निकल आती है !! जेसे कि, noodles,अंडे, केले,आदि !!
👌जब आप,जापान में होगे तो, इन मशीनों को हर जगह,पाएँगे !!यह हर सड़क पर होती हैं  !!जापान में लगभग "55 लाख वेंडिंग मशीन" हैं! !।

👌15.  जापान में, देर रात,तक "नाचना"मना है।

👌16. जापान में, एक ऐसी बिल्डिंग भी है,जिसके बीच से"हाइवे", गुजरता है।

👌17. जापान चारों और से,"समुंदर"से घिरा होने के बावजूद, भी 27 प्रतीशत मछलियां,दूसरे देशों से मंगवाता है !!

👌18. "काली बिल्ली"को,जापान में,"भाग्यशाली"माना जाता है।

👌19. जापान में, 90% “Mobile WaterProof” हैं! !क्योकिं,ये लोग नहाते समय भी,फोन यूज करते हैं! !।
👌20. जापान में,70 तरह की “fanta” मिलती हैं! !।

👌21. जापान में,सबसे ज्यादा सड़के ऐसी हैं, जिनका कोई नाम नहीं है।

👌22. जापानियो के पास, “Sorry” कहने के,20 से ज्यादा तरीके हैं ।

👌23. जापान,दुनिया का सबसे बड़ा,"आॅटोमोबाइल"निर्माता है।

👌24. साल 2011 में,जापान में जो "भूकंप"आया था !! वह आज तक का,सबसे तेज भूकंप था।
👌 इस भूकंप से,पृथ्वी के “घूमने की गति” में, 1.8 microseconds की वृद्धि हुई थी।

👌25. जापान,दुनिया का केवल एकलौता देश है!!  जिस पर “परमाणु बमों” का हमला हुआ है !!
👌 जैसा कि,आप जानते ही हैं कि,  अमेरिका ने,6 और 9 अगस्त 1945 में,"हीरोशिमा और नागाशाकी"पर, बम फेंके थे !!
👌इन बमों को,"little-boy"और "Fat-man"नाम दिया गया था !!
👌26. "जापान में इस्लाम पंथ"नहीं होने के कारण,वहाँ"स्लीपर सेल"नहीं हैं !! और वहाँ एक भी,"आतंकी वारदात"नहीं हुई है।!!

काय चूक काय बरोबर.....?

काय चूक काय बरोबर......?

आज व्हाट्स अप ला एकापाठोपाठ दोन व्हिडीओज बघितले....
एक नीता अंबानी आणि दुसरा श्रीमती सुधा मूर्ती ह्यांचा आणि मीच विचारात पडलो..........!!

पहिला व्हिडीओ नीता अंबानी ह्यांचा होता, ज्यात त्यांच्या श्रीमंती आवडीनिवडी सांगितल्या होत्या. उदाहरणार्थ - त्या तीन लाख किंमत असलेल्या कपातून चहा पितात.
लाखाच्या वरती ज्यांच्या किमती आहेत आणि ज्याच्यावर हिरे जडलेले असतात अशा पर्सेस त्या वापरतात,.
एकदा वापरलेली लाखांच्या घरात असलेली चप्पल त्या पुन्हा वापरत नाहीत आणि करोडोंमधे किंमत असलेली अगणित घड्याळाचा त्यांना शौक आहे आणि अजून बरच काही......

🙄

दुसरा व्हिडीओ होता इन्फोसिस च्या श्रीमती सुधा मूर्ती ह्यांचा.

एका छोट्याशा मुलाखतीत त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही करोडोंच्या मालकीण आहात, पण तो पैसा तुम्ही गरजू लोकांकडे वळवता... ....!
गेल्या पंधरा वर्षात स्वतःसाठी एकही नवीन वस्तू तुम्ही घेतली नाहीत.
तुम्ही एका साध्या घरात रहाता, प्रवासही नेहमी रेल्वे जनरल बोगीतून करता तुम्हाला कधी श्रीमंती आयुष्याचा मोह नाही होत का ? एकीकडे लोक स्वतःची श्रीमंती दाखवण्यासाठी काय काय प्रकार करतात, मग तुम्ही इतकं साधं आयुष्य कस काय प्रिफर करता ? त्यावर त्यांनी अतिशय सुंदर उत्तर दिल ते अस :-
त्या म्हणाल्या,
*समाजातील प्रत्येक व्यक्ती ही एक स्वतंत्र बेट असते आणि तुम्ही त्याच्याशी फक्त एकाच ब्रिजद्वारे रिलेट होऊ शकता तो ब्रिज म्हणजे त्यांच्याशी तुमचा भावनिक संवाद.......!*

*नातं निर्माण होण्यासाठी नेहमीच पैसा उपयोगी पडत नाही तर त्यासाठी गरज असते ती संवेदनशीलता आणि प्रेमळ शब्दांची.*
*पैशापेक्षा तुम्ही कुणाचं दुःख जेव्हा सहानुभूतीपूर्वक ऐकता तेव्हा ती गोष्ट त्यांच्यासाठी महत्वाची ठरते*
*मी एका उच्च शिक्षित पण मध्यमवर्गीय कुटुंबातून आले आणि नंतर समाज सेवेत रुजू झाले. मी समाजातील इतकी दुःख बघितली की माझी पैशाप्रतीची आसक्ती निघून गेली. मला माझ्या व्यक्तिगत आयुष्यात समाजसेवेतून समाधान मिळत. मला श्रीमंतीच प्रदर्शन करण्याची गरजच वाटत नाही. अशा प्रदर्शनातून काय दाखवायचं आणि कुणाला दाखवायचं आहे ? जीवनाकडे मृत्यूच्या नजरेतून बघितलं पाहिजे. आपल्या धर्मात आणि गौतम बुद्धांनीही सांगितलं आहे की जग आणि जीव नश्वर आहेत. मग जे नश्वर आहे त्याचा मोह कशासाठी......!*
मी हा व्हिडीओ बघितल्यावर खरच विचारात पडलो.......!

एकीकडे देशातील सगळ्यात श्रीमंत व्यक्तीची पत्नी असणारी एक स्त्री जी त्या श्रीमंतीचं स्टॅंडर्ड मेंटेन करताना लाखोंचा चुराडा सहज करते.
एकदा घातलेली लाखोंची चप्पल ती पुन्हा वापरतही नाही. आणि दुसरीकडे काही हजारांसाठी देशातील गरीब शेतकरी आणि त्यांचं कुटुंबीय स्वतःच आयुष्य संपवतात.
एकीकडे एक वेळ जेवून उपासमार सहन करणारा समाज तर दुसरीकडे पैशाचा अक्षरशः अपव्यय करत जगणारी मंडळी.

*माननीय  श्रीमती सुधा मूर्ती ह्या खरोखरीच आदरणीय आहेत*

*कारण आज त्यांच्याकडे येणारा प्रत्येक पैसा त्यांची समाज हिताकडे वळवला आहे. त्यांच्यासारखी अनेक मंडळी आहेत जी जी साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी आचरणात आणून जगत आहेत.. ....*
🙏
आपल्याच देशात असलेल्या ह्या दोन परस्पर विरुद्ध विचारसरणीच्या स्त्रियांना बघून मन विचारात पडलं..........!!
क्षणभर काय चूक काय बरोबर हा प्रश्न पडला........!
मग एकच मनात आलं की
*हे गजानना, आमचं उर्वरित आयुष्य श्रीमती   सुधा मूर्ती यांना  दे.*
*त्यांचे  जीवन हे  "चरित्र" आहे. ते  पाठ्यपुस्तकात "धडा" रुपाने पुढील पिढीला "ज्ञात" होवो.*

🙏🙏💐💐💐💐💐💐🙏🙏

ह्रदयाला स्पश् करणारी सूंदर विच्यार

*✍👉🏻हृदयाला स्पर्श करणारी सुंदर विचाराची सुंदर *_अधिक संपत्तीचा ध्यास - शाप की वरदान*_अधिक संपत्तीचा ध्यास - शाप की वरदान :_*

_स्टीव्ह जॉब्जचे अखेरचे शब्द -_

_व्यावसायिक क्षेत्रात मी उत्तुुंग यशाची शिखरं गाठली_...
_इतरांच्या दृष्टीकोनातून माझं आयुष्य आणि यश हे समानार्थी शब्दही झाले..._

_तरीही, माझ्या  :_*
*_अधिक संपत्तीचा ध्यास - शाप की वरदान :_*

_स्टीव्ह जॉब्जचे अखेरचे शब्द -_

_व्यावसायिक क्षेत्रात मी उत्तुुंग यशाची शिखरं गाठली_...
_इतरांच्या दृष्टीकोनातून माझं आयुष्य आणि यश हे समानार्थी शब्दही झाले..._

_तरीही, माझ्या कामाव्यतिरिक्त, आनंद जर म्हणाल तर तो मला_ _क्वचितच मिळाला. अखेरीस काय तर, ज्याला मी सरावून गेलो ती माझी संपत्ती_ _माझ्यासाठी केवळ एक सत्यपरिस्थितीमात्र बनून राहीली._

_आज या क्षणी, आजारपणामुळं अंथरूणाला खिळलेलं असताना मी माझं सारं आयुष्य आठवून_ _पहातोय. ज्या प्रसिद्धी आणि संपत्तीला मी सर्वस्व मानलं आणि त्यातच वृथा अहंकार जपला ते सगळंच_ _आज मृत्युद्वारी उभं असताना धूसर होत असल्याचं आणि म्हणूनच निरर्थकही असल्याचं मला प्रकर्षानं जाणवतंय._
_
_आज क्षणाक्षणानं मृत्यु जवळ येत असताना, हिरवा प्रकाश दाखवणारी अन् आयुष्यमान वाढवणारी_ _वैद्यकीय उपकरणं माझ्या अवतीभवती दिसत असताना, त्यात असलेल्या यंत्रांचा ध्वनीही मला ऐकू येत असताना, निकट येत असलेल्या मृत्युदेवतेचा_ _श्वासोच्छवासही मला जाणवतोय…_
_
_आता माझ्या लक्षात आलंय, भविष्यासाठी पुरेल एवढी पुंजी साठवून झाल्यानंतर, संपत्तीव्यतिरिक्त इतर काहीतरी अधिक_ _महत्वाचं आपण करायला हवं असतं:_
_त्यात कदाचित् नातीगोती जपणं किंवा एखाद्या कलेसाठी वेडं होऊन जाणं किंवा तारूण्यात पाहिलेल्या एखाद्या स्वप्नाचा पाठपुरावा करणं असं काहीतरी असू शकतं..._
_
_सातत्यानं केवळ धनसंचयाच्याच मागे धावण्यामुळे माणूस 'आतून' फक्त आणि फक्त पिळवटतच जातो...अगदी माझ्यासारखा_...
_
_परमदयाळू परमेश्वरानं आपल्या प्रत्येकाला इंद्रियं दिलीयेत ती इतरांच्या अंत:करणातल्या प्रेमाची जाणिव व्हावी यासाठीच...संपत्तीनं निर्माण होत असलेल्या_ _आभासांच्या आकलनासाठी निश्चितच नव्हे._
_
_आयुष्यभर मी जी संपत्ती, मानमरताब कमावले ते मी कदापिही सोबत नेऊ शकणार नाही...केवळ_ _प्रेमामुळे माझ्या आयुष्यात निर्माण झालेल्या सुखद स्मृती मात्र नक्कीच नेऊ शकेन._

तिच तर खरी संपत्ती...जी आपल्यासोबत येते, आपली पाठराखण करते, आपल्याला बळ देते आणि अंती मार्गदर्शन करेल असा आपल्यापुरता प्रकाशकिरणही देऊ करते.

हजाराे मैल विनासायास प्रवास करण्याची शक्ती प्रेमामधे आहे आणि त्यासोबतीनं येणारं जगणंही मग अमर्याद होऊन जातं.

हवं तिथे जा...हवी ती उंची गाठा. हवं ते प्राप्त करण्याची क्षमता आपलं ह्रदय आणि या दोन हातांमधे असते.

जगात सगळ्यात महागडा बिछाना कोणता असतो ते ठाऊक आहे?..."आजारपणाचा बिछाना" …

आपली गाडी चालवण्यासाठी चालक भाड्यानं मिळतो, आपल्यासाठी पैसे कमावून देणारे कर्मचारीही नोकरीला ठेवता येतात...पण आपलं आजारपण सहन करण्यासाठी आपण इतर कोणालाही-कधीही नेमू शकत नाही.

हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात. पण एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही...आणि ती असते "आपलं आयुष्य".

शस्त्रक्रीयेच्या टेबलावर असलेल्या व्यक्तीच्या मनात 'आपलं केवळ एकच पुस्तक वाचायचं राहिलंय' ही जाणिव असते...ते पुस्तक असतं "निरोगी जगण्याचं पुस्तक".

सध्या तुम्ही आयुष्याच्या कोणत्याही स्थितीतून-वयातून जात असलात तरीही, एक ना एक दिवस काळ अश्या वळणावर आणून उभं करतो की समोर नाटकाचा शेवटचा अंक लख्खपणे दिसू लागतो.

सर्वांवर प्रेम उधळत जा...

स्वत:कडे दुर्लक्ष करू नका...स्वत:च स्वत:चा आदर ठेवा. इतरांनाही आदराने व प्रेमानं वागवा.

🙏🏻......आरोग्यम धनसंपदा......🙏🏻
_स्टीव्ह जॉब्जचे अखेरचे शब्द -_

_व्यावसायिक क्षेत्रात मी उत्तुुंग यशाची शिखरं गाठली_...
_इतरांच्या दृष्टीकोनातून माझं आयुष्य आणि यश हे समानार्थी शब्दही झाले..._

_तरीही, माझ्या कामाव्यतिरिक्त, आनंद जर म्हणाल तर तो मला_ _क्वचितच मिळाला. अखेरीस काय तर, ज्याला मी सरावून गेलो ती माझी संपत्ती_ _माझ्यासाठी केवळ एक सत्यपरिस्थितीमात्र बनून राहीली._

_आज या क्षणी, आजारपणामुळं अंथरूणाला खिळलेलं असताना मी माझं सारं आयुष्य आठवून_ _पहातोय. ज्या प्रसिद्धी आणि संपत्तीला मी सर्वस्व मानलं आणि त्यातच वृथा अहंकार जपला ते सगळंच_ _आज मृत्युद्वारी उभं असताना धूसर होत असल्याचं आणि म्हणूनच निरर्थकही असल्याचं मला प्रकर्षानं जाणवतंय._
_
_आज क्षणाक्षणानं मृत्यु जवळ येत असताना, हिरवा प्रकाश दाखवणारी अन् आयुष्यमान वाढवणारी_ _वैद्यकीय उपकरणं माझ्या अवतीभवती दिसत असताना, त्यात असलेल्या यंत्रांचा ध्वनीही मला ऐकू येत असताना, निकट येत असलेल्या मृत्युदेवतेचा_ _श्वासोच्छवासही मला जाणवतोय…_
_
_आता माझ्या लक्षात आलंय, भविष्यासाठी पुरेल एवढी पुंजी साठवून झाल्यानंतर, संपत्तीव्यतिरिक्त इतर काहीतरी अधिक_ _महत्वाचं आपण करायला हवं असतं:_
_त्यात कदाचित् नातीगोती जपणं किंवा एखाद्या कलेसाठी वेडं होऊन जाणं किंवा तारूण्यात पाहिलेल्या एखाद्या स्वप्नाचा पाठपुरावा करणं असं काहीतरी असू शकतं..._
_
_सातत्यानं केवळ धनसंचयाच्याच मागे धावण्यामुळे माणूस 'आतून' फक्त आणि फक्त पिळवटतच जातो...अगदी माझ्यासारखा_...
_
_परमदयाळू परमेश्वरानं आपल्या प्रत्येकाला इंद्रियं दिलीयेत ती इतरांच्या अंत:करणातल्या प्रेमाची जाणिव व्हावी यासाठीच...संपत्तीनं निर्माण होत असलेल्या_ _आभासांच्या आकलनासाठी निश्चितच नव्हे._
_
_आयुष्यभर मी जी संपत्ती, मानमरताब कमावले ते मी कदापिही सोबत नेऊ शकणार नाही...केवळ_ _प्रेमामुळे माझ्या आयुष्यात निर्माण झालेल्या सुखद स्मृती मात्र नक्कीच नेऊ शकेन._

तिच तर खरी संपत्ती...जी आपल्यासोबत येते, आपली पाठराखण करते, आपल्याला बळ देते आणि अंती मार्गदर्शन करेल असा आपल्यापुरता प्रकाशकिरणही देऊ करते.

हजाराे मैल विनासायास प्रवास करण्याची शक्ती प्रेमामधे आहे आणि त्यासोबतीनं येणारं जगणंही मग अमर्याद होऊन जातं.

हवं तिथे जा...हवी ती उंची गाठा. हवं ते प्राप्त करण्याची क्षमता आपलं ह्रदय आणि या दोन हातांमधे असते.

जगात सगळ्यात महागडा बिछाना कोणता असतो ते ठाऊक आहे?..."आजारपणाचा बिछाना" …

आपली गाडी चालवण्यासाठी चालक भाड्यानं मिळतो, आपल्यासाठी पैसे कमावून देणारे कर्मचारीही नोकरीला ठेवता येतात...पण आपलं आजारपण सहन करण्यासाठी आपण इतर कोणालाही-कधीही नेमू शकत नाही.

हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात. पण एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही...आणि ती असते "आपलं आयुष्य".

शस्त्रक्रीयेच्या टेबलावर असलेल्या व्यक्तीच्या मनात 'आपलं केवळ एकच पुस्तक वाचायचं राहिलंय' ही जाणिव असते...ते पुस्तक असतं "निरोगी जगण्याचं पुस्तक".

सध्या तुम्ही आयुष्याच्या कोणत्याही स्थितीतून-वयातून जात असलात तरीही, एक ना एक दिवस काळ अश्या वळणावर आणून उभं करतो की समोर नाटकाचा शेवटचा अंक लख्खपणे दिसू लागतो.

सर्वांवर प्रेम उधळत जा...

स्वत:कडे दुर्लक्ष करू नका...स्वत:च स्वत:चा आदर ठेवा. इतरांनाही आदराने व प्रेमानं वागवा.

🙏🏻......आरोग्यम धनसंपदा......🙏🏻सुविचार ..* ____________________________
*👉🏻 .. वाटेवरून चालताना वाटेसारख वागावं लागतं.. , आपण कितीही सरळ असलो तरी वळणावरून वळवाच लागतं.. . ..*
____________________________
*👉🏻 .. ज्यांच्यामुळे मला आयुष्यात त्रास झाला अशा सगळ्यांचा मी ऋणी आहे.. , कारण त्यांच्यामुळेच मला कसं वागायचं नाही हे चांगलेच कळलेय.. . .* ___________________________
*👉🏻 .. "चांगली वस्तु"., "चांगली व्यक्ती"., "चांगले दिवस".. , यांची किंमत "वेळ निघून गेल्यावर समजते".. . ..* ____________________________
*👉🏻 .. आशा सोडायची नसते., निराश कधी व्हायचं नसतं.. . अमृत मिळत नाही.. , म्हणून विष कधी प्यायचं नसतं.. . ..*
____________________________
*👉🏻.. जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही ह्या जगाच्या प्रेमात पडाल.. , पण जर तुमची जीभ गोड असेल तर., हे संपुर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल.. . ..* ____________________________
*👉🏻.. "चांगली वस्तु"., "चांगली माणसे"., "चांगले दिवस आले की माणसाने "जुने दिवस विसरू नयेत".. . ..* ____________________________
*👉🏻.. पाणी धावतं., म्हणून त्याला मार्ग सापडतो.. . त्याप्रमाणे., जो प्रयत्न करतो त्याला यशाची., सुखाची., आनंदाची वाट सापडते.. . ..* ____________________________
*👉🏻 .. नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे.. , कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात., तर आयुष्यभर एकटे राहाल.. . ..* ___________________________
*👉🏻.. जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण.. , कारण ही विसरता येत नाही., अन त्या व्यक्तीला परत ही देता येत नाही.. . ..* ____________________________
*👉🏻 .. आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते.. , परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते.. , पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला "स्वभावाच" ठरवतो.. . ..* ____________________________
*👉🏻.. हे देवा., माझा तिरस्कार करणाऱ्या लोकांना दिर्घायुष्य लाभू दे., आणि आयुष्यभर माझे यश पाहून जळत राहू दे.. . ..* ____________________________
*👉🏻 .. तिच्या डोळ्यांत पाहिले तेव्हा समजले प्रेम कशाला म्हणतात.. , आणि ती सोडून गेली तेव्हा समजले खरं प्रेम कशाला म्हणतात.. . .* ___________________________
*👉🏻.. प्रेम म्हणजे., समजली तर भावना., केली तर मस्करी., मांडला तर खेळ., ठेवला तर विश्वास., घेतला तर श्वास., रचला तर संसार.. , आणि निभावलं तर जीवन.. . ..*
____________________________
*👉🏻.. जे तुम्हाला टाळतात त्यांच्यापासून दूर राहिलेले चांगले.. , कारण., "समूहामध्ये एकटं चालण्यापेक्षा., आपण एकटच चाललेलं कधीही उत्तम".. . ..*
____________________________
*👉🏻 .. आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही., सुविचार पण असावे लागतात.. , आपण कसे दिसतो., ह्यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.. . ..*
____________________________
*👉🏻 .. गरूडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.. , अहंकार विरहीत लहान सेवाही मोठीच असते.. . ..*
____________________________
*👉🏻 .. तुम्हाला जर मित्र हवे असतील, तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना.. , चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका.. . ..* ____________________________
*👉🏻 .. केवड्याला फळ येत नाही पण त्याच्या सुगंधाने तो अवघ्या जगाला मोहवून टाकतो.. . ..* ____________________________
*👉🏻.. तुम्ही कायम सदैव खुश राहा आणि आनंदात जगा.. . ..* ____________________________
*👉🏻.. जीवनाचा अर्थ विचारायचा असेल तर तो आकाशाला विचारा.. . ..*
____________________________
*👉🏻.. बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाश्यांकडून शिकावं.. . ..*
____________________________
*👉🏻.. गुलाबाला काटे असतात.. , असे म्हणून रडत बसण्यापेक्षा काट्यांना गुलाब असतो., असे म्हणत हसणे उतम.. . ..*
____________________________
*👉🏻 .. वेदनेतूनच महाकाव्य निर्माण होते.. . ..*
____________________________
*👉🏻 .. भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो., भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो.. , पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो.. . ..*
____________________________
*👉🏻 .. मृत्यूला सांगाव., ये कुठल्याही रुपाने ये.. , पण जगण्यासारखं काहीतरी जोपर्यंत माझ्याकडे आह., तोपर्यंत तुला या दाराबाहेर थांबावं लागेल.. . ..*
____________________________
*👉🏻 .. मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.. . ..*
____________________________
*👉🏻 .. ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात तो कधीही एकटा नसतो.. . ..*
___________________